Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सेतू झाला रे सागरी...

द
दिनेश५७ यांनी
Sat, 06/27/2009 - 05:39  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
3893 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Sat, 06/27/2009 - 06:17 नवीन
वरळी - बांद्रे सेतू बद्दल उत्सूकता लागून राहिली आहे. अर्थात बघुया आमच्या सारखे चार चाकी गाडी नसणारे कधी या सेतूवरुन मार्गक्रमण करतात ते. (आमचा सारख्यांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने लवकरात लवकर या मार्गावरुन एक बस चालू करावी ही विनंती ) जालावरुन मिळवलेली या सेतूची काही चित्रे Image removed. -------------------------------------------------- Image removed. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/27/2009 - 07:31 नवीन
पण एका खेपेसाठी 50 ते 75 रुपये टोल आकारला जाईल, असे सांगितले जाते. :O :SS चुचु
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 06/27/2009 - 16:23 नवीन
चांगली माहिती. अमोल केळकर यांनी दिलेले फोटोही छान. ५० ते ७५ टोल? तोही एकदा जायला? आजकाल भाववाढीची सगळीच समिकरणं बदललेली आहेत. वेळ वाचवायला पैसे मोजायला लागण्यालाच 'टाइम इज मनी' म्हणतात की काय? ;) रेवती
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 06/28/2009 - 07:43 नवीन
शिवाय १००० किलोवॅटची रोषणाई. (१ मेगावॅट) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/30/2009 - 09:12 नवीन
हा मार्ग सर्वसामान्य बसेससाठी उपलब्ध नसेल. या मार्गासाठी एकेरी ५० रुपये तर दुहेरी ७५ रुपये टोल आकारण्यात येइल. महापालिका सर्वसामान्यांच्यासाठी या मार्गावर काही नाममात्र आकार आकारुन एक टप नसलेली डबल डेकर चालु करण्याच्या विचारात आहे, जेणेकरुन लोकांना या सेतुवरुन मुंबईचे तथाकथित सौंदर्य अवलोकीता येइल. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Tue, 06/30/2009 - 09:30 नवीन
मस्त बांधलाय.मुंबईच्या स्काय लाईनमध्ये ह्याची भर पडणार तर!
अभियांत्रिकीचे एक नवे आश्‍चर्य मानले जावे..
खरोखरच अभियांत्रिकीचे आश्चर्य आहे? असेल बुवा.!आजकाल काहीच सांगता येत नाही. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 06/30/2009 - 14:28 नवीन
१० वर्षात चीन ने ७ नवीन पुल बांधले. सामना ची बातमी बघा. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा
क
कपिल काळे Tue, 06/30/2009 - 10:19 नवीन
५० रु देणारया कार रोज १,२५,००० एवढ्या धावणार, रोज्चे कलेक्षन ६२,५०,००० रु. वार्षिक साधारण २२५ कोटी रु. सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी ७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही. हे गणित मांडले आहे ते एकवेळच्या टोलावर आधारित, दोनवेळचा ७५ रु टोल धरल्यास परतावा कालावधी अजून कमी होइल. खाजगीकरणातून उभरले जाणारे प्रकल्प, त्यावरील टोल वसूली ह्यासाठी एक समिती स्थापन केली आहे असे वाचनात आले.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Tue, 06/30/2009 - 10:42 नवीन
सेतूचा खर्च १७०० कोटी रु. दरवर्षी १०% ट्रॅफिक वाढ धरली तरी ७-८ वर्षात व्याजासकट पैसे वसूल होण्यास हरकत नाही. आपल्याशी सहमत पण राज्य शासन ३० वर्षासाठी देणार हा सेतु टोल वसुल करायला मग हिशोब केला तर ६७५० कोटी ३० वर्षात जनतेच्या खिशातुन ढापणार हे लोक :O :O :O :O :O :O किति चोरी करणार आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Tue, 06/30/2009 - 11:16 नवीन
कोतवाल तुम्ही १०% वाढ धरली नाहीत. ती धरली तर ३० वर्षात ३७,००० कोटी रु टोल वसूल होइल. २००० साली पुणे- मुंबइ एक्स्प्रेस हायवे ची टोल वसूली सुरु झाली, दोन वर्षांनी जुन्या हायवेवर सुद्धा टोल आकारला जाउ लागला, तो आजतागायत. ह्यात किती खर्च आणि किती टोल ह्याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध झालेली नाही. <आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!> एक तुलना-- पुण्याहून कोल्हापूरला जायचे तर १७५रु. टोल द्यावा लागतो कारसाठी. आणि पेट्रोलचा खर्च येतो ६००- ७०० रु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
क
कपिल काळे Tue, 06/30/2009 - 11:17 नवीन
कोतवाल तुम्ही १०% वाढ धरली नाहीत. ती धरली तर ३० वर्षात ३७,००० कोटी रु टोल वसूल होइल. २००० साली पुणे- मुंबइ एक्स्प्रेस हायवे ची टोल वसूली सुरु झाली, दोन वर्षांनी जुन्या हायवेवर सुद्धा टोल आकारला जाउ लागला, तो आजतागायत. ह्यात किती खर्च आणि किती टोल ह्याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध झालेली नाही. <आज महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा हायवे हा IRB construction ला आंदण दिला आहे राज्य शासनाने बघा !!> एक तुलना-- पुण्याहून कोल्हापूरला जायचे तर १७५रु. टोल द्यावा लागतो कारसाठी. आणि पेट्रोलचा खर्च येतो ६००- ७०० रु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
घ
घाशीराम कोतवाल १.२ Wed, 07/01/2009 - 08:19 नवीन
अहो वाढ धरली काय आणी नाहि धरली काय पण राजानेच राज्य चोरांना आदंण दिले त्याचे काय !!! हे वाचा हे काय म्हणतात ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
व
विसोबा खेचर Tue, 06/30/2009 - 10:50 नवीन
आनंद जाहला..! :) आपला, (मुंबैवर विलक्षण प्रेम असणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/30/2009 - 11:05 नवीन
सचित्र माहीतीपूर्ण लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 06/30/2009 - 12:38 नवीन
कितीहि कौतुकास्पद गोष्ट असली तरी , ह्या पुलावरुन भुर्रकन जाणार्‍या गाड्या आणि अविकसीत भागात उन्हा तान्हात प्यायच्या पाण्यासाठी वणवण हींडणार्‍या बायाबापड्या हा विरोधाभास विसरता येईल का ?
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Tue, 06/30/2009 - 13:21 नवीन
हा विरोधाभास नक्कीच विसरता येनार नाही, पण पुतळ्यांवर ईतका ख्रच केल्या पेक्षा पुलावरुन जाणार्‍या गाड्या नक्कीच चांगल्या असे वाटते. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
न
नितिन थत्ते Tue, 06/30/2009 - 13:17 नवीन
रोज सव्वालाख गाड्या ही अतिशयोक्ती आहे. अर्थात प्रकल्प फायदेशीर आहे असे भासवण्याच्या नादात अशा अतिशयोक्त्या नेहमीच केल्या जातात. नितिन थत्ते (खराटा) (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/30/2009 - 14:07 नवीन
वा! मस्त !! --अवलिया
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Tue, 06/30/2009 - 17:59 नवीन
मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांना जोडणारा एकमेव माहीम कॉजवेचा रस्ता दिलासा मिळाल्याने काहीसा सुखावेल. दररोज जवळपास सव्वा लाख वाहनांची अहोरात्र ये-जा पाहणारा हा एकमेव रस्ता वांद्य्राच्या समुद्रावरून किनाऱ्यावर आदळणाऱ्या एखाद्या लाटेनं दिलेल्या सागरी सेतूच्या प्रगतीच्या बातम्यांनी दिवसागणिक सुखावत गेला असेल... ..... दररोज सव्वा ला़ख गाड्या ह्या पुलावरून नव्हे... माहीम कॉजवेवरून ये-जा करतात, असे सर्वेक्षण आहे. ह्या रस्त्यावरून गर्दीच्या वेळात आणि दिवसभरात होणारी वाहतूक पाहता, ही अतिशयोक्ती आहे असे म्हणणे खरे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
१
१.५ शहाणा Wed, 07/01/2009 - 06:03 नवीन
मुंबई चा विकास बाकी भकास
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा