Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोयना अभयारण्य

प
प्रकाश घाटपांडे
Sat, 05/02/2009 - 19:12
💬 31 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
12208 वाचन

💬 प्रतिसाद (31)
अ
अवलिया Sat, 05/02/2009 - 19:28 नवीन
हॅ हॅ हॅ मस्तच !!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/02/2009 - 19:37 नवीन
मस्त सफर, मस्त वृत्तांत ! अवांतर : तुमचे भुभुप्रेम काही कमी होत नाही. :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 05/02/2009 - 19:41 नवीन
छान लिहिले आहे. आवडले.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 05/05/2009 - 01:18 नवीन
निराळी धाटणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
वेताळ Sat, 05/02/2009 - 19:48 नवीन
सुंदर वृत्तांत.....कोयनानगर धरण परिसर खुपच छान आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 05/02/2009 - 19:57 नवीन
हॅहॅहॅ!!! छानच लिहिलंय रे भौ... तुझे टोलनाक्याचे सटल टोले, पुजार्‍यावरची टिप्पणी वगैरे छानच. तुला बरे सगळीकडे भूभ्भे भेटतात. सध्या आमच्याकडे पण डिमांड चालू झालीये... अवांतर: पाय पूर्ण बरा झालेला दिसतोय.... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 05/03/2009 - 08:39 नवीन
हॅहॅहॅ भुभुंशी 'जवळीक' आपोआप होते. थोडस भॉ केल कि झाल. त्याच त्यांनी केलेले डिकोडिंग मला अभिप्रेत असलेल्या अर्थाशी सुसंगत असत.माणसांबाबत ती गणित बदलतात. कारण डिकोडिंग बदलत. अनिल अवचट आपल्या 'सृष्टीत....गोष्टीत ' या पुस्तकात दगडधोंडे, झाडे फुले पाने यांच्याशी पण बोलतात. त्यांचा हा इतरांना वाटणारा विक्षिप्तपणा त्यांच्या प्रकृतीशी सुसंगत आहे. Image removed. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
प्राजु Sat, 05/02/2009 - 20:37 नवीन
भूभी आणि तिची पिल्लं मस्तच! टोले लगावत केलेलं खुमासदार वर्णन आवडलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 05/03/2009 - 02:27 नवीन
अगदी लेकुरवाला बोल्तात की कायससा.. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 05/03/2009 - 03:28 नवीन
एवढ्या उन्हात चहा..., सदस्याचा सहअस्तित्वाचा कालावधी..., नोंद म्हणुन अथवा पुरावा म्हणुन...,वैचारिक उवांनी डोके खाजु लागले...,आपल्या मेंदुतील विचार व भावना हेच आपल विश्व..,भविष्यात खाद्यालय व रुग्णालय ही परस्पर संगनमताने... मस्तच!! बायकोने चरणकमलांना गुदगुल्या केल्यावर श्रमपरिहार झाला. यासारख सुख नाही. +१ एक प्रौढ प्रवासवृत्तांत खूप आवडला. :-)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Sun, 05/03/2009 - 04:48 नवीन
'मी अमुक, मी तमुक' ' तो/ ती स्वत:ला काय समजतो/ते' 'एकेकाला बघुन घेईन' 'याला/ हिला फाट्यावर मारीन, त्याला/ तिला फाट्यावर मारीन' 'असशील तू मोठा/ठी आम्हाला काय घेण आहे?' 'तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी' 'याल तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय' ' तुम्ही अक्कल शिकवायची गरज नाही' वगैरे वगैरे हे सगळ कुठुन येत? वा... तारे पाहून आलेले विचार मस्तच... भुभीचे फोटोही छान... आणि अत्र्यांच्या तो मी नव्हेच मधले " अनंतकोटी ब्रह्मांडनायक भगवान श्रीकृष्णावतार श्री राधेश्याम महाराज " यांचे माहुलीचे मंदिर बघायला मिळाल ..आनंद वाटला... ... मात्र फूडमॉलमधल्या बटररोटी खाणार्‍या म्हातार्‍या पाहून तुम्हाला इतके का वाईट वाट्ले? :).. हॅहॅहॅ.... अगदी अध्यात्मिक झालात ते.. ! _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 05/03/2009 - 05:14 नवीन
मस्त प्रवासवर्णन. लिखाणाची शैली खूपच खुमासदार! भूभू कंपनीचे फोटो मस्तच. [बाकीचेही छान आहेत.] :) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 05/03/2009 - 05:19 नवीन
वर्णन
