Welcome to misalpav.com
लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सहा मिलियन ज्यू लोकांना मारले ते काय प्रत्येकाच्या स्वभावाची चाचणी करून का ?
श्री कॉमी, तुमचा मुद्दा फक्त तपशीलात फरक आहे, मुळ मुद्दा श्री हिटलर वंशद्वेषी होते का हा आहे. श्री हिटलर यांना ज्युंना न मारता मदागास्कार येथे पाठवायचे होते. पण त्या योजनेला युध्द सुरु झाल्यामुळे आणि विरोधी लढणार्‍याचा पाठींबा न मिळाल्याने ज्यु मेले. तुम्ही त्याच हत्याकांडात मेलेले रोमी, समलिंगी, साम्यवादी इ. यांना सोयीस्कररीत्या विसरलात. कधीतरी अगोरे आणि इतर लोकांसाठीही भांडा. नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे. १. एक देश मिळाला. २. पाश्चिमात्य देशांची आर्थिक मदत मिळाली, लुटलेली संपत्ती परत मिळाली. ३. जगभरात कोठेही ज्यु विरोधात काही लिहु आणि बोलु शकत नाही. ४. कोठेही ज्यु कार्ड दाखवले की लगेच सहानुभुती मिळते.

श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे. १. ज्यूंना उचलून हलवणे हा वंशव्देश नाही ? २. समलिंगी आणि सम्यावाद्यांना मारले म्हणजे काय वंशद्वेश नाही असे सिद्ध होते का ? ३. इथे कोणी कोणासाठी भांडत नाहीये. तुम्हीच मध्ये येऊन हिटलर कसा वंशव्देशी नव्हता असे मांडणे चालू केले. तुम्ही उगाच निर्दयी हत्याकांड करणाऱ्यांची तळी उचल थांबवा. ४.
नीट बारकाईने विचार केलात तर ज्युंना त्या हत्याकांडाचा फायदा झाला आहे.
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले. मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.

हिटलरने लाजून दुसऱ्यांदा आत्महत्या केली असेल. हिटलरने आत्महत्या केलीच नव्हती. हिटलरची म्हणून जी कवटी सांभाळून ठेवली होती ती एका स्त्रीची निघाली असं कुठेतरा वाचलं होतं. - मूळ धाग्याला फाटे फोडू संघटना.

श्री ट्रम्प तुमचे हिटलरचे समर्थन घृणास्पद आहे.
तुमच्या भावना मी समजु शकतो. श्री हिटलर यांचे कोणतेही समर्थन येथे होत नाही. फक्त त्या घटनांकडे एक तटस्थ भावनेतुन बघावे अशी अपेक्षा आहे. पण श्री हिटलर यांना आताचे मानवी हक्कांच्या अर्हता लावत आहात. त्या काळात जर जाऊन तुम्ही तुलनात्मक विचार केलात तर श्री हिटलर हे सर्वसामान्य युरोपियन होते असे जाणवेल. (फळ हे झाडापासुन खुप दुर पडत नाही.) ज्यु लोकांचा वंश आणि युरोपियन लोकांचा वंश सरमिसळीमुळे जवळपास एकच आहे. श्री हिटलर हे स्वत:च ज्युचे वंशज होते का ह्याबद्दल अजुन प्रवाद आहेत. https://www.history.com/news/study-suggests-adolf-hitler-had-jewish-and-african-ancestors
मुळात हिटलर वंशद्वेशी नव्हता हे खुद्द हिटलर मान्य करणार नाही. हिटलर केवळ ज्यू वंश नाही, तर इतर अनेक वंशाचा विरोधक होता आणि सो कॉल्ड आर्यन वंशाच्या सत्तेसाठी झगडत होता. इतकी बेसिक माहिती तुम्हाला नसेल तर उगाच मत देणे टाळा.
ते फक्त मते मिळण्यासाठी होते. जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. वंश ह्या जन्मतः मिळतो. जर नाझी जर वंशभेदी असतील तर त्यांनी ज्यु, पुर्व युरोपियन मुलांचे अपहरण करुन जर्मनीत का आणले असते ? https://www.dw.com/en/the-children-the-nazis-stole-in-poland-forgotten-victims/a-52739589 https://warfarehistorynetwork.com/article/hitlers-lebensborn-children-kidnappings-in-german-occupied-poland/ https://topdocumentaryfilms.com/stolen-children-kidnapping-campaign-nazi-germany/ सगळेच ज्यु श्री नाझीच्या विरोधात नव्हते. उदा. https://en.wikipedia.org/wiki/More_German_than_the_Germans https://en.wikipedia.org/wiki/Association_of_German_National_Jews https://www.tabletmag.com/sections/arts-letters/articles/ellen-feldman-nazi-germany
कोपरापासून नमस्कार. साठ लाख लोक मेले आणि त्यामुळे उसळलेल्या आक्रोषाला तुम्ही फायदा म्हणत असाल तर बोलणे खुंटले.
हा आक्रोश फक्त गोरे मेले म्हणुन आहे. जर हेच अगोरे असते तर सगळे युरोपियन श्री हिटलर यांचे गुणगाण कसत बसले असते. जवळपास तेवढेच लोक भारतात कृत्रिम दुष्काळ पाडुन मेलेत, त्याबद्दल काही लोकांना काहीच वाटत नाही.

श्री नेत्यान्याहु श्री हिटलर यांच्याबद्दल म्हणत आहेत ते पहा. Netanyahu says Hitler didn't want to kill the Jews, but a Muslim convinced him to do it https://www.youtube.com/watch?v=f9HmkRYlVZw आता गेला बाजार, श्री नेत्यान्याहुवर ज्युद्वेषी किंवा नाझी असल्याचा आरोप करु नका म्हणजे झाले.
लेखक: Trump वेळ: गुरुवार, 11/16/2023 - 22:41 Permalink

जेवढी विविधता जर्मनीच्या दुसर्या महायुध्दातील सैन्यात होती तेवढी आताही नाही. श्री हिटलर आणि तात्कालिन जर्मन सैन्याचे बहुविधतेला असलेले प्राधान्य आणि त्याचा एक आढावा येथे दिसते आहे. https://www.goodreads.com/book/show/56417885-triumph-of-diversity Triumph of Diversity: A New Look at Hitler's Armed Forces
https://www.amazon.com/product-reviews/1935590316 According to this book the Nazis were not the bloodthirsty racists that almost every person in the world says they were. In fact, Veronica Clarke's research shows the Nazis were probably the very first who truly celebrated diversity. The Nazis were such non-racists they even allowed dark skinned men in their army! In fact, Hitler was the originator of Affirmative Action, several decades before LBJ. Hitler's philosophy was about promoting his "Rainbow Reich". This was Hitler's dream of getting all of Germany together and going to all the European nations with Hitler's (and Himmler's and Goebbels') humanitarian message of "peace love and diversity" to all of the vibrant cultures they could find. Then, they gathered all these people and the Nazis set up these outdoorsy recreational camps for them - mostly in lovely Poland - where all the different cultures of the world could live together and share their diverse ethnic heritages, and have fun too, all guests of Herr Hitler for as long as they liked. (They did have to do some chores, though!) A truly ground-breaking re-assesment of Nazism and Hitler's meaning in history! Five multi-colored stars!

अजुन एक उदाहरण. श्री हिटलर यांनी जनरल एरीक हॉंपनेर यांना १९४२ मध्ये सैन्यामध्ये काढुन टाकले, त्यांची पेन्शनचा हक्क बंद केला. जनरल एरीक हॉंपनेर यांनी जर्मनीविरोधात खटला भरला; आणि तो जिकंला सुध्दा. कोर्टाने श्री हिटलर यांचा निर्णय श्री हिटलर यांच्या राज्यात बदलला.
In January 1942, Hoepner requested permission from Kluge, the new commander of Army Group Centre, to withdraw his over-extended forces. Kluge advised him that he would discuss the matter with Hitler and ordered Hoepner to get ready. Assuming that Hitler's permission was on the way and not wanting to risk the matter any longer, Hoepner ordered his troops to withdraw on 8 January 1942. Afraid of what Hitler might think, Kluge immediately reported Hoepner, causing Hitler's fury. Hoepner was dismissed from the Wehrmacht on the same day.[42] Hitler directed that Hoepner be deprived of his pension and denied the right to wear his uniform and medals, contravening the law and Wehrmacht regulations.[43] Hoepner filed a lawsuit against the Reich to reclaim his pension. Judges at the time could not be dismissed, even by Hitler, and Hoepner won his case.[44] https://en.wikipedia.org/wiki/Erich_Hoepner#CITEREFKershaw2009

श्री हिटलर यांचे विरोधात लढणारे लोकही तितकेच वंशद्वेष्टे होते, अर्थात त्याचे बळी हे अगोरे असल्यामुळे त्यांचे गुन्हे बहुसंख्य वैचारीक गुलामांना स्वीकारार्ह आहेत.
श्री हॅरी ट्रुमन, अमेरीकेचे युध्दकालीन राष्ट्राध्यक्ष.
I think one man is just as good as another so long as he's honest and decent and not a nigger or a Chinaman. Uncle Wills says that the Lord made a white man from dust, a nigger from mud, and then threw what was left and it came down a Chinaman. He does hate Chinese and Japs. So do I. It is race prejudice I guess. But I am strongly of the opinion that negroes ought to be in Arica, yellow men in Asia, and white men in Europe and America. https://www.trumanlibrary.gov/library/truman-papers/correspondence-harry-s-truman-bess-wallace-1910-1919/june-22-1911

