Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नारायणगावचा थरार!!! अन्तिम भाग

म
मस्त कलंदर
Sat, 06/06/2009 - 13:03
💬 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3410 वाचन

💬 प्रतिसाद (6)
घ
घाशीराम कोतवाल १.२ Sat, 06/06/2009 - 13:16 नवीन
मस्त कलंदर मॅडम तुमचा नारायणगावचा थरार अतिम भाग वाचला हे खर आहे कि माळाशेज घाटात किति तरी लोकांना भुता खेताचे अनुभव आले आहेत विश्वास ठेवा अगर नका ठेवु पण मी जुन्नर जवळील आंबेगाव तालुक्यातला रहिवासी आहे माझे गाव मंचर नावाच्या गावापासुन ८ किमि वर आहे तुम्हाला खुप भयानक अनुभव आला होता कोणी विष्वास ठेवु अगर न ठेवो पन मला माहित आहे हे खर असेल ते कारण मी एकदा ह्यांच्या पासुन वाचलो आहे फक्त मी पाहिले ते मानवी शरिर नसुन एक जंगली प्राण्याच्या रुपात होते आता ते काय होते हे देव जाणे ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sun, 06/07/2009 - 03:46 नवीन
Anticlimax होणे.
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Sun, 06/07/2009 - 06:45 नवीन
जबरदस्त आहे ग लेख.... वाचतानाच कसतरी होत... तुम्हि कसे अनुभवले असेल... पण लेख मस्त लिहिला आहेस.
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 06/07/2009 - 17:37 नवीन
साधारण १९९७-९८ पासुन कीतितरी वेळा या घाटाने गेलो. कित्येकदा एकटाच स्वताच्या गाडीने रात्री ११-१२ वाजता डोंबिवलिवरुन निघालोय. घाटात पोचायला साधारण १.३०-२ वाजतात. या घाटातले वातावरण गुढ असते, कारण मुंबै-पुणेकरांना अपेक्शित वस्ति आणि व्यापरीकरणाचा अभाव्(गेले ते दिन गेले.) घाटात व ईतरत्र बरेच धुकेहि असते. तसेच नवख्या माणसाला ओतुर ते मुरबाड हा विरळ लोकवस्तीचा १०० कीमीचा पॅच गोंधळात टाकतो. अजुन काहिच कसे आले नाही असे वाटायला लागते. पण कित्येक गावकरी दुचाकीवरुन रात्री अपरात्रीही ये जा करत असतात. इथला भुगोल नवख्या माणसाला गोंधळवतो. तुमच्या ग्रुप्चे बहुदा तसेच झाले असावे. बाकी प्रत्येक अनुभव शेवटी पर्सनल असतो. माझ्या अत्यंत आवडत्या रस्त्याबद्दल ऊगिच भिति निर्माण होवु नये हाच या प्रतिसादाचा ऊद्देश आहे. माळशेज घाटाने बिन्धास्त जा. तिथल्या दरोडेखोरांची मोडस ऑपरेंडी म्हणजे खिळे टाकुन गाडी पंक्चुर करुन लुटणे अशी होती. तेही शक्यतो भाजीचि जीप कींवा छोटी कार. बस वगैरे लुटण्याची तर या लोकांची कधिच हिंमत झाली नही. आता टोकावड्याला पोलिस स्टेशन झाले, तेंव्हापासुन हे सगळे अगदी बंद. एक साधा ऊपाय म्हणजे एस टीच्या मागे कींवा पुढे गाडी चालवणे.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 06/08/2009 - 04:10 नवीन
धन्यवाद प्रेषक शैलेन्द्र. उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
व
विसोबा खेचर Tue, 06/09/2009 - 05:29 नवीन
लै भारी बुवा! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा