Welcome to misalpav.com
लेखक: तिरकीट | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

अगदी, त्या गाण्यातल्या शब्दोच्चारांमुळे आणी तालाच्या वेगामुळे ते गाणं लहान मुलांना पण आवडतं.

गीत रामायण म्हटल्याबरोबर जसे गदीमा आणि बाबूजी डोळ्यासमोर उभे राहतात, तसंच श्री. प्रभाकर जोग ह्यांनी व्हायोलीनवर वाजवलेलं "दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा" कानात वाजायला लागतं.

चांगला उपक्रम आहे! जरूर लिहा! तुम्ही स्वतः कार्यक्रम करता म्हणजे क्या बात है!

मला त्यात्ले " माता न तु वैरीणी .माता न तु वैरीणी ........" हे गाणे सेतू बांधा रे सागरी ........ , स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे...." ही गाणी फार आवडायची.