काथ्याकूट टाकून पुन्हा तिथे न फिरकणे असा शरदरावांचा पूर्वेतिहास नाही. तेव्हा, बहुधा कार्यबाहुल्यामुळे त्यांना फुरसद मिळाली नसावी, असे मानण्यास वाव आहे.
त्यांना वेळ मिळावा आणि आतापावेतो झालेल्या चर्चेवर त्यांनी त्यांचे मत मांडावे, असे वाटते.
माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे.
महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.
आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ?
मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता.
धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या.
हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे.
जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता.
मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो.
आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?)
शरद
माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे.
महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.
आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ?
मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता.
धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या.
हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे.
जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता.
मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो.
आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?)
शरद
शरद यांच्या लिखाणातील सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदू हारले आणि मुस्लिम जिंकले ही वस्तुस्थिती मान्य केली आहे आणि आपल्यासमोर ठेवली आहे. प्रश्न समजून घेतला नाही तर त्यावर उपायही शोधता येणार नाही.
कसली लिंक देताय राव. खाली जाऊन पहा जरा किती विष ओकलय ते. हे लोक विषारीच हे आता तरी मान्य करायला प्रत्यवाय नसावा. यांना कुणी सांगितलं होतं का आर एस एस बरोबर भारतात रहायला! जायचं ना त्या पाकिस्तानात!!
नाही. ह्यात दिलेली मुस्लिमांच्या जिंकण्याची कारणे अजिबात पटली नाहीत.
विचार करणे, दुसर्याबद्दल सहानुभूती असणे , पाप पुण्याची चढ असणे, समजूतदार पणा असणे हे गुण मुसाल्मानांच्यात अजिबात नाहीत. एक मुसलमान दुसर्या मुसलमानाला भाऊ मानतो कि नाही हे माहित नाही. पण जे इस्लाम ला मनात नाहीत त्यांना मारून, झोडून, कापून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे, हिंदुन्सार्ख्याच दुसर्या धर्माच्या स्त्रियांचे जबरदस्तीने मुस्लिम पुरुषांबरोबर निकाह लावून द्यायचे. हिसकावून घेणे, क्रूरतेचा कळस गाठणे, मरा किवा मारा ह्या वृत्तीने ते जिंकले आहेत. हिंदू, पारशी हे मुळातच मवाळ. ते तितका कडवा प्रतिकार करू शकले नाहीत. आणि अनेक मुस्लिम राजांना हरवल्यावर तो राजा शरण आला कि त्याला सोडून देणे हेच हिंदूंना किती वेळा नद्लय.
शक्य नाही पण त्या बद्दलचे एक उदाहरण आठवले ते सान्गतो,ही चुक छत्रपति शिवाजीमहाराजान्च्या सेनापतिने केली होती,एका मुस्लीम सरदाराला माफ केले होते,(वेडात मराठे वीर दौडले सात्),असो ही माहिती ऐकिव आहे,चु भु दे घे.
पृथ्वीराज आणि घोरी यांच्यात दोनच लढाया झाल्या.
१९९१ - घोरी हरला, त्याला पृथीराजाने जिवंत सोडले.
१९९२ -- घोरीने पुन्हा हल्ला केला त्यात तो जिंकला.
बाकीच्या २२ लढाया कुठल्या?
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.
हो ना? मग मुसलमानाना का शिव्या घालत बसलाय? नामस्मरण करा आणि जे घडले / घडते त्यातच आनंद मानून रहा.
धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली तेथील परिस्थितीचा,वातावरणाचा त्या त्या धर्माच्या आचार-विचार-नियम या सर्व गोष्टींवर प्रभाव पडलेला दिसतो.
हिंदू धर्म
हिंदू धर्माचा उगम सिंधू नदीच्या अत्यंत सुपीक अशा त्रिभुज प्रदेशात झाला,पाण्याची मुबलक उपलब्धता,समशीतोष्ण हवामान या मुळेच धर्माचरणाचे नीती-नियम या गोष्टींचा विचार करून बनवले गेले.
उदा. रोजच्या रोज स्नानसंध्या झालीच पाहिजे,त्याशिवाय देवदर्शन करता येणार नाही.
शेती आधारित जीवनपद्धती असे,त्यात पशुशक्तीचे महत्व अनन्य साधारण,त्यामुळेच गोमांस भक्षण करणे निषिद्ध झाले.
अशा प्रकारचे नियम बनले अशी अनेक उदाहरणे आहेत.
इस्लाम धर्म
या धर्माचा उगम सध्याच्या सौदी अरेबिया आणि आसपासच्या परिसरात झाला.
वाळवंटातील अत्यंत विषम हवामान,मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी निसर्गाशी पदोपदी लढा द्यावा लागणार, या गोष्टींचा विचार करूनच त्या धर्माचे नीती-नियम तयार केले गेले.
उदा. वाळवंटात रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. प्रचंड थंडीत उब मिळविण्यासाठी ते जमिनीवर एखादा माणूस झोपला असेल तर त्याच्या जवळ जाणार, झोपेत त्या माणसाचा धक्का लागला तर प्राण वाचविण्यासाठी दंश आणि त्यातूनच मृत्यू ठरलेला. म्हणूनच इस्लाम मध्ये जमिनीवर झोपणे निषिद्ध आहे.
.
हिम्मतराव बाविस्कारांनी कोकणात काम करताना त्यांचा या बाबतचा अनुभव सांगितला आहे.
त्यांना विंचू दंशांच्या रुग्णांमध्ये मुस्लिम धर्मियांचे प्रमाण अत्यंत कमी आढळले . त्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांना हे कारण आढळले कि गरिबातला गरीब मुसलमान पण जमिनीपासून उंच असणाऱ्या चौपाई वर झोपतो. म्हणून विंचू दंशाच्या घटना कमी असतात .
गोमांस,बकर्याचे मांस भक्षण करणे.
वाळवंटात अन्नाचे दुर्भिक्ष्य असते. जे मिळेल ते अन्न ग्रहण करणे आवश्यक असे. म्हणूनच धर्माने मांस भक्षण करणे धर्माचरणाशी जोडले. डुक्कराचे मांस निषिद्ध कारण डुक्कर हा प्राणी प्रामुख्याने खरकटे मानवी आरोग्यास अपायकारक अन्न खाणारा. अनुयायांमध्ये रोगराई पसरून संख्या कमी होऊ नये म्हणून डुक्कराचे मांस निषिद्ध.
जुम्मे के जुम्मे नहाना कारण वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य,माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्प्राप्य तिथे अंघोळ कुठे करणार ? म्हणून फक्त(साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या)मशिदीतील नमाजा आधी स्वच्छ अंघोळ वगैरे करून नमाज पढने हे धर्माचरण ठरवले गेले.
दाढी- महंमद आणि त्यांच्या अनुयायांना धर्म टिकविण्यासाठी आणि नंतर प्रसारार्थ अनेक लढाया खडतर प्रवास करावा लागला. वाळवंटात दिवसा अनेक वेळा सुमारे ५५-६० कि मी वेगाने वारे वाहतात,त्या वाऱ्या मध्ये वाळवंटातील वाळू मिसळली तर घोड्यावर व पायी प्रवास करणाऱ्या माणसाच्या चेहरा ओरबाडून काढू शकते. हे कमी करण्यासाठीच दाढी वाढविणे आणि डोक्यावर काहीतरी आच्छादन असणे हे धर्माचरणाशी जोडले गेले.
खिल्ली उडविण्याचा हेतू नाही, पण मागे एका लेखात वाचले होते कि हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.
हे आक्रमक भारतात आल्यावर इतर ठिकाणी न मिळणारे स्वच्छ आणि मुबलक पाणी,(त्यामुळे मिळालेली अंघोळ) सुंदर हवामान यामुळे त्यांचा कट्टर पणा कमी झाला. आणि ते याच परिसरात स्थायिक झाले.
हा दाखला अनेक जणांना पटणार नाही पण अनभव घेण्यासाठी दोन दिवस अंघोळ न करून बघा,
आपल्या नकळतच आपण चीडचिडे बनतो.
हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.
:)
हिंदु धर्मातील काही लोकान्ना आंघोळीलाच काय प्यायलाही पाणी मिळत नव्हते. मग त्यांचं काय झालं?
मांस खाणं हे हिंदु धर्मात नाही, असे कुणी सांगितलं? वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे.
आमची परमपूज्य कुलदेवी रोज एक बकरे की काहीतरी खाते म्हणे.
:)
विनोदी वाटले तरी हे पण एक महत्वाचे कारण आहे असे मला वाटते.
उद्दाम शेट जरा चष्मा (काढून) का घालून ? नीट बघा कि राव
गोमांस भक्षण निषिद्ध म्हंटले आहे.
आणि हे नियम धर्माचा उगम ज्या ठिकाणी झाला त्या अनुषंगाने आणि त्या कालानुरूप
तयार केले गेले असे मी म्हंटले आहे.
हिंदू धर्माचे काही अनुयायी ज्या भूभागात राहत होते त्या ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे पाण्याचे
दुर्भिक्ष्य होऊ शकत नाही का ?
जरा सारासार बुद्धी वापर ना राव,झापडबंद विचार का करता ?
म्हणजे गोमांस खाल्ल्याने आक्रमकता येते असे आपणास सुचवायचे आहे का?
कोणताही मांसाहार खाणारा आक्रमक होत असेल तर तसे हिंदूही कशा ना कशाचे मांस खातच असतात. आता तरीही तुम्ही म्हणताय की हिंदु आक्रमक नसतात.
म्हणजे मग ते गोमांस खात नाहीत म्हणून आक्रमक नसतात, असा तुमच्या एकंदर कीर्तनाचा निष्कर्श निघेल, हे आपल्या लक्षात आलय का?
उगाच शब्दांचा कीस का पडत बसलाय राव ?
तो शेवरीचा कापूस असतो ना लहानपणी आमाला लई मज यायची उडवायला
शेवरया फोडायच्या आणि कापूस हवेत उडवायचा.
फकस्त बघायला भारी वाटतय पार त्यातून काय बी मिळत न्हायी..
सगळ्या घरादारावर ती बोन्डं पडलेली असायची,दम्याचा तरास होऊ नये म्हून नंतर मोठ्यांचा मार मिळायचा
तुमच बी तसच चाललंय बघा,नुस्त्या प्रतिसादाच्या शेवऱ्या उडवायच्या.
तो एक जुना आय डी व्हता बघा पंगा शेट त्यांची आठवन येउन ऱ्हायली
तुमचं लिकान वाचून. म्हंजी कॅपासिटी हाये,पंर ती असल्या शेवऱ्या उडवण्याच्या कामाला वापरायची.
@उद्दाम . तुम्हाला का मिरच्या झोंबल्या मुसलमानांना शिव्या घातल्या तर? तुमच्यासारखे हिंदू हे १ मुख्य कारण आहे हिंदूंच्या पराभवाचं. इतिहास आणि वर्तमान दोन्ही जाणून घ्या जरा. आज मुसलमान हिंदुस्थानातच किती डोईजड झालेत हे दिसत नाहीये का तुम्हाला? तिकडे बांगलादेश, पाकिस्तान मध्ये हिंदुंवर कर अत्याचार केले जातात हे जरा बघा. गेल्याच वर्षी बांगलादेश मध्ये ४७ हिंदू आणि २२ बौद्ध मंदिरा पाडली गेली . हि बातमी वाचली नवती का तुम्ही? परवाच आणखी १ बातमी वाचली. 'मदरशांचे अनुदान वाढवण्याची. ' यासीन भटकळ ने स्पष्ट सांगितलं , benglore मधल्या मदरशामध्ये त्याचा ब्रेन storming होवून हिंदुन्विरूढ त्याला भडकावण्यात आलं. आणि नामस्मरणाच्या विषयावर काहीही बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? ती माझी स्वाक्षरी आहे. तुम्ही मुसलमानांना अनजारात, गोंजारत बसण्यात आनंद माना न.
म्हैस दीदी हिंदू वर या देशात शतकं ना शतक अन्याय झाले आहेत. तुमच्या मध्यम वर्गीय कोशा बाहेर आलात तर कळेल गाव कुसाबाहेर किती हिंदू राहले आणि त्याना पिढ्यान पिढ्या काय काय सोसावे लागले ते
आणि तुमचा प्रतिसाद आणि ती नामस्मरणाची स्वाक्षरी यात काही गॅप नसल्याने मला तो एकच म्याटर वाटला. :) स्वाक्षरी करताना जरा गॅप / चार डॉट्स वगैरे टाका म्हंजे लोकांचं कन्फुजन न्हाई होणार.
-----
हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.
लाईच विनोदी बुवा तुम्ही
मुस्लिम भारतात 'निर्विवादपणे' न जिंकल्याचा एक तोटा तरी स्पष्ट आहे- भारताला खूप खनिज तेल आयात करावे लागते. अन्यथा अल्ला तिथे तेल या समीकरणामुळे भारतासमोर ओढवलेले ट्रेड डिफिसिट्चे प्रकरण उद्भवले नसते.
ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं झाली त्या वेळी आर्यावर्तात धर्माचा पगडा जबरदस्त होता.
माझ्या office मधल्या २ मुस्लिम सहकार्यान सोबत झालेल्या चर्चेतून आणि काही पुस्तकांतून मिळालेली इस्लाम च्या शिकवणी बद्दल ची माहिती अशी:
१. मनुष्य हा प्राणी जीव साखळी मध्ये सगळ्यात वरचा असल्यामुळे बाकीचे जीव हे त्याच्या सुखासाठी असतात. मनुष्याच्या सुखासाठी त्यांना त्रास झाला तर काही हरकत नसते. त्यामुळे उपवासाला सुधा मांस खाण्याची पद्धत आहे.
हिंदूंमध्ये मात्र हत्या हे पाप मानलं गेलाय. अर्थात मांस भक्षण हिंदूंमध्ये सुधा चालत आलंय. पण आपल्या आनंदासाठी इतरांना क्रूरपणे वागवण हा प्रकार पुष्कळच कमी.
२. इस्लाम मध्ये काफिरांचा (इस्लाम ला न मान्नार्याचा ) शिरचेद करण हा धर्माभिमान मानलं गेला आहे.
मनुष्याची विनाकारण हत्या हे हिंदूंमध्ये सगळ्यात मोठं पाप मानलं गेलंय.
३. इस्लाम मध्ये पुनर्जन्म, कर्मभोग ह्या गोष्टी मनात नाहीत. एकदाच एक 'कयामत का दिन आयेगा और अल्ला सबको उनके करमो का फल देगा' असं त्यांच्यात मानण्यात आलंय.
या उलट हिंदुन्च्यात 'जशी कर्म तशी फलं' हा विचार असल्यामुळे हिंदू बरेच सौम्य.
४. मेल्यावर माणसाला जिथे पुरलं जातं तिथेच त्याचा आत्मा त्या मृत शरीराला बांधून राहतो. त्या आत्म्याला फार दुखी कष्टी व्हावा लागत, असं इस्लाम चं म्हणणं हे. त्यामुळे जिवंत असेपर्यंत खा, प्या , मजा करा. इतरांच्या वेदनांची आणि दुखाची काळजी करू नका. हा विचार त्यांच्यात आहे.
या उलट मेल्यावर आत्मा शरीरापासून मुक्त होतो आणि त्याचा पुढचा प्रवास हा जिवंतपणी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांवर अवलंबून असतो असं हिंदू धर्म मानतो.
हिंदूंचा सौम्य पण आपण आज सुधा बघत आहोत.
पाकड्यांनी कितीही खोड्या काढल्या तरी आपण निषेध खलिते पाठवण्या पलीकडे काहीही करत नाही.
या उलट मुस्लिम आहेत. गेल्या महिन्यामध्ये गणपतीची वर्गणी मागायला आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिमांकडून मारहाण झाल्याची. इस्लाम राष्टांमध्ये अल्पसंख्यांक बहुसंख्यान्कांकडे नजर रोखून सुधा बघू शकत नाहीत. इथे मात्र हिंदू स्त्रियांवर मुस्लिमांकडून बलात्कार केले जात आहेत. मशीदीवर नुसता गुलाल पडला म्हणून दंगली होतात. भारताच्या राज्य घटनेचे कायदे त्यांना लागू होत नाहीत.
देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.
वाल्मिकी रामायण कोणी वाचलं आहे का ?
त्यात खरच
"वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे का?".
मी खात्री करून घेईन आणि मग प्रतिक्रिया देईन. माझ्या माहितीप्रमाणे ते वनवासात असल्यामुळे फक्त फळे आणि कंदमुळे खात होते.
या लिंक्स बघा.
अयोध्याकांड, अध्याय ९६ वा. श्लोक क्र. १-२.
http://www.valmikiramayan.net/utf8/ayodhya/sarga96/ayodhya_96_frame.htm
अरण्यकांड, अध्याय ४४ वा. श्लोक क्र. २७.
http://www.valmikiramayan.net/utf8/aranya/sarga44/aranya_44_frame.htm
अजून बरेच उल्लेख सापडतील.