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Sun, 05/03/2009 - 05:27 नवीन
मस्त प्रवासवर्णन काका. आवडले. >>आमी किन्नर शीट पकडली =)) हि स्टाईल तुमची युनिक बरका !! मज्जा आली लेख वाचतांना.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 05/03/2009 - 05:36 नवीन
आजच्या दै. सकाळ मध्ये थंड पर्यटन हा मामू यांच्या कॉफी शॉप सदरातील लेख खिशाला गारवा देउन गेला. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Sun, 05/03/2009 - 05:59 नवीन
प्रवासवर्णन अतिशय सुंदर लिहिले आहे. आपली लिहिण्याची हतोटी पण छानच. प्रवासवर्णन करता करता मनुष्य स्वभावावर केलेल्या भाष्यांमुळे या लेखाचा दर्जा उंचवला गेला आहे . या लेखासाठी आपले खास अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
क
कुंदन Sun, 05/03/2009 - 09:32 नवीन
मस्त वर्णन. फोटो पण लै भारी. बर्‍याच वर्षात असा भटकायला गेलो नाही, त्यामुळे अंमळ हेवा वाटला.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 05/03/2009 - 10:48 नवीन
छान. त्यात मध्येच दडलेले मनोगतदेखील!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/03/2009 - 11:12 नवीन
पाडत, टिपत, चाखत केलेले लेखन आवाल्डे (तुमचाच शव्द तुम्हाला ;) )! त्यात नळ होते. लागणा-या कड्या होत्या. बादली, मग होते. हे निरीक्षण मार्मिक आहे! (नाहीतर दरवा़ज्याला टेकून गाणं म्हणत म्हणत आंघोळ करावी लागते! :T ) भूभीप्रेम हे तुमचे अविभाज्य अंग आहे त्यामुळे त्याला पर्याय नाही! मॉलमधल्या बटररोटीधारी म्हातार्‍यांनी तुमच्या डोळ्यांवर अंमळ गुटगुटीत आघात केलेला दिसतोय! :P ) प्रवासवर्णन आवडले. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 05/03/2009 - 11:51 नवीन
(नाहीतर दरवा़ज्याला टेकून गाणं म्हणत म्हणत आंघोळ करावी लागते!
एकाने राष्ट्र गीत म्हणणे चालू केल्याने शेजारी नुकताच 'आत' गेलेल्या सदारजीचे वांदे झाले. राष्ट्रगीताला मान दिलाच पाहिजे ना! (होस्टेलवर ऐकलेला किस्सा) :O प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/03/2009 - 11:56 नवीन
=)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
स्वाती दिनेश Sun, 05/03/2009 - 11:39 नवीन
छानच लिवलय की तुम्ही प्रवासवर्णन, आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सँडी Sun, 05/03/2009 - 11:47 नवीन
वाह वाह! मस्तच प्रकाशराव! प्रवासवर्णन आवडले. फणस पाहुन तोंडाला पाणी सुटले.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 05/04/2009 - 04:41 नवीन
प्रकाशराव, वर्णन मस्त आहे. कॉलेजच्या काळात कोयना धरण बघण्याचा योग आला होता. मात्र नंतर काही तेथे गेलेलो नाही. पण आपल्या लेखामुळे त्याची परत आठवण झाली... फोटोंवर एक प्रश्न: अभयारण्य असून फोटोत मनुष्यप्राणीच का दिसतात बरं? ;) बाकी चाफळच्या मंदीराबाबत (पुसट आठवणीप्रमाणे): त्या मंदीरातील मूळ मुर्ती ह्या समर्थ रामदासांना नदीत मिळाल्या होत्या आणि त्यांची त्यांनी प्रतिष्ठापना केली. स्वातंत्र्यानंतर ते मंदीर बिर्ला ट्रस्टने घेतले आणि तेथील श्रीराम-सीता-लक्ष्मण आणि हनुमानाची मुर्ती बदलून "बिर्ला स्टाईल" मुर्ती आणायच्या होत्या. त्यावर विरोध झाला आणि केस कोर्टात गेली. नंतर तडजोड निघून बिर्लांकडच्या मुर्ती आणि मूळ मुर्ती अशा दोन्ही तेथे ठेवण्यात आल्या.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 05/04/2009 - 08:28 नवीन
एकटेच अथवा समानशील-व्यसन असणार्‍या व्यक्तींबरोबर रहायला/भटकायला आदर्श जागा. सर्वसामान्य मध्यममार्गी विचारधारेतील लोकांबरोबर वावरताना वेगळ्या धाटणीचे विचार असणार्‍या व्यक्तीची कुचंबणा लिखाणातून जाणवते. अनेक ठिकाणी मुडपून घ्यावे लागते असे दिसते. एकंदर तुम्ही हा प्रवास तुमच्या पद्धतीने जास्तीतजास्त 'एंजॉय' केलात हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 05/04/2009 - 09:15 नवीन
