Welcome to misalpav.com
लेखक: जेपी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी. प्रयत्न चांगला आहे. अवांतर: सगळ्या शतशब्दकथांमध्ये 'शेवटच्या ओळीत रहस्यभेद' असा पायंडा तर पडत नाही चाललाय ना अशी एक शंका. हे मत केवळ तुमच्या कथेबद्दल नसून आजवर प्रसिद्ध झालेल्या शतशब्दकथा वाचून झालेले साधारण मत आहे - चुकीचेही असू शकते :-)

सौभाग्यवती असताना मेली तर पूजा करतात. तिचे मंगळसूत्र देखील पवित्र मानून ते सोने इतर बायका घालतात. असे ऐकून आहे.

शेवटाबद्दल सहमतच नाही तर काहिसा आग्रही ! शंभर शब्दांचे स्फुट / त्रोटक लेखन वाचनीय व्हायला प्रथम उत्कंठापूर्ण आणि शेवट धक्कादायक असणे जरूर आहे असेच वाटते.

सुंदर ! शेवट छान साधलाय ! "...शांतपणे आपल्या सौभाग्य कपाळी मिरवत..." याऐवजी तुम्हाला "...शांतपणे आपल्या कपाळी सौभाग्य मिरवत..." असं म्हणायचं आहे असं वाटलं.

@ अतिवास्,इस्पिकचा एक्का, वल्लि ,उद्दाम, प्रतिक्रिये बद्दल, @ अतिवास ,मृत स्त्रीची ओटी कशी काय भरतात - असा प्रश्न मनात आला. ती बहुधा प्रतिकात्मक असावी. उत्तरः सौभाग्यवती असताना मृत झाल्यास स्त्रीची ओटी नाहि तर वाजन्त्रि हि आसते, प्रेत न्यायच रस्तावर हळदि कुन्कु चे सडे टाकले जातात . विदारक आसत ते पाहणे.

भयंकर आहे. पण जग हे असंच असतं.

मोजक्या शब्दात बोचरं सत्य.. विदारक, करुण आणि अगतिक, आपण सारे कसे समाजव्यवस्थेचे बळी आहोत हे क्षणात दाखवून देणारं.. असं लेखन ठळक आणि पुन्हा पुन्हा छापून आलं पाहिजे हे खरचं! जाणिवा जिवंत ठेवायला मदत केल्याबद्दल धन्यवाद तथास्तु...

टोचलं. दुर्दैवानं ज्या समाजामध्ये विधवा स्त्रीला जेव्हा माणसांची सगळ्यात जास्त गरज असते तेव्हा वाळीत टाकल्यासारखा अनुभव येतो त्या समाजात असं मरण 'उत्सव' ठरलं नाही तरच नवल.

नेमके असेच विचार मनात आलेले वाचून.. आपण योग्य शब्दांत मांडलेत म्हणून इथेच +७८६ देतो..

प्यारे1,श्रीरंग जोशी ,सौंदाळा ,उपास ,पैसा ताई .. प्रतिक्रिये साठी धन्यवाद