अहो शिक्षक
"अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का?"
हो, लिहून टाका. आम्ह्ला झेपेल...
" हा धागा आता बरेच दिवस पेटता राहील"
राहू दे हो.त्याची चिंता आपण कशाला करायची. तुम्ही शिक्षक व्हा आणि आम्हाला शिकवा...
" शब्बाखैर वंदे मातरम'"
असे नाही चालायचे ना गड्या...प्रश्न असे अर्ध्यावर ठेवले की काय होते ते माहीत असेलच शिक्षक साहेब,,
इयत्ता सहावीमध्ये असताना एकदा गुरूजींनी संपूर्ण वर्गाला प्रश्न विचारला की आपण राष्ट्रगीत म्हणताना खालिल कडवे इतर कडव्यांपेक्षा हळू आवाजत का म्हंटले जाते?
'तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे, गाहे तव जय गाथा'
या प्रश्नाचे उत्तर कुणालाच ठाऊक नव्हते. प्राथमिक शाळेपासून इतर लोक ज्या प्रकारे म्हणतात त्याच प्रकारे म्हणायची सवय प्रत्येकाला होती. हा प्रश्नही कुणाला तोवर पडला नसावा.
उत्तर देण्यासाठी कुणीच हात वर केला नाही हे पाहून गुरूजींनी स्वतःच उत्तर सांगितले.
स्वातंत्र्यापूर्वी कधीतरी इंग्लडचा राजा पंचम भारतभेटीवर आला होता. त्याच्या स्वागत समारंभात गाणे म्हणायला गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना पाचारण करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात जे गीत त्यांनी म्हंटले तेच आपण रोज राष्ट्रगीत म्हणून म्हणतो. त्या कार्यक्रमाच्या वेळी राजाला त्याचा दुभाषी इंग्रजीमध्ये भाषांतर करून सांगत होता.
सदर गीत जरी स्वागत समारंभामध्ये गायले गेले असले तरी ते सर्वशक्तिमान इश्वराला उद्देशून होते. सुरूवातीच्या कडव्यांतील भारताचे वर्णन संपल्यावर राजालाच आशीर्वाद मागतोय असे समजायला नको म्हणून गुरूदेवांनी ते जाणूनच हळू म्हंटले.
तेव्हापासून हे कडवे हळूच म्हंटले जाते.
शाळा सुटून अनेक वर्षे झाली त्यामुळे रोज राष्ट्रगीत म्हणायची वेळ येत नाही. पण जेव्हाही (सार्वजनिक कार्यक्रम, चित्रपटगृह, दूरचित्रवाणी) ते ऐकू येते तेव्हा जे रोमांच उभे राहतात ते जगातले इतर कुठलेही गीत ऐकून उभे राहत नाहीत.
आणि अतिशय धागोचित ( धाग्यासाठी उचित ) म्हणु या !
असे रंगवून शिकवणारे आणि ऑफ दी बीट शि़कवणारे मास्तर लोक होत म्हणून काही चांगले संस्कार घडत असत. याबाबतीत आमची पिढी भाग्यवानच म्हणायची!
मी सातवीत असताना आमच्या गायकवाड सरांनी इतका रंगवून इतिहास शिकवला की ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्याचा
धडा शिकवला , तेव्हा वर्गात सर्व मुलांनी उभे राहून टाळयांचा कडकडाट केला.
आमची पोरं याबाबतीत तितकीशी भाग्यवान नाहीत !
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे आम्ही त्याचा सन्मान करणारच.
बा द वे
इथे संघ कुठे आला. संघाच्या स्थापनेपूर्वीच वंदे मातरमचा जन्म झाला. दुसरी गोष्ट गांधीजींबद्दल संघाला पूर्ण आदर आहे. किती पुरावे द्यावेत. संघाच्या कार्यालयात गांधीजींचा फोटो असतो. संघाच्या प्रातःस्मरणात 'दादाभाई गोपबन्धुः तिलको गांधिरादृता' अशी ओळ आहे. अर्थात गांधीजी हे संघाला प्रातःस्मरणीय आहेत. त्यामुळे कुणी आपल्या नाटकातून गांधीजींवर टीका करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.
जाता जाता -
शरद पोंक्षे हे विचारवंत म्हणून परिचित नाहीत. दुसरी गोष्ट ते संघाचे प्रवक्तेही नाहीत.