ख्रिश्चनांच्या आत्यंतिक द्वेषामुळे वेळोवेळी ज्यूंना राहता देश सोडून स्थलांतर करावे लागले असेच वाचायला मिळते. अगदी शेक्सपिअरच्या मर्चंट ऑफ व्हेनिसमधलंही खलपात्र हे ज्यूच आहे. आणि सावकारी करणाऱ्या अथवा धनिक पण अल्पसंख्य वर्गाबद्दल लोकभावना ही सर्वसाधारणपणे नकारात्मकच असते. खुद्द अमेरिकेतही अगदी दुसऱ्या महायुद्धापूर्वी ज्यूंबद्दल कशी भावना होती याबद्दलचा किस्सा अभिनेता कर्क डग्लसच्या आठवणींत वाचायला मिळतो. पूर्व युरोप आणि रशियातही त्यांची स्थिती काही बरी नव्हतीच. आज अमेरिका इस्राईलच्या पाठीशी आहे याचं कारण तिथल्या ज्यूंची (मुख्यतः आर्थिक आणि राजकीय) ताकद आणि एकजूट. स्वकष्टाने प्राप्त केलेली जबरदस्त क्षमता आणि जशास तसे या धोरणाचा पुरेपूर अवलंब यामुळे तिथल्या त्यातल्या त्यात मवाळ मताच्या लोकांना तिथले जहाल लोक थेट वर पोहोचवतात त्यामुळे सतत युद्धाच्या तयारीत राहण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नाही. आणि आपलंही काही (बरंच!) चुकलं आहे हे मानण्याची दोन्ही बाजूंची तयारी नाही.

नाझींचा ज्यू द्वेष / विरोधामागे धार्मीक पेक्षा राजकीय उद्देश होता ह्याच्याशी काही प्रमाणात सहमत आहे, आणि त्याची प्रेरणा हिटलरने अन्य युरोपियन देशांकडूनच घेतली होती. काहीही असले तरी नाझींनी केलेल्या अमानुष ज्यू हत्याकांडाचे समर्थन कोणीच करू शकत नाही, पण त्याआधी आपण केलेली पापकर्म झाकण्यासाठी नाझींनी केलेल्या 'होलोकॉस्ट' चा पुढे दोस्तराष्ट्रांनी (विशेषतः ब्रिटनने) इतका गवगवा केला की त्याआधी संपूर्ण युरोपात घडलेल्या अशा ज्यू द्वेषाच्या / हत्याकांडाच्या घटना लोकांच्या विस्मृतीत गेल्या आणि त्यातून 'नाझी = ज्यू द्वेष', ' हिटलर = ज्यूंचा एकमेव कर्दनकाळ' अशी समीकरणेच लोकांच्या मनावर ठसवली गेली.
श्री हिटलर यांना व्यकिशः रिलिजनबरोबर काही देणे घेणे नव्हते. त्यांनी युरोपियन लोकांमध्ये असलेल्या ज्युद्वेषाचा राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर करुन घेतला. श्री हिटलर यांना फार तर सेक्युलर हुमॅनिस्ट असे म्हणता येतील. ज्युद्वेष हे युरोपियन समाजाचे अंग आहे, फक्त श्री हिटलर यांनी त्याच्यावर फुंकर घातली. पोलंड, फ्रान्स, पुर्व युरोप मधील नाझी पक्षाबरोबर काही संबध नसलेले लोक ज्युंच्या छळाला जबाबदार होते.

"या निमित्ताने मी अनेकवेळा उगाळलेला"
कोणाला पटो किंवा न पटो, पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी "दिल को बहलाने को ये ख्याल अच्छा है..." 😀
पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
वरील वाक्यातील ठळक केलेल्या मजकुराशी संपुर्णपणे सहमत आहे. त्यांच्या ह्या 'बिझनेस फर्स्ट' विषयी मागे परदेशात ऐकलेली (भारतातील २६/११ हल्ल्याशी संबधीत) एक कहाणी आहे, ती नंतर फुरसत मध्ये टंकतो. अनेक लोकांच्या ती पचनी पडणे अवघड असले तरी मनोमन विचार करायला लावणारी नक्की आहे!
पण अमेरीकनांनी त्या फटीत जास्त काड्या सारल्या असे म्हटले तर वावगे ठरु नये.
अर्थातच, ह्यात वावगे काहीच नाही! त्यांच्या तेलाच्या राजकारणातुन त्यांनी मध्यपुर्वेचे अतोनात नुकसान केले आहे हे जगजाहिर आहे. मध्यंतरी अपघाताने कुठल्यातरी न्युज पोर्टलवर एका माजी वरिष्ठ सी.आय.ए. अधिकाऱ्याची मुलाखत बघितली होती त्यात त्याने सांगितलेली एक गोष्ट चांगलीच लक्षात राहिली आहे. तो म्हणाला होता "मध्यपुर्वेतीलच नाही तर जगातील एकही दहशतवादी संघटना अशी नाहीये कि जीचा वापर सी.आय.ए. ने पैसा पुरवुन किंवा हत्यारे पुरवुन कुठे ना कुठे केला नाही!"

