सर्वप्रथम, तात्याने मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत!
इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!! मग करियर कोणतीही असली (अगदी तुंग्रुसाचीही!) तरी हरकत नाही!!!
दुसरा मुद्दा असा की १२ वीच्या अभ्यासक्रमात "केमिस्ट्री" सोडली तर पाठांतरला स्कोप नाही,
या विधानाबद्दल प्रस्तुत लेखकाचा जाहीर निषेध!!!
(कोण म्हणतो की आम्ही आपल्या कंपूतल्या लोकांना नेहमीच सांभाळून घेतो म्हणून!!!:))
सिल्याबस देतो, सहा महिने अभ्यास करा....
नंतर पाच प्रश्न देतो, सोडवून दाखवा....:)
पाठांतराने केमिस्ट्री येतं असा गैरसमज होण्याचंम कारण हे की १२ वीला विचारले जाणारे प्रश्न तेचतेच आणि सरळ-सोपे असतात!! आळशी पेपर सेटर्स, दुसरं काय!!!!:)
कोई है माई का लाल अपना चॅलेंज स्वीकारनेको?:)
बाकी आम्हाला शिक्षणातलं काहीच कळत नाही तेंव्हा ते तुमचं गहन डिस्कुस्सन चालू द्या....
:)
जॉर्ज कॉल्डवेलचा चेला,
मेथिल यलो
या विधानाबद्दल प्रस्तुत लेखकाचा जाहीर निषेध!!!
(कोण म्हणतो की आम्ही आपल्या कंपूतल्या लोकांना नेहमीच सांभाळून घेतो म्हणून!!!)
हा हा हा, आवड्या, एकदम आवड्या ...
आम्हीही ही निषेध करतो ...
( आम्ही कंपुतल्या लोकांना नेहमीच संभाळुन घेतो ;) )
सिल्याबस देतो, सहा महिने अभ्यास करा.... नंतर पाच प्रश्न देतो, सोडवून दाखवा....
सिल्याबस कोणता ?
१२ वीचा का ? कारण त्यात काही अगम्य, अतर्क्य किंवा अवघड आहे असे वाटत नाही.
अर्थात आम्हाला रुढीनुसार वर्षानुवर्षे विचारल्या जाणार्या प्रश्नांचीच सवय, त्याबाहेरचे काही आल्यास आम्ही "सिल्याबसच्या बाहेरचा प्रश्न" म्हणुन बोंबाबोंब करु ... ;)
पाठांतराने केमिस्ट्री येतं असा गैरसमज होण्याचंम कारण हे की १२ वीला विचारले जाणारे प्रश्न तेचतेच आणि सरळ-सोपे असतात!! आळशी पेपर सेटर्स, दुसरं काय!!!!
+++++++++++++१११११११११११११११११
हेच म्हणतो.
च्यामारी गेल्या ४-५ वर्षातले पेपर्स चाळले तर १ सुद्धा प्रश्न वेगळा नाही ?
आयला ही काय पद्धत आहे परिक्षा घेण्याची ?
मग मार्क पडणार नाही तर काय होणार ?
------
( १२ वी केमिस्ट्रीमध्ये १०० पैकी १०० मार्क घेतलेला )
छोटा डॉन
अर्थात आम्हाला रुढीनुसार वर्षानुवर्षे विचारल्या जाणार्या प्रश्नांचीच सवय, त्याबाहेरचे काही आल्यास आम्ही "सिल्याबसच्या बाहेरचा प्रश्न" म्हणुन बोंबाबोंब करु ...
हा, हा, हा!!!!:)))
सर्वप्रथम, तात्याने मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत!
धन्यवाद रे डांबिसा! साला आपण एक नंबरचा भिकारचोट आणि फालतू माणूस. आपल्या बोलण्याला फारशी किंमत नसल्यामुळे आपण काही बोललो की तो तेजोभंग होतो. अरे पण तसा आमचा मुक्तराव कवी मनाचा रे! अगदी साधा आणि भला माणूस. त्यामुळे त्याच्यावर राग नाही! :)
परंतु आता तुझ्यासारख्या चेमिष्ट्री मधल्या दादा इसमाने काही वक्तव्य केल्यामुळे आपली कॉलर अंमळ टाईट झाली बॉस! :)
इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!!
अरे सायबा, आजपर्यंत नेमकं हेच तर मी मास्तरला वेगवेगळ्या प्रकारे सांगायचा प्रयत्न करतोय! पण मास्तर त्याच्या त्या समुपदेशनाच्या नादातून बाहेरच पडायला तैय्यार नाय, सुधरायलाच मागत नाय! :)
असो...
बाकी आम्हाला शिक्षणातलं काहीच कळत नाही तेंव्हा ते तुमचं गहन डिस्कुस्सन चालू द्या....
खरं आह रे बाबा! :)
तात्या.
--
"तात्याभाय, अरे अपना सलीम नाई का आंडवा देख सूजेला लगता है! बहुत रंडीबाजी करता है और दिनभर खुजाता बैठता है! तेरे पैचानमे कोई अच्छा डाक्टर है क्या? नै तो सालेको एक दिन केममे (के ई एम)उठाके लेके जाना पडेगा! भडवेके बिबि बेचारी को भी रोग लग गया होगा!"
करा समुपदेशन! :)
तसा आमचा मुक्तराव कवी मनाचा रे! अगदी साधा आणि भला माणूस. त्यामुळे त्याच्यावर राग नाही!
आमचाही विप्रं वर राग नाही, मुसुवर तर नाहीच नाही....:)
चर्चा चाललीय तेंव्हा आम्ही आमच्या मगदुराप्रमाणे दोन पैसे (म्हंजे मराठीत टू सेन्टस की काय म्हणतात ते हो!!) टाकले इतकंच!!!
बाकी शिक्षणक्षेत्रातलं आम्हाला काही कळत नाही हे आम्ही वर मान्य केलेलंच आहे!!!:)
चांगला लेख आहे.. १२वीत अपेक्षित मार्क्स न मिळाल्यामुळे निराश झालेल्या मुलांना आणि जास्त करून पालकांना उपयोगी पडेल..
बाकी, प्रत्येकाची स्वतःची करिअर लाईन काय ठरवायची हा वैयक्तिक प्रश्न आहे.. त्याचा किती बाऊ करायचा हे ही वैयक्तिक..
पण लेख आणि काही प्रतिसाद आवडले..
http://www.bhagyashree.co.cc/
सूहास (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 06/18/2009 - 12:07नवीन
<<<इंजिनियरिंग किंवा मेडिकलची करियर मिळवण्याचे सुलभ मार्ग कुठले हे शिकवण्यापेक्षा मुलांना आयुष्यात समोरून येणारी लाट छातीवर कशी तोलायची हे शिकवणं कितीतरी अधिक महत्वाचं!!>>>
१२ वी त जाणारे आणी करियर चा विचार करणारे ९०% तरुण केवळ लवकरात लवकर( आणी शॉर्टकटने) कसा पैसा मिळविता येईल हाच विचार करतात्...पालकही त्यात सामील..मग काय ओता पैसा इंजिनियरिंग किंवा मेडिकलला ....त्या॑नतर त्या॑ना आपण वर लिहीलेले विचार शिकवणारे खरोखर पाहिजे आहेत...मग
सुहास
प्रतिक्रिया