ही लिंक उदाहरणादाखल पाहणे.
http://hindtoday.com/Blogs/ViewBlogsV2.aspx?HTAdvtId=1488&HTAdvtPlaceCode=IND
यात दिलेले उल्लेख क्रॉस-चेक करायचे असतील तर रामायण अख्खे नेटवर ट्रान्स्लेटेड मिळेल. ती लिंक इथे.
http://www.valmikiramayan.net/
सातही कांडे आहेत. कांड, अध्याय क्र. आणि श्लोक क्र. वरच्या लिंकमधले पाहून आरामात चेकवता येईल.
हरीण मारून खाल्ल्याचे कितीतरी उल्लेख आहेत.
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता
हे गंगे, अयोध्यापुरीत परत आल्यावर मी मद्याचे सहस्त्र घट आणि त्याजबरोबर मांस घालून शिजवलेला भात अर्पण करून तुझी पूजा करेन.
विचराम द्विजश्रेष्ठ वनं गम्भीरमोजसा ।
समाश्वस मुहुर्तं तु शक्यं वस्तुमिह त्वया ||२२||
आगमिष्यति मे भर्ता वन्यमादाय पुष्कलम् ।
रुरून् गोधान् वराहांश्च हत्वाऽऽदायामिषं बहु ॥
हे द्विज, आपण येथे थांबू शकत असाल तर मुहूर्तभर विश्राम करावा. आत्ता माझे पती भरपूर प्रमाणात जंगली- फळे- मुळे तसेच रूरू, गोध(?) आणि रानडुक्कर आदि हिंस्त्र पशुंची हत्या करून घेऊन पोहोंचतील.
(भाषांतर बरोबर ना बॅट्या)
धन्स रे.
याच बरोबर ब्राह्मणसुद्धा तेव्हा मांसभक्षण करत होते हेही सिद्ध होते. =))
ब्राह्मणरूप धारण करून आलेल्या रावणाला उद्देशून सीता हा श्लोक म्हणत आहे.
अहो स्वतः गुरू वसिष्ठांनी मांसभक्षण केल्याचा उल्लेख आहे भवभूतीच्या उत्तररामचरितात.
वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वसिष्ठ ऋषी व्हिजिटला आलेले असताना त्यांच्यासाठी वत्सतरी म्हंजेच छोटी गाय मारल्याचा उल्लेख आहे. सौधातकी नामक एकजण त्याबद्दल निषेध व्यक्त करतो आहे.
ती वरिजिनल संस्कृत लिंक इथे पाहता येईल.
प्रतिक्रिया
अहो मी नाय, अ आ बुवांनी
समारोप करा
.
वेळ असतो हो
.
.
कसली लिंक देताय राव. खाली
नाही. ह्यात दिलेली
कोणत्या मुस्लिम राजाला
यादि देणे
पृथ्वीराज चौहान ने महंमद
खरे की खोटे?
ते ११९१ आणि ११९२ असे वाचावे.
ऊप्स!
मरा किवा मारा ह्या वृत्तीने ते जिंकले आहेत.
नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी
.
अहो साहेब
धर्माचा उगम
हिंदू धर्मात रोजच्या रोज
चष्मा (काढून) का घालून
म्हणजे गोमांस खाल्ल्याने
शेवरीचा कापूस
इंट्रेस्टिंग..
@उद्दाम . तुम्हाला का मिरच्या
म्हैस दीदी हिंदू वर या देशात
अमोल
अनिरुद्ध साहेब ते कसे काय
यात मला झोंबण्यासारखे काही
आणि तुमचा प्रतिसाद आणि ती
हिंदू धर्मात रोजच्या रोज
:)
यात
तोटा
अगदी बरोबर
ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं
देवा ! काय होणार आहे पुढे काय
देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.भारतात गल्लोगल्ली सुंता केंद्रे निघाली नाही तर नशीब!!वाल्मिकी रामायण कोणी वाचलं
या लिंक्स बघा.
अजून बघ
=))
अगदी अगदी.
(No subject)
अख्खा बार्बेक्यू नेशनचा मेनूच
अख्खा बार्बेक्यू नेशनचा मेनूच की रेयाचा
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च
येस्सार!! भाषांतर बरोब्बर.
धन्स रे.
अहो स्वतः गुरू वसिष्ठांनी
हाहाहा. भारी बे
Pagination