ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी - २
ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१
पहिल्या भागात आपण तवांगजवळच्या वॉर मेमोरियल पर्यंत आलो होतो.
तिथून पुढे गेल्यावर न्युरानांग फॉल्स लागले. थोडी फोटोग्राफी करुन पुन्हा निघालो.
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.
मिसळपाव
पाच वर्षांपूर्वी भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी मिळून चंद्रयानाची मोहीम यशस्वी करून दाखवली होती.काही दिवसांपूर्वी झालेल्या मंगळयानाच्या उड्डाणामुळे आता भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी त्याच्या पुढचे महत्वाचे पाऊल सध्या तरी फक्त उचलले आहे. सुमारे वर्षभरानंतर ते यान मंगळापर्यंत जाऊन पोचेल आणि तिथली माहिती पाठवू लागेल तेंव्हा हे पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.