पण तुमचा सिद्धांत वाईट नक्कीच नाहीये आणि भले तो प्रॅक्टिकल नसला तरी
सिद्धांत प्रॅक्टीकल आहेच पण जगातील बरेच लोक प्रॅक्टीकल विचार न करता भावनातिरेकाने विचार करतात हेच खरे. सिद्धांत तपासून पाहायचा तर जगातील ज्यूंची एकूण लोकसंख्या कोणत्या देशात जास्त आहे याचा अभ्यास करावा लागेल. आता याचे एकदम सोपे उत्तर म्हणजे "इस्त्रायल'. मात्र जगातील एकूण ज्यूं पैकी (४५-४७ %) इस्त्रायल मधे राहतात तर साधारण तेवढेच (४५-४७%) अमेरीकेत राहतात. कॅनडा, फ्रान्सच्या जवळपास २ ते २% लोकसंख्या ज्यूं ची आहे तर इंग्लंड आणि जर्मनीमधे साधारण २% ते १.७५% टक्याच्या आसपास आहे. जर ४०-४५% टक्के ज्यू इस्त्रायल ऐवजी अमेरीकेत राहत असेल तर पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे. ख्रिश्चन काही कमी धर्मांध आहेत असे नाही पण त्यांच्या चुकांना विरोध करणारे धर्मबंधू त्यांच्यात शेकड्याने / हजारोने / लाखोने सापडतील मात्र मुस्लिम धर्माबद्दल तसे म्हणता येत नाही. तिथे आपले धर्मांध बांधव चूकताहेत हे कदाचित काहिंना माहित असेल देखील पण त्याचा विरोध करणारे पुढे येत नाहीत. “A known devil is better than an unknown angel” अशी एक म्हण आहे तिला अनुसरुन ज्युंना नवीन शत्रुपेक्षा जुने शत्रू परवडले असते असा विचार करणे नक्कीच प्रॅक्टीकल आहे. असो. माझ्याच प्रतिसादांचे समर्थन करण्यासाठी कळफलक बडविण्याचा मला कंटाळा येतो.

पवित्र भूमीतच युद्धछायेत रहावे की इतर ठिकाणी सुखाने राहून आपापल्या धर्माची उपासना करावी यापैकी काय जास्त प्रॅक्टीकल आहे हे ठरविणे सोपे आहे.धर्मराजसाहेब, तुमच्या मते पवित्र शहर, पवित्र भूमी सोडून जिवाचा भितीने ज्यूंनी अमेरीका वगैरे सुरक्षीत स्थळ गाठावं. माझ्या मते ज्यू इतके बुळचट नाहीत आणी राहूही नये. आपल्या मायभूमीसाठी सर्वस्व पणाला लावून त्यांनी लढायला हवे. पवित्र भूमी नाहीतरी त्यांनी लढून जिंकलीच आहे. थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे. आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे.

थोडा दमदार मारा करून गाझा नी वेस्टबॅंक संपवावी. नंतर जोर्डन सिरीया लेबनाॅन अति करू लागले तर आजिबात दयामाया न दाखवता त्यांनाही ७२ हुरांकडे स्पीडपोस्टाने पाठवावे.
तुमच्या सारख्या पुरोगामीकडुन ही अपेक्षा नव्हती.

>>>आपल्या धर्मासाठी लढावे हा जास्त प्रॅक्टीकल विचार आहे. अखेर पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच म्हणायचा ! मजा आहे... चालू द्या!

पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले
ज्यु लोकांवर पैश्याचे लोभी असल्याचा आरोप खुप जुना आहे.

मी पुरोगामी व सनातनी दोन्हीही नाही. ज्या वेळी जे योग्य त्याची बाजू घेतो. पण सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो.

>>>सनातनींचा पुरोगामी द्वेष ऊफाळून येत असेल तर त्याना सत्य दाखवून देतो. आणि पुरोगाम्यांचा सनातनी द्वेष उफाळून आला की मुग गिळून गप्प बसता !! मजा आहे... चालु द्या !!!

पुरोगाम्यांचे पोइंट्स वॅलीड असतात. सनातनींसारखे आम्हीच ग्रेट असं पोथी पुरानांचे दाखले देत पुरोगामी फिरत नाहीत.

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :)

अनेक पुरोगाम्यांकडे कोणतेही पॉईंट नसतात. पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? चळवळ एवढी फोफावली असती का? भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? त्यांना त्यांची मळमळ फक्त काढायची असते. असं फक्त सनातनींना वाटतं. समाजाला माहीतीय की पुरोगामींनी काय केलंय ते. काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. दा़खले पोथीपुरानांचे देत नाही.. मार्क्सचे देत असतात. पोथीपुरानांत दाखले देण्यासारखं काहीही नाही.दाखले फकित सनातनी देतात. बाकी पुरोगामी पणा म्ह़णजे काय आहे हे एका पुरोगाम्याने दाखवून दिले आहे.. आयुष्यभर पोथीपुरानांवर टीका केली आणि पोराची मुंज लावली. सत्यनारायणाच्या पूजा घातल्या. :) पुरोगाम्याने वयक्तिक काय करावे तो त्याचा प्रश्न. मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना?

