उत्तम! सध्या बातमीदारी हे लोकसत्ताचे पत्रकार सुनील माळी यांचे पुस्तक हे वाचतो आहे. खरी बातमी ही कागदाच्या मागे असते. विजय कुवळेकरांचे रानडे इन्स्टीट्युट मधे पत्रकारितेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे भाषण आठवले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया