Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लेखक: Bhakti वेळ: गुरुवार, 02/29/2024 - 17:49 Permalink

लेख अनेक गोष्टींचा ऊहापोह करतोय.
हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते.
प्लीज गुणसूत्रांवर असं काहीच लिहिलेलं नसतं.हिंदूंच्या अभिमानात ,स्वाभिमानात लिहिलेलं असतं असं म्हणा हवं तर.

पाकिस्तान हा तमाम रानटी लोकांचा बेबंद देश आहे.
म्हणूनच कायम अराजकताच तिथं धुमाकूळ घालत असते... काही सुधारणा बिधारणा झाल्या तर त्या तात्पुरत्या ... पुन्हा पैले पाढे पंचावन्न !
हिंदु समाज, हिंदु परंपरा आणि हिंदु जनता मानवते प्रती संवदेनशील आहे आणि सामाजिक बांधिलकी हिंदुच्या गुणसुत्रांवरच लिहिलेली असते. कितीही कट्टरता कुणी दाखवली तरी राष्ट्र प्रथम या विषयी कधी कुणाला शंकाच नसते. अनेक महनीय व्यक्ती, चळवळी, संस्थानी राष्ट्र प्रथम ही जबाबदारी लोकांमध्ये जागी ठेवली हे भारतीयांवर त्यांचे थोर उपकारच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर गेली शंभर वर्षे अव्याहत हेच काम तळमळीने करतो आहे. राष्ट्रसर्वतोपरी !
जय हिंद, जय भारत !