व राष्ट्रकवी सतिश यांचे "मोकलाया दाहि दिशा" हे गीत राष्टगीत म्हणुन जाहिर करावे अशी मी आग्रही मागणी करतो.
हे गीत गाताना त्याचा पुर्ण आदर राखला पाहिजे. एका जागेवर स्थीर उभे राहुनच हे गीत गायले पाहिजे असा कायदा करावा व कायदेभंग करणार्यांवर कडक कारवाई करावी.
आणि या राष्ट्रगीताच्या मूळ पाठात बदल करून जर कोणी शुद्ध म्हणू पाहील तर त्यच्य(तिच्य पन म्हतले असते पन मग उगिच विशय तिस्रिकदे गेल असत) पर्श्वभग्वर पोक्ल बबुम्चे फतके दिल्य जतिल.
ही घ्या लिंक.
http://www.misalpav.com/node/6332
येंजाय!!!! मिपावर तरी उगा त्या वंदेमातरम किंवा जनगणमनपेक्षा मोकलाया दाही दिशा हेच राष्ट्रगीत म्हणून योग्य आहे हे आमचे मत पुन्हा एकद मांडून आपली (फुल पेड) रजा घेतो.
मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे
?????.
मूळात हिंदुबहुल असा हा देश त्यांनी आपला म्हणुन स्वीकारला हेच त्यांच्या मोठेपणाचे द्योतक आहे असेही म्हणता येइल.
हिन्दुबहुलानी त्याना ईथे गुण्यागोविन्दाने राहु दिले याला काहीच महत्व नाही का?पर्शियन, ज्यु यान्नातर या देशाचा खुपच अभिमान आहे जेव्हडा येथिल हिन्दु बहुलाना सुद्धा नसेल असे ऐकले आहे.
जन गण मन हे गेले साठ एक वर्षे राष्ट्रगीत बनले आहे आणि ते बदलणे अशक्य आहे. पण हे शल्य विसरता कामा नये की
वंदे मातरम ह्या गीताचा राष्ट्रगीतपदावर अधिकार होता पण मुसलमान लोकांना घाबरुन कुठलाही आगा पिछा नसलेले, स्वातंत्र्य लढ्यात कुठलाही सहभाग नसणारे गाणे राष्ट्रगीत म्हणून लादले गेले.
जेव्हा हे घडले तेव्हा खास मुसलमानांकरता देशाचे दोन लचके तोडले गेले. ज्यांना भारतीय संस्कृतीचा तिटकारा आहे आणि धर्माच्या ताठरपणामुळे वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही त्यांना "त्या" देशात जाण्याची मुभा होती. पण आपल्या शेपूटघाल्या नेत्यांनी इथेही शेपूट घातले.
वंदे मातरम ला राष्ट्रीय गीत असा सरकारी दर्जा दिलेला आहे. पण अर्थात मुस्लिमांचा विरोध आता जास्त कडवा झाल्यामुळे हे गीत पुन्हा सन्माननीय होणे शक्य नाही.
जनगणमन हे राष्ट्रगीत असल्यामुळे त्याचा आदर करणे आवश्यकच आहे. पण एक काव्य म्हणून ते अत्यंत सुमार आहे असे माझे मत. त्यातील राज्यांची नावे तर अत्यंत वादग्रस्त आहेत. मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते. देशाचे गुणगान नसून देश कुणाचे तरी गुणगान करतो आहे असेच त्या ओळींमधून सूचित होते.
असले काव्य राष्ट्रगीत बनावे हे आमचे दुर्दैव दुसरे काय!
जनगनमन तेंव्हा वंदे जॉर्जला उद्देशून होते का आणि आज कुणाला उद्देशून आहे, याची चर्चा 'वैदिक' मंडळीनी करायची म्हणजे अजबच आहे!
ऋग्वेदातील एके काळचे ब्रह्मणस्पतीचे सूक्त गणपतीसाठी आजचे वैदिक दुकानदार वापरतात.
ऋग्वेदातील इंद्राच्या डाव्या आणि उजव्या हाताचे सूक्त हेदेखील आज गणपतीच्याच सोंडेचे वर्णन आहे, असेही हेच दुकानदार सांगतात आणि ते देखील बिनदिक्कतपणे आज गणपतीसाठी वापरतात.
ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात.
आणि , समजा, ते जनगनमन पंचम जॉर्जलाच उद्देशून असले , तर न्हेरु मात्र ते भारताला/ विधात्याला का वापरतात ? असा प्रश्न विचारुन हीच वैदिक मंडळी इंटरनेटावर गळाही काढतात !!!!
