सरकारचं 'गजब' कृषिशास्त्र ?
सरकारचं 'गजब' कृषिशास्त्र ?
सत्ताधाऱ्यांची घोषणा आणि अमलबजावणीची भूमिका यामध्ये मोठा फरक असल्याची प्रचिती आजवर अनेकदा आली आहे. शेतकऱ्यांसाठी तर ही बाब नित्यचीचं. कर्जमुक्ती असो कि हमीभाव, सुविधांचा मुद्दा असो कि शेतीमाल खरेदीचा.. घोषणेवर अमल करताना सरकारने बहाणेबाजीच केल्याचे दिसून येते. भला मोठा अभ्यास करून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना लागू करण्यात आली, मात्र त्यातील जाचक अटींचा शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शेतीमालाच्या खरेदीसंदर्भातही हाच अनुभव शेतकऱ्यांना येत आहे. "मेरे प्यारे कास्तकार भाईयो और बहनो..
मिसळपाव
खारे दाणे कोणाला आवडत नाहीत?मी तर फॅनच आहे.लहानपणी शनिवरी सकाळची शाळा असे.पपा 10 पैसे देत असत,त्या दहा पैशांचे स्कर्टचा खिसा भरून जाईल इतके खारे दाणे येत असत.राजा बढे चौकात भडभुंजाचे दुकान होते.फुटाणे,गोडे शेंगदाणे,खारे शेंगदाणे,कुरमुरे,चूनखडीची माती,भाजलेले चिंचोके असं काय काय मिळायचं तिथं.