लोकसभा निवडणुक निकालांचे अंदाज: माझे गेस्टीमेट किती बरोबर किती चूक?
💬 प्रतिसाद
(13)
ब
बबलु
Sun, 05/17/2009 - 11:21
नवीन
क्लिंटन जी.... तुमचे बरेच अंदाज बरोबर आलेत की. काही काही राज्यात तर अगदी येक्झॅक्ट नंबर टू नंबर. चांगला अभ्यास होय.
अभिणंदन !
....बबलु
- Log in or register to post comments
अ
अनंता
Sun, 05/17/2009 - 15:20
नवीन
सहमत.
अवांतर : आपले मिपाकर मित्र श्री परा यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार निवडणूक हरल्याबद्दल त्यांच्या दु:खात सहभागी आहे.
ईश्वर त्यांना (आत्मचिंतन करण्यास) बळ देवो!!
वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 05/17/2009 - 12:05
नवीन
एकंदर मजा आली.
तुमच्या अभ्यासाबद्दल कौतुक आहे. मिपावरच्या चर्चेतुन आम्हाला माहीती देत राहील्याबद्दल धन्यवाद!
- Log in or register to post comments
प
प्राजु
Mon, 05/18/2009 - 04:53
नवीन
तुमच्या अभ्यासाचे कौतुक वाटते. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 05/17/2009 - 13:36
नवीन
क्लिंटनपंत :)
तुमचे अंदाज बरोबर आले आहेत. पुढे मागे राजकारणात जायचा विचार असेल तर उगाच "कुठे चुकलात" ते लिहू नका :) तसे वागलात तरच "आशास्थान" ठरू शकाल ;)
असो. आता फायनल एक्झामः
मंत्रीमंडळात काय बदल होतील असे वाटते?
आत्ताचा ऐकल्याप्रमाणे माँटेकसिंग अर्थमंत्री होण्याची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sun, 05/17/2009 - 13:44
नवीन
क्लिंटनसायबा,
तू जे अंदाज व्यक्त केले होतेस त्याचा हा निकालोत्तर घेतलेला लेखाजोखा आवडला!
तात्या.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sun, 05/17/2009 - 15:02
नवीन
+१ सहमत
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sun, 05/17/2009 - 17:54
नवीन
अंदाज व्यक्त करणे आणि नंतर पडताळ्णी करून दाखवणे या दोन्हि बद्दल कौतूक वाटले.
मनःपूर्वक अभिनंदन!
ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 05/18/2009 - 04:42
नवीन
एक कुतुहलापोटी प्रश्नः जम्मू-उधमपूर मध्ये नक्की काय झाले म्हणून भाजपाला गमवावे लागले?
- Log in or register to post comments
क
क्लिंटन
Mon, 05/18/2009 - 12:34
नवीन
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
हे खरोखरच कळायला मार्ग नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जम्मू विभागात विधानसभेच्या ११ जागा जिंकल्या होत्या.२००२ मध्ये भाजपने केवळ २ जागा जिंकल्या होत्या. विधानसभा निवडणुकीतील यशामागे अमरनाथ प्रकरण होते हे तर उघडच आहे.बहुदा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होईपर्यंत अमरनाथ प्रकरणाचा प्रभाव कमी झाला असावा.नाहीतर भाजपने कमकुवत आणि काँग्रेसने तगडे उमेदवार दिले असतील तर असा परिणाम व्हायची शक्यता आहेच.दोन पक्षांचे उमेदवार नक्की कोण होते हे बघायला हवे.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Mon, 05/18/2009 - 12:39
नवीन
कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 05/18/2009 - 17:53
नवीन
>>>कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.
जास्त लॉजिकल वाटले आणि पटले.
या पुढे मतदाराला "टेकन फॉर ग्रँटेड" करणे जो कोणी सोडून देईल त्याला यश मिळायची शक्यता अधिक आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सुनील
Mon, 05/18/2009 - 18:07
नवीन
कदाचित भाजपने "हॅ:, जम्मू काय आपलेच" असे गृहीत धरले असेल.
जसे शिवसेनेने मुबईत, "हॅ:, मराठी काय आपलेच", असे गृहित धरले होते!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
- Log in or register to post comments