लग्न काय चीज आहे याची कल्पना नसलेली व्यक्ती या जगात दुर्मिळ आहे, तद्वत मुक्ती ही आपल्या प्रत्येकाची आंतरीक आस आहे. त्यामुळे या पोस्टवर एकझॅक्टली असेच प्रतिसाद येत रहातील.
ज्यांनी कधी मुक्त आयुष्याचा अनुभव घेतला आहे ते आनंदुन जातील. स्वतःला रिलेट करु शकतील. त्यांना नवी दिशा दिसेल. आपणही मुक्त होउ शकतो असा त्यांना विश्र्वास वाटेल.
जे वंचीत आहेत ते:
या लेखनातल्या तृटी शोधत बसतील
किंवा असहमत होतील
अथवा घाबरुन काहिच प्रतिक्रीया देणार नाही
पण मजा अशीये,
लेखनात त्रूटी असण शक्यच नाही कारण तो एक अनुभव आहे. त्या मुळे जे असहमत आहेत किंवा जे घाबरुन या लेखावर काही प्रतिक्रीया देत नाहीत त्या सगळ्यांना मी कळवळुन सांगतो मी म्हणतो म्हणुन याचा एकदा अनुभव घ्याच मग माझ्या आश्रमाचा पत्ता शोधण्यासाठी जीवाचा आटापीटा कराल याची मला गॅरेंटी आहे.
_____________
जे खातो तेच ......
(संजयजी कृ. ह. घ्या. ही न. वि.)
(कच्च्या मडक्या सारखा)
स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात थोडी दुरुस्ती
जगात 'गरीब गायी' असत्या तर सगळे बैल किती सुखी झाले असते ना ?
आश्रमाच म्हणाल तर सध्या आम्ही आश्रमवासीच आहोत. सध्या गृहस्थाश्रमात असतो आणि लवकरच वानप्रस्थाश्रमात जाणार आहे. वृध्दाश्रमा पेक्षा तो केव्हाही बरा.
प्रतिक्रिया
=)) =))
काय ओ प्रिंटर नुकताच घेतला
पाठव की!
नवरोबानो बोध घ्या
***
=)
नवर्याला बैल
हा.हा.हा..
पैजारबुवा!
लग्नानुभव
सांगतो पैजार। होउनी बेजार।
हम्म..
स्नेहांकीता ताईंच्या वाक्यात