एक गरीब शेतकरी मरायवर टेकतो नी पोरीचे लग्न लावून देण्याची जबाबदारी एका साधूवर टाकतो. साधू एका गुंडाशी तीचं लग्न लावून देतो नी तो गुडं सुधारतो. ह्यात कळण्यासारखं काय नव्हतं?
मला वाटलं की पोरगं सुधरत नाही तेव्हा त्याच लग्न करुन द्याव ही मानसिकता हल्ली १००-२०० वर्षातली असावी पण ती इतकी प्राचिन, अर्वाचीन असावी याचा अंदाज नव्हता. असो ! बर्याच गोष्टी मला अजूनही कळत नाहीत पण त्यात समोरच्याचा दोष नसतो. मुळात माझाच आय. क्यू. कमी आहे :)
भारतीय सरकारची भूमिका ह्या विषयावर अत्यंत योग्य राहिली आहे. भारत सरकारने, मग कुणाचेही का असेना, पेलेस्टिनीं लोकांना जीवनावश्यक मदत केली आहे. भारताने मागील काही वर्षांत $२२ दशलक्ष डॉलर्स ची मदत ह्या लोकांना केली आहे. तुलनेने पाकिस्तान ने $८००० दिले आहेत. ह्याशिवाय विद्यार्थ्यांना मदत, एक्सचेंज प्रोग्रॅम्स, योगा दिवस असे विविध प्रकल्प वेस्ट बॅंक मध्ये राबवले आहेत. ह्यांत कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही. त्याच वेळी इस्राएल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, विविध प्रकारची गोपनीय माहिती पुरवतो इत्यादी मुले इस्राएल बरोबर सुद्धा विविध सरकारांनी अत्यंत चांगले संबंध ठेवले आहेत. इस्राएल पॅलेस्टिन वर भारतीय विदेश नीती योग्य राहिली आहे.
राहिला विषय IMEC चा. G२० च्या इतर विषयाप्रमाणेच हि सुद्धा धूळफेक आहे आणि आमच्या हयातीत हा प्रकल्प फक्त चर्चिला जाईल. 'बेल्ट अँड रोड' हा प्रकल्प सुद्धा ह्याच प्रकारे पूर्णतः अपयशी ठरणार आहे. IMEC प्रकल्पाला इराण आणि रशिया विविध प्रकारे साबोटेज करतील तो विषय वेगळा.
पॅलेस्टिनी लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल मला खरोखर वाईट वाटते. पण त्याच वेळी अत्यंत मागासलेल्या अश्या लोकांत आणखीन वेगळे काही घडले असते असे मला वाटत नाही. इस्राएल यहुदी असले तरी तेथील १०% लोकसंख्या अरब आहे. अरब लोक तिथे सुरक्षित आणि आरामात राहतात. पॅलेस्टिनी लोकांनी इराणी मदतीने हमास ला पुढे काढण्याच्या ऐवजी जर अरब राष्ट्रांची मदत घेऊन आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित केले असते (उदाहरणार्थ तैवान) तर शांतता पूर्ण मार्गाने ह्या प्रदेशाला इतर जगाकडून जास्त मान्यता मिळाली असती. सध्या हे लोक इतके मागासलेले आणि हिंसक आहेत कि अरब राष्ट्रे सुद्दा ह्या देशांतून पुरुष शरणार्थी घेणार नाहीत. पण ह्या प्रदेशांतील लहान मुलांबद्दल वाईट वाटते.
इस्राएल ने ह्या प्रदेशांतील प्रजनन दर २ पेक्षा खाली आणण्यावर भर दिला पाहिजे होता. तो सध्या ४ च्या आसपास आहे. भारताने काश्मीर मध्ये हा रेट १.४ म्हणजे देशांत गोवा आणि सिक्कीम च्या बरोबर आणला आहे आणि त्याचे चांगले परिणाम हळू हळू दिसत आहेतच.
प्रतिक्रिया
छान. आवडली कथा.
अरे वा!!
चांदोबा आणि जातककथांची आठवण
सहमत. पुढे काय अशी ऊत्सूकता
कथा संपली नाही. भाग २ येत आहे
पण गरीब शेतकरी नी त्याची
ओह!
अगदी.
जल्ला काय
एक गरीब शेतकरी मरायवर टेकतो
ह्यात कळण्यासारखं काय नव्हतं?
भारतीय सरकारची भूमिका ह्या
चुकिचा धगा
हरकत नाही
देवमाणूस तर नक्कीच चुकणार
चांदोबा आणि जीए स्टाईल. आवडले
आवडली.