>>> पोइंट नसते तर एवढ्या सुधारणा झाल्या असत्या का? अच्छा सगळे क्रेडीत पुरोगाम्यांचे का? बर बर >>सनातनींना सळो की पळो करून सोडले असते का? >>>चळवळ एवढी फोफावली असती का? >>>भारताला हिंदू तालिबान बणन्या पासून वाचवले असते का? हिंदू तालीबान ? अक्कल गहाण आहे का तुमची? असेल असेल अनेक पुरोगाम्यांची असते हे आम्ही स्वत: पाहिले आहे >>काहींच्या पोटावर लाथ पडल्याने ते पुरोगाम्यांच्या समाजसेवेला मळमळ म्हणतात. काहींच्या ना? मग सगळे सनातनी का पुरोगाम्यंना डिवचतात? >>मुंज लावल्याने किंवा सत्यनारायण घातल्याने समाजाला त्रास होत नाही ना? हेच सनातन्याने विचारले तर??

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ

मान्य..... ------- ज्यू धर्मीयांना, असे म्हणायचे आहे का? कारण, इस्रायल म्हणजेच ज्यू , आणि पाकिस्तान म्हणजेच मुस्लिम, अशी माझी विचारसरणी आहे . पाकिस्तानला, इतर धर्मीय मान्य नाहीत....

ओ एक काम करा... ते हमास आणि इस्त्रायल राहिलं बाजुला... आपलंच नेहमीचं सुरु झालं. वेगळा धागा काढा. तिथे हाणामारी करु... इथे सध्या इस्त्रायलला पाठींबा देऊ आमचा पाठिंबा आधीच देऊन झालाय, आम्ही तर सांगत आहोत की पॅलेस्टाईन बेचिराख करावा. गाझापट्टीवर गाढवाचा नांगर फिरवून स्वराज्यात (इस्राइलच्या) सामील करावी. एकेक हमासी वेचून वेचून ठाक मारावा. फक्त इथे जे हमासशी काहीबाही संबंधं जडून पुरोगाम्यांना बदनाम करायचे सनातनींचे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हाणून पाडतोय.

पन्नास लाख लोकांना बेघर करून मारण्याची भाषा करताय आणि स्वताला पुरोगामी समजताय... तुम्ही पण सनातनी लोकांच्यात बसले तर सुत जुळेल.

तेच म्हटवं काॅमींनी अजून बाजू कशी घेतली नाही “त्यांची.” काॅमी साहेब, त्या पन्नास लाखांमूळे इस्राईलचा एकही माणूस मरत असेल तर पन्नासलाखच काय एक कोटी मारावेत इस्राइलने. बाकी तुम्ही हमास वाल्यांसोबत कींवा जिहादींसोबत बसल्यास चांगले सूत जुळेल. (तसे जुळलेही असावे म्हणा. )

तुमच्याकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाहीच आहे. बालवडीतल्या मुलासारखी समज आहे तुमची. तोंड दिले आहे त्यामुळे मत द्यायला का जाते होय की नाही ? :)

पळ काढायचा चांगला मार्ग शोधलात. इस्राइलची बाजू घेणार्यांची बुध्दी बालवाडी सारखी असते नी अतिरेक्यांची बाजू घेणार्यांची ग्रॅज्यएटची असावी. हो की नाही ग्रॅज्यूएट काॅमी सर? :)

छे छे गैरसमज झाला बाहुबली साहेब. मी इस्त्राईल समर्थकांच्या बुद्धीबाबत नाही बोललो. तुमच्या बुद्धी बद्दल स्पेसिफिकली बोलत होतो. गैरसमज नसावा :)

असो. तुम्ही कितीही काहीही कुणालाही बोला. इस्राईल काही सूट्टी देत नाही गाझाला. तुमच्या दुखात मी सहभागी नाही हे आधीच सांगून ठेवतो. :)

पॅलेस्टीनी जनतेचीही काही बाजू आहे (दहशतवाद्यांची नव्हे) हे भारतीय जनतेला तर अजिबातच समजत नाही. इस्त्रायलच्या सामरीक प्रगतीवर भारतीय फार खूश असतात आणि ते इस्त्रायलवर मनापासून (भाबडे) प्रेम करतात (पण काही इस्त्रायलींचा जवळुन अनुभव घेतलाय त्यामुळे बिझनेस फस्ट याव्यतिरीक्त त्यांच्या भारत प्रेमाला फारसा अर्थ नाही हे समजले). जगभरातल्या मुस्लीमांचे पहिले प्रेम इस्लाम आणि जगभरातल्या ज्यूंचे पहिले प्रेम इस्त्रायल असते).
+१ काही लोकांना इतरांसाठी शीरा विनाकारण ताणायला आवडतात, भले समोरचा माणुस काहीही किंमत देतो नसो.

तुमचा प्रतिसाद म्हणजे साध्या सोप्या भाषेतील प्रतिसाद थोडक्यात व सटिक वाटला. टर्मिनेटर भौ नी सुद्धा सोप्या शब्दात सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे. माझ्या मते IMEC वर फारसा परीणाम होईल असे वाटत नाही कारण हे धर्मयुद्ध बरेच वर्षापासून चालू आहे व चालू रहाणार आहे.

+१ अभ्यासपूर्ण लेख! प्रतिसादांतुन पण चांगली माहिती मिळत आहे!! imecच्या माहितीची प्रतिक्षा करतोय!!!

टर्मीनेटर https://www.washingtonpost.com/world/2023/israel-palestine-conflict-timeline-history-explained/ हा लेख वाचलात तर तुमच्या विचरत कदाचित फरक पडू शकेल. आता १. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत. २. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे. ३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.

भागो शेठ, तुम्ही दिलेल्या लिंक मधली माहिती वाचली त्यात (आज वीशी-तिशीत असलेल्यांसाठी सोडून) नवीन असे फार काही अजिबात नाही! आता तुमच्या बाकीच्या मुद्द्यांकडे वळतो,
१. ह्या वादात इस्रायल किंवा हमास कोणीही धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ नाहीत.
अगदी अगदी... इस्त्रायल हा काही साधू संतांचा देश नाही तसेच हमास ही काही सुफी संतांची संघटना नाही.
२. मी जेव्हढे वाचाल आहे त्या प्रमाणे नेत्न्याहू हा तद्दन गुंड माणूस आहे. त्याच्यावर खटला चालू आहे. त्यातून वाचण्यासाठी त्याने बरेच उपद्व्याप केले आहेत. त्याचाच हा परिपाक आहे.
इस्त्रायल सारख्या (धर्मांध) शत्रुंनी घेरलेल्या देशाचा नेता गांधींवादी किंवा 'अहिंसा परमो धर्म' वगैरे तत्वज्ञान मानणाऱ्या विचारसरणीचा असावा अशी आपली अपेक्षा आहे का? 'ठकासी असावे महाठक' म्हणतात त्याप्रमाणेच ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेल्या देशाचे नेतृत्व असावे असे माझे वैयक्तिक मत! तुमचे मत वेगळे असल्यास त्याचाही अर्थातच आदर आहे.
३.इजिप्तच्या गुप्त हेर खात्याने इस्रायलला हमासच्या हल्ल्याची पूर्व कल्पना दिली होती पण नेतन्याहुने त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले अशा बातम्या आहेत. ४. अल अक्सा मशिदीतील पावित्र्याचा भंग हे हि एक कारण आहेच.
ह्या दोन्ही मुद्द्यांचे एकत्र उत्तर देतो. युद्धकाळात किती प्रोपगंडा चालतो हे आता सर्वज्ञात आहे त्यामुळे काय खरे आणि काय खोटे हे ठरवणे सर्वसामान्यांसाठी कठीण होऊन जाते. युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळातल्या घटना आठवा, अगदी मिपावारही हा प्रोपगंडा चालवण्याचे उद्योग झालेले आहेत. त्यात पुतीन ह्यांना कुठलासा रोग झाला असल्याने ते कसे इतरांपासून अंतर ठेऊन वावरत / वागत आहेत पासून अनेक विनोदी आणि धडधडीत खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या. पण ते असो... १९६७ सालच्या सिक्स डे वॉर मध्ये झालेल्या पराभवातून इजिप्तने धडा घेऊन थोड्या कालावधीने का होईना पण इस्त्रयालला सार्वभौम राष्ट्र म्हणुन मान्यता देऊन आपला प्रदेश तर परत मिळवला होता पण इस्लामिक जगताचा रोष मात्र ओढवून घेतला होता. आणि तेव्हा शांतता करारावर स्वाक्षरी केल्या पासूनच त्याची प्रचंड कोंडी होत आहे, करारातल्या अटींचे पालन करण्यासाठी इस्त्रायल बरोबर सहकार्य करावे लागत आहे आणि एकीकडे आपण इस्लामिक - अरब जगता बरोबर आहोत हे सिद्ध होत नसले तरी तशी निदान बतावणी करावी लागत आहे. इजिप्तची ही द्विधावस्था इस्त्रायलला पण माहिती असल्याने अशा बातम्या आल्या तरी त्यातले तथ्य संबंधितांना माहिती असले तरी बाकीच्यांनी (म्हणजे वॉर प्रपोगंडाला बळी पडणाऱ्यांनी) त्याला किती महत्व द्यावे हा त्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा प्रश्न असतो.... आणि अल अक्सा मशिदीचे निमित्त करूनच तर हा 'ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म' नाव देऊन हा हल्ला केला आहे हे वर लेखात लिहिलेले आहे. असो, प्रतिसादसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍

IMEC बदल माहिती नव्हतं ते समजलं. बाकी सध्या इस्त्रायली ज्यू अत्यंत हुशार इतिहासकार, मानववंश अभ्य युवल हरारीचे लेक्चर ऐकत होते.तेव्हा या देशाविषयी व्हिडिओ पाहत होते.त्यात इथे युद्ध सुरू झाले.तेव्हा चाणक्यचे धर्माधिकारी यांचेही व्हिडिओ पाहण्यात आले.अत्यंत खतरनाक धाडसी आहे इस्त्रायली!चहू बाजूला अरब असताना आपल्या धर्माची मुळे पुन्हा जगभरातून इथे आणून वसवले.मला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याच अनेक पराक्रमाची आठवण झाली.बाकी ब्रिटीशांनी ईथएपण काहीच्या काही भूमी डिस्ट्रिब्युटशन करून काड्या केल्या आहेत,हे पाहून चीड वाटली.पॅलेस्टाईनेपण गाजा पट्टी आग्रह सोडून इतर भाग घ्यावा.भारताच्या भुमी बाजूला अरब नसून चीन आहे हे कधीतरी नशीबच वाटतं. इस्त्रायलला माहिते होतं की इतरत्र वसले असतं तर सन्मानाने कधीच जगू शकले नसते.हक्काचे घर का सोडावं.गाजाला अनेक मोठ्या राष्ट्रांनी मदत केली आहे.अनेक राजकीय , आर्थिक वर्चस्वासाठी गुंतागुंतीची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी रशिया-युक्रेन आणि आता इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आहे.जग तिसर्या महायुद्धाच्या वाटेवर आहे वाटतं...

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

१. हे युद्ध इसराइल आणि हम्मास मध्ये नाही. २. या युद्धाची सुरुवात मक्का मध्ये असलेल्या यहूदी टोळीचा संपूर्ण नाश करून त्यांच्या बायको मुलांना गुलाम बनविण्यार्या जगातील पहिल्या जिहाद सुरू झालेली आहे. ३. जो पर्यंत यहूदी जातीचा पूर्ण विनाश होत नाही आणि इस्लामचे राज्य येत नाही जिहाद सुरू राहणार. ४. बाकी भारतात ही वेगवेगळ्या स्वरूपात हे युद्ध हजार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. अकबर सारख्या बादशाह ने ही चित्तोड मधील सर्व ४० हजार नागरिकांची कत्तल केली होती. येत्या ५० वर्षांत याहून भयंकर दृश्य पाहायला मिळतील. ज्या प्रमाणे आज भारतीयांना भविष्याची कल्पना नाही, इजरायला ही नव्हती. यात आश्चर्य काही नाही.

गट क्रं. १ आणि गट क्रं. २ आम्ही आमच्या अन्य लेखनात , प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, लोकं काय लिहितात, काय बोलतात्, ह्यावरुन त्यांचा "गट" ठरवता येतो . तेच परत एकदा ह्या युध्दातुन आणि त्यावरील चाललेल्या संवादातुन दिसुन येत आहे हे पाहुन आनंद झाला :) तुम्ही गट क्रमांक १ मधील असाल तर तुमचा इस्त्रायलला झायॉन ला पाठिंबा असेल आणि व्हाईस वर्सा . अर्थात तुम्ही इस्त्रायलला, झायॉनला पाठिंबा देत असेल तर तुम्ही गट क्रं. १ मधील आहात असे म्हणावे लागेल. तसेच तुम्ही पॅलेस्टाईन , हमास ला समर्थन देत असाल तर तुम्ही गट क्र. २ मधील आहात हे निश्चीत. हा भयंकर संवेदनशील विषय असल्याने शाहु फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या विषयावर स्पष्टपणे न बोललेलेच बरं .