घरात कुठले धर्मकृत्य करताना कुठले तरी धार्मिक स्तवन गायले जाते म्हणून पंचम जॉर्जचीही भक्ती करायला काय हरकत आहे? वा! काय तर्कट आहे!
कोंबडीचे अंडे खाल्ले जाते मग पिसे आणि शिटाही खायला काय हरकत आहे ह्या तर्कटाइतके आपले तर्कट तर्कशुद्ध वाटते!
धन्य आहात.
भारताला/विधात्याला? भारतभाग्यविधाता म्हणजे भारताचे भाग्य घडवणारा कुणी (म्हणजे अर्थातच पंचम जॉर्ज).
मुद्दे खोडताना आपले विचार मुद्देसूदपणे मांडता आले तर बघा. नुसती डोक्यात राख घालून आकांडतांडव करून उपयोग नाही.
मराठा हे राज्य? द्राविड हे राज्य? आणि कितीही सारवासारव केली तरी त्यात कुण्या राजाची स्तुती केली आहे हेच जाणवते.
अहो महाराज, हे गीत लिहिले गेले तेंव्हा भारतात आजची राज्ये आस्तित्वात नव्हती. ती त्या काळात असलेली प्रांतांची नावे आहेत.
तुमचे म्हणणे एकदम बरोबर आहे....
पण त्याचे काय आहे....
बायबल मध्ये प्रुथ्वी स्थिर आहे आणि सुर्य तिच्या भोवती फिरतो असा उल्लेख आहे.कुठल्या तरी एका शास्त्रज्ञाने सुर्य स्थिर आहे आणि प्रुथ्वी तिच्या भोवती फिरते असा शोध लावला.
त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य करायला चर्चने ३०० का ४०० वर्षे घेतली.पण शेवटी त्या शास्त्रज्ञाचा शोध मान्य केला.
इथे होणार्या चर्चेने आपले सरकार पण कदाचित राष्ट्रगीता बबतीत योग्य तो निर्णय घेईल असे वाटते.
हातच्या कंकणाला आरसा कशाला?एक तर हात दाखवून तसेही अवलक्षण केले आहेच.आता जे काही हातात मिळेल ते योग्य मानून घेवुया...
Rajendra Prasad, who was presiding the Constituent Assembly on 24 January 1950, made the following statement which was also adopted as the final decision on the issue:
“ ...The composition consisting of words and music known as Jana Gana Mana is the National Anthem of India, subject to such alterations as the Government may authorise as occasion arises, and the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy members. (Constituent Assembly of India, Vol. XII, 24-1-1950) ”
बाकी चालू द्यात.
the song Vande Mataram, which has played a historic part in the struggle for Indian freedom, shall be honored equally with Jana Gana Mana and shall have equal status with it. (Applause) I hope this will satisfy
अच्छा अस हाय काय ! मग वंदे मातरम ला विरोध करणार्यांच्या दाढ्या कुरवाळ्याव्यात का उपटाव्यात ? ;)
प्रतिक्रिया
मग पलीकडे उभे रहा,बघा किव
ग्रेट थिंकर साहेब .....अरे व्वा!! आपण आहात तर...
+१११११११११११११११११११११११११११११
.
अरेरे....काय हे....?????
अरे एकाच दिवशी सगळं लिहायच का
चला आपण आलात तर....
विषयाशी संबंधीत एक माहिती
सुंदर रंगाकाका !
...
?
.
दोन्ही गीते छानच आहेत पण तुर्तास ती बाजुला ठेवावी
आणि या राष्ट्रगीताच्या मूळ
ना बट्टमण्ण
रस्त्रगित म्हनयचय कं? मग थिक.
@ बत्मन आनि अनिरुध्ध प
मोकलाया दाही दीशा ची लीन्क
ही घ्या लिंक.
मजा आली, दसरा आनंदात गेला.
"मोकलाया दाहि दिशा"
मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते
तसेच
असेच म्हणतो. ग्रेटथिंकरचे
शल्य
ये हुई ना बात....
.
वडाचे साल वांग्याला?
ऋग्वेदातील रुद्र सूक्त आज शंकराचे म्हणून हीच मंडळी वापरतात.
.
१९४७ साली करायची चर्चा आता का
@ मराठे...
खतरनाक प्रतिसाद ………। प्रचंड
छान चर्चा चालू आहे.
Rajendra Prasad, who was
the song Vande Mataram, which
+ १
...
Pagination