रुळ आपल्या जागी पक्के असले पाहिजेत.
नसले तर कधी कधी लाईनीत आणायला ठोकावे लागतात.
बाकी ते येणं जाणं लाथाडणं अमुक तमुक क्षणिक असतं. सामसूम, शांतताच कायमची असते. सुखाचीही वर्दळ नि दु:खाचीही, खर्याचीही, खोट्याचीही. सच्चाईची नि दांभिकतेचीही.
असो.
अवांतरः अविनाश धर्माधिकारी म्हणालेले एका भाषणात, मराठी माणसानं कर्ज घेतलं तरी ते कोट्यावधी रुपयांचं घ्यावं. बुडाला तर लोक म्हणतील तरी कोटींना बुडाला.
मंजूर रे कर्णा. सदर मुक्तक तुला खरेखरीच सुंदर वाटले असेल अशी भ्रामक समजूत करून घेतो. फक्त उद्या एखादा मन्नादासाहेबांवर एक लेख टाकेन आणि मग ब्रेक घेईन म्हणतो. असो...
आत्ताची पण आणि दिलेल्या दुव्यावरची तुमची पण --
http://mr.upakram.org/node/521#comment-7540
ब्रेक नको.
आजानुकर्ण [08 Jul 2007 रोजी 13:06 वा.]
ज्यांना वाचायचे नाही त्यांना न वाचण्याचा पर्याय आहेच. मात्र ज्यांना वाचायचे आहे त्यांचा वाचण्याचा हक्क असा ब्रेक घेऊन हिरावून घेऊ नका.
का कोण जाणे मात्र डोळ्यासमोर स्मशान - कलेवर आल्यानंतर होणारी लगबग - कधि एक्दा सर्व सोपस्कार आटपुन कामाला जाता येइल का? हा विचार करणारी जिवंत प्रेतं - सर्व आटोपल्यावरची स्मशान शांतता ! अशा क्रमाने सार आल
बापरे,धकाधकीच्या जीवनात नका हो आठवण करून देऊ अश्या गोष्टींची (त्या कितीही नं टळण्यासारख्या असल्या तरी) ते गाणं आहे ना "दुनिया में जो आये हैं तो जीना ही पडेगा", ते आठवतं असले प्रतिसाद वाचून.
या बाबतीत मुंबैतल्या रेल्वेलायनी अगदी नशीबवान बघा…… दर २ मिनटाला धडधड, जरा निवांतपणा, एकाकीपणा नाही!!!
दुसर्या बाबतीत मात्र फारच दुर्देवी (सकाळच्या वेळेबद्दल बोलतोय!!!).
प्रतिक्रिया
आप्पा साहेबांचे एक वाक्य ऊधार घेतो.
ईंजान लै
रुळ आपल्या जागी पक्के असले
मुक्तक आवडले
छान
झक्कास. तात्यांची गाडी भोंगा
सुंदर
मंजूर रे कर्णा. सदर मुक्तक
छान प्रतिक्रिया आहे..
धन्यवाद मैत्र साहेब..
स्मशान शांतता
ओह्ह
सर्व प्रतिसादांना 'Like' करतो
सलाम..
छान
हल्ली ललितलेखनाला वेळ मिळू लागलेला दिसतोय!
तात्यांचे लेखन पुन्हा एकदा.