> इतकी वर्षे भारताला दूर तिकडे मध्यपूर्वेत होणाऱ्या ह्या संघर्षाची प्रत्यक्ष झळ बसत नव्हती त्यामुळे कोणाचातरी थातुरमातुर निषेध नोंदवून बाकी घडामोडींपासून अलिप्तता राखणे शक्य होते पण आता परिस्थिती थोडी बदलली आहे. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G-20 परिषदेत 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर' (IMEC) हा भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारा प्रकल्प मंजूर होण्याची ऐतिहासिक घटना घडली आहे. भारतीय सरकारची भूमिका ह्या विषयावर अत्यंत योग्य राहिली आहे. भारत सरकारने, मग कुणाचेही का असेना, पेलेस्टिनीं लोकांना जीवनावश्यक मदत केली आहे. भारताने मागील काही वर्षांत $२२ दशलक्ष डॉलर्स ची मदत ह्या लोकांना केली आहे. तुलनेने पाकिस्तान ने $८००० दिले आहेत. ह्याशिवाय विद्यार्थ्यांना मदत, एक्सचेंज प्रोग्रॅम्स, योगा दिवस असे विविध प्रकल्प वेस्ट बॅंक मध्ये राबवले आहेत. ह्यांत कुठलाही बदल होण्याची शक्यता नाही. त्याच वेळी इस्राएल पैसे घेऊन भारताला संरक्षण सामुग्री देतो, विविध प्रकारची गोपनीय माहिती पुरवतो इत्यादी मुले इस्राएल बरोबर सुद्धा विविध सरकारांनी अत्यंत चांगले संबंध ठेवले आहेत. इस्राएल पॅलेस्टिन वर भारतीय विदेश नीती योग्य राहिली आहे. राहिला विषय IMEC चा. G२० च्या इतर विषयाप्रमाणेच हि सुद्धा धूळफेक आहे आणि आमच्या हयातीत हा प्रकल्प फक्त चर्चिला जाईल. 'बेल्ट अँड रोड' हा प्रकल्प सुद्धा ह्याच प्रकारे पूर्णतः अपयशी ठरणार आहे. IMEC प्रकल्पाला इराण आणि रशिया विविध प्रकारे साबोटेज करतील तो विषय वेगळा. पॅलेस्टिनी लोकांच्या दयनीय अवस्थेबद्दल मला खरोखर वाईट वाटते. पण त्याच वेळी अत्यंत मागासलेल्या अश्या लोकांत आणखीन वेगळे काही घडले असते असे मला वाटत नाही. इस्राएल यहुदी असले तरी तेथील १०% लोकसंख्या अरब आहे. अरब लोक तिथे सुरक्षित आणि आरामात राहतात. पॅलेस्टिनी लोकांनी इराणी मदतीने हमास ला पुढे काढण्याच्या ऐवजी जर अरब राष्ट्रांची मदत घेऊन आर्थिक समृद्धीवर लक्ष केंद्रित केले असते (उदाहरणार्थ तैवान) तर शांतता पूर्ण मार्गाने ह्या प्रदेशाला इतर जगाकडून जास्त मान्यता मिळाली असती. सध्या हे लोक इतके मागासलेले आणि हिंसक आहेत कि अरब राष्ट्रे सुद्दा ह्या देशांतून पुरुष शरणार्थी घेणार नाहीत. पण ह्या प्रदेशांतील लहान मुलांबद्दल वाईट वाटते. इस्राएल ने ह्या प्रदेशांतील प्रजनन दर २ पेक्षा खाली आणण्यावर भर दिला पाहिजे होता. तो सध्या ४ च्या आसपास आहे. भारताने काश्मीर मध्ये हा रेट १.४ म्हणजे देशांत गोवा आणि सिक्कीम च्या बरोबर आणला आहे आणि त्याचे चांगले परिणाम हळू हळू दिसत आहेतच.

बाकी इस्त्रायल, पॅलेस्टाईनशी कसे वागायचे ते मरु द्या... इथल्या अनेकांशी कसे वागायचे ते कळले. अनेकांचे मुखवटे मस्त उघडे पडलेले पाहून मजा आली.

वर्तमान् पत्रातील बातम्या आणि तूनळीवरील चर्चा ह्यातुन मला समजले ते ईथे मांडतोय ज्यू लोकांना कधीच स्वतःची भूमि नव्हती. दुसर्‍या महायुद्धापर्यंत ज्यू लोकांनी तन मन धनाने अमेरिकेला आणि पर्यायाने दोस्त राष्ट्रांना जी मदत केली, त्याचा मोबदला म्हणुन त्यानी एक जमिनीचा तुकडा मागितला. जेरुसलेम हे पुर्वापार त्यांचे श्रद्धास्थान असल्याने ही जमीन तिथेच कुठेतरी मिळावी ही त्यांची ईच्छा असावी(?). अमेरिकेलाही भौगोलिक दृष्टीने ते सोयीचे होते कारण लांब अंतर. मग पॅलेस्टीनी लोकांची फारशी पत्रास न बाळगता काही करार मदार करुन तिथला एक तुकडा ज्यू लोकांना च्तोडुन दिला गेला. साधारण ४४% ज्यू आणि ४८% पॅलेस्टीनी असा काहीसा करार होता. पण आधीच ज्यूनी तिथे हळूहळू आपली संख्या वाढवायला सुरुवात केली होती. इस्त्रायल देश तयार झाल्यावर वेळोवेळी आपले हात्पाय पसरुन ज्यू नी अजुन अजुन भूभाग काबीज केला. आता फक्त गाझा आणि वेस्ट बँक पॅलेस्टीन कडे आहेत. पॅलेस्टीन चे स्वतंत्र सैन्य नाही ते अगतिक आहेत, तर इस्त्रायल पुर्ण सज्ज आहे. असमान संघर्ष आहे. भारताने युद्ध नको--ह्याच बाजुने राहणे चांगले.