जर आपण हिंदूंच्या अनिष्ट प्रथा नियंत्रित केल्या तर इतर समाजावर तशा प्रकारच्या सुधारणांचं दडपण येऊ शकतं.
इतका बुळबुळीत आणि भंपक उत्तर फक्त आपणच देऊ शकता.
हिंदू कोड बिल, सती बंदी, वारसा हक्क, विवाह कायदा पासून असंख्य कायदे अस्तित्वात आले.
आगरकर, स्वा सावरकर, डॉ आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारखे असंख्य समाजसुधारक हिंदू समाजात जन्माला आले तसे त्याच्या एक चतुर्थांश असलेल्या मुसलमान समाजात का आले नाहीत?
आणि ७५ वर्षे झाल्यावर सुद्धा घटनेत अंतर्भूत असलेलं मूलभूत कलाम ४४ आजतागायत कायद्यात बदलू शकलेले नाही याचे समर्पक उत्तर आपण देणार नाही याची खात्री आहे.
आजही मुसलमान स्त्रियांना कोणतेही हक्क नाहीत. वारसा हक्काने भावाच्या अर्धा हिस्सा मिळतो. तीन तलाक देण्याचा हक्क फक्त पुरुषांनाचा आहे.
पण आपण जे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या बद्दल म्हटले आहे ते सत्य असेल तर असे भंपक निखालस असत्य आणि बुळबुळीत उत्तर देण्याबद्दल डॉ दाभोलकरांचा निषेधच करावा लागेल. (त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे अनमोल कार्य गृहीत धरूनही)
सर टोबी, उत्तम प्रतिसाद. आवडला.
''पुरोगामी म्हणजे वर्तमानाविषयी वैज्ञानिक दृष्टी असणारे लोक. सर्वसाधारणपणे पुरोगामी हे प्रगतिवादी, प्रयत्नवादी, सुधारणावादी, समतावादी, गतिवादी, सर्वसमावेशक विचार करणारे, बुद्धिप्रामाण्यवादी, पुढे बघून चालणारे, सहिष्णू, परोपकारी आणि धर्मनिरपेक्ष असतात. साहजिकच पुरोगामी विचारांचे लोक दैववादी, मनुवादी, धर्मवादी, कर्मविपाकसिद्धान्तवादी, शब्दप्रामाण्यवादी आणि कट्टर धार्मिक नसतात. अखिल मानवजातीचं अधिक भलं कसं होईल, या दृष्टीने पुरोगामी लोक विचार करतात. त्यांना हे माहीत असतं की, या जगात 'बदल' हीच एक शाश्वत गोष्ट आहे''
(संदर्भ : पुरोगामी कोण? प्रतिगामी कोण? आपण कोण? )
-दिलीप बिरुटे
अरे वा !
मराठीत अजूनही काही विशेषणं असतील तर ती लावून टाका.
बाकी तो लेख वाचला
किती भंपक असावा याचे उत्तम उदाहरण आहे
मला तर लेख वाचताना हसू आवरत नव्हतं
असो
यातील किती विशेषणं आपल्या पुरोगामी (म्हणवणाऱ्या) राजकारण्यांना/ समाजकारण्यांना लागू पडतील हे पाहणे फार रोचक ठरेल.
अधोगामी/सनातनी दुटप्पी असतात. पुरोगाम्यांनी केलेल्या सुधारणांचे सर्व फायदे त्यांना ऊपटायचे असतात पण पुरोगामी चळवळीस बदनामही करायचे असते. मुलींना शाळेत पाठवायला हेच सनातनी विरोध करायचे नी आता मुलींना शाळेत पाठवतात, पण पुरोगामींच्या ऊपकाराची त्यांना जाणीव नसते. वरून प्रत्येक ठिकाणी पुरोगामी शब्द गोवून पुरोगामी चळवळ बदनाम करायची असते. हे सनातनी भारताला हिंदू तालिबान बनवून स्वत मात्र विदेशात पळ काढतील.
इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू
https://www.loksatta.com/desh-videsh/america-reaction-after-israel-hamas-war-started-again-pbs-91-4077517/
जन्नतमधे बिर्याणी तयार आहे :=)
साधुसंत भरलेल्या निरपराध पॅलेस्टीनी हमीसने युध्दविरामाच्या काळात हल्ला घडवून नी राॅकेट डागून ३ लोक मारलेत म्हणून दृष्ट इस्राईलने पुन्हा हल्ला केलाय. फक्त ३ लोक मारले म्हणून बिचार्या निरपराध हमाश्याना मारण्यात काही अर्थय का? दृष्ट इस्राईल.
दक्षीण आफ्रिकेने म्हणे इस्राईलला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचलेय. का तर गाझा वर हल्ले केले म्हणून. गाझाने इस्राईलवर हल्ला केला तेव्हा हे मुर्ख दक्षीण आफ्रीकी सरकार कोठ कडमडले होते? तेव्हा का नाही गाझाला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले?? अशी मुर्ख सरकारे असलेल्या देशांना अमेरीका इस्राइलने चांगला धडा शिकवायला हवा. भारतातही मुर्ख सरकार आहे हमासला मदत पाठवली गाझाच्या नावाखाली. गाझात गेलेली भारतीय मदत हमासच गडप करनार. ऊद्या अमेरायीका इस्राईलह्यामुळे भारताच्या ऊरावर बसले तर केवढ्याला पडेल??
प्रतिक्रिया
जर आपण हिंदूंच्या अनिष्ट
+१
अरे वा !
या लेखाचे शीर्षक खरं तर आपण
अधोगामी/सनातनी दुटप्पी असतात.
चार दिवस झाले की.
इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू
साधुसंत भरलेल्या निरपराध
दक्षीण आफ्रिकेने म्हणे
Pagination