आवाज स्पष्ट नसल्यामुळे नेमके सांगता येत नाही पण ताना घेण्याच्या पद्धतीवरून मालिनी राजूरकर अथवा बेगम परवीन सुलताना अशांपैकी कुणी असू शकेल.
बाकी राग वगैरेचे डिपार्टमेंट तात्या सांभाळतात. त्याबद्दल तेच अधिकारवाणीने काय ते सांगतील.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
प्रतिक्रिया