लै भारी सहल ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 05/04/2009 - 10:38 नवीन
खरच कालच मला कोयनेच्या धरणाचा फोटो, फुगवटा बघायचा होता. आपण ईच्छा पुर्ण केली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 05/04/2009 - 11:21 नवीन
मस्त प्रवासवर्णन... पाहुणालय हा शब्द झकास वाटला... बटररोटी चापणार्‍या म्हातार्‍या बघून विचित्र वाटतं . मनाला त्रास होतो भूक लागल्यावर काही चविष्ट खाता पिताना 'ज्यांना दोनवेळच अन्नदेखील धड मिळत नाही असे लोक आपल्या भारतात/ जगात आहेत' हा विचार नेहमीच अस्वस्थ करुन जातो... मग लाखो रुपयांच्या शाही घरात, गरजेपेक्षा जास्त सोयी घेऊन, उच्चभ्रू वस्तीत अजूनच उच्चभ्रू सोसायटी निर्माण करून जागेचे वाढलेले भाव अजून कृत्रिम वाढवून ते पैसे बिल्डरला देउन राहताना -- कच्च्या घरात, पडक्या जागेत, राहणारे, दहा बाय दहाच्या खोलीत सहा पासून दहा किंवा मुंबइच्या चाळीप्रमाणे कितीही संख्येने राहणारे, स्वतःचं हक्काचं छप्पर असावं अशा आशेत आयुष्य घालवणारे लोक आठवतात का? बहुसंख्य जनतेला जगण्यापुरता धड निवारा मिळत नाही हे आठवतं का? तसं नसेल तर त्या बटररोटी खाणार्‍यांबद्दल काही वाटणं निरर्थक आहे. शेजार नसलेल्या भिंती, तीन बाजूंनी ओपन घर असे जागेचा अपव्यय करणारे आणि अत्याधुनिक सोयींसकट असलेले घर घेताना, झोपण्यापुरती जागा मिळाली तर आनंद होणारी जनता आठवते का? ओबेसिटी बरोबर ही विलक्षण विषमता आणि डोळ्यांवर आलेली ऐश्वर्याची गुंगी आणि उच्च वर्गीय वृत्तीची तुपकट चरबी हा तितकाच मोठा प्रॉब्लेम आहे. ही विषमता सर्वत्र आहे. फूडमॉल पाहूनच जाणवली पाहिजे असे नाही. शोधायला लागलो तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यात पण ती पदो पदी दिसेल. यात फूड मॉल संस्कृतीचं समर्थन नाही. पण त्याकडे बोट दाखवताना स्वतःकडची चार बोटं नजरे आड करण्याचा विरोधाभास जाणवला इतकंच.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 05/04/2009 - 11:54 नवीन
ब-याच वेळा मनाला विषमतेचा त्रास झाला कि आपण जगण्यातील विविधता म्हणुन सुसह्य करुन घेतो. काय करणार मित्रा? विकासरावांच्या उपक्रमावरील 'उदर भरण नोहे' धाग्याची आठवण आली. भुकेल्या नारायण चा प्रसंग कुठतरी मनावर कोरला गेला होता. त्यामुळे ते अधिक संवेदनशील पणे जाणवत असावे. आज घरातले उरलेले चांगले अन्न कोणा भुकेल्या जीवाला द्यायची सोय/उपलब्धता नाही म्हणुन संडासात टाकुन फ्लश करतानाही त्रास होतो. हे अन्न गावी असताना गाई -म्हंशीच्या दाण्यात (आंबोवण) टाकले जायचे. त्यामुळे वाया जात नव्हते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
ध
धनंजय Mon, 05/04/2009 - 23:23 नवीन
मजा आली. भुभुकली पिले तर गोजिरवाणी आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्राची Tue, 05/05/2009 - 05:30 नवीन
घाटपांडे काका,सहजसुंदर लेख. ह्यावेळी परीक्षेमुळे गावी जायला अंमळ उशीर होतोय.तुमचा लेख वाचला,फोटो बघितले,मन गावाची सैर करून आले.धन्यवाद काका. अवांतरःशिवाजी महाराज आणि समर्थांची पहिली भेट जिथे झाली,ते ठिकाण चाफळपासून जवळच आहे.चाफळच्या पुजार्‍यांना विचारल्यावर ते रस्ता सांगतात.हे ठिकाणही अतिशय शांत असं आहे.चाफळपासून काही अंतरावर एक घळ आहे.समर्थांचं वास्तव्य तेथे होतं.त्या घळीच्या बाजूला एक कुबडी तीर्थ आहे.त्याची चाफळच्या पुजार्‍यांनी सांगितलेली आख्यायिका:शिवाजी महाराजांना तहान लागली तेव्हा तेथे पाण्याचा एकही स्त्रोत नव्हता,तेव्हा समर्थांनी तेथील दगडावर आपल्या कुबडीने प्रहार केला आणि तेथून पाण्याचा अखंड झरा येऊ लागला.म्हणून त्याला कुबडीतीर्थ असे नाव पडले.तो झरा उन्हाळ्यातही आटत नाही आणि उन्हाळ्यातही त्याचे पाणी अगदी थंडगार आणि गोड असते.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा