Welcome to misalpav.com
लेखक: उद्दाम | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

लहानपणी मी एक कथा वाचली होती.... एकदा एका मुनीने आपल्या २ शिष्यांना जवळ बोलावले आणि सांगीतले की जा आणि एक-एक मनुष्य शोधून आणा.कसा. तर एक वाईट आणि एक चांगला.प्रत्येक जण एक एक मनुष्य शोधून आणतो. तसेच आपण पण केले आहेच. असो, निदान हिंदू धर्माचे आपण अशा रीतीने तरी वाचन केलेत, हे ही नसे थोडके.

प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. वरच्या १७ पैकी १५ शाप पुरुषांना मिळाले आहेत. १० शाप पुरुषांनी दिले आहेत. थोडक्यात बदला, प्रतिशोध घ्यावासा वाटावा अशी कामं पुरुषांनी प्रचंड प्रमाणात केलेली आहेत. आणि अशा कृत्यांचा रागही पुरुषांनाच जास्त आलेला आहे. धागालेखकाचे निष्कर्ष पटलेले नाहीत. हे संशोधन सुरू ठेवा, त्यासाठी शुभेच्छा.

>>>प्रतिसाद वर दिसण्यासाठी शॉर्टकट वापरला आहे. स्वगत : एवढ्या 'प्रामाणिक'पणं कबूल केला गेलेला हा पहिलाच प्रतिसाद असेल. इतक्या दिवसात अशी घुसखोरी साळसूदपणं होत होती. असो. बदलांचं स्वागत करायला शिक प्यार्‍या. ;)

बदल असलाच तर हा नॉस्टॅल्जिया आहे. एकेकाळी हे असे प्रतिसाद सर्रास दिसत. गेले ते दिन गेले (काही वाईट झालं असं नाही.) पण ते असो.

शाप घेण्यात पुरुष आघाडीवर दिसतात, तर शाप देण्यात स्त्रीया. असतील असतील. पुरूष लोकांना शापा ऐवजी पाश घालणे जास्त आवडत असावे !

मोक्षाला गेलेलं पब्लिक भारतीय की अमेरिकन हा सर्वे केला तर चालतो. मग शापाच्या क्षेत्रात बाया किती बापे किती हा स्टडी केला तर त्यात वाइट काय?

तर आपल्या पुराणग्रन्थात बर्याच गोष्टी नन्तर घुसडल्या गेल्या आहेत त्यामुळे खरे किती आणि खोटे किती हे देवच जाणे,असो आपण अभ्यास करत आहात हि चान्गलीच गोष्ट आहे,शुभेच्छा.

५. वेदवतीचा रावणाला शाप. ( तुला मुलगी होईल, ती तुझा नाश करेल. ती मुलगी म्हणजे सीता.) ह्ये नाहि समजल. रवनाने सितेचे हरन करन्यापुर्वी वेदवतीने सीतेचे रुप धारण केले होते अनि ख्रि सिता अग्निमय्धे समावुन गेली होते. पुनहा जेवहा रामाने रावनाला मारले.. तेह्वा अगनिपरिक्षा केली गेले. खोति सीता म्हनजे वेदवती अगनित गेली अनि खरी सिता बाहेर अले. अनि ती रमाबरोबर चालु पडली. पुह्ना युपीला. पन सीताचा ज्ञम्न हा जमिनीतुन झला होता. तो पन युपी साईदच्या कुथेततेरी रज्यात. मग ती साउदकदच्या रवनाकडुन कशी अले? त्यची मुल्गी कशे झाले? हे मला सान्गा. मिसल्पाववर्तीच मी कुथेतरी वचले होते की वेदवतीला रमाशी लगन करय्चे होते. पन तो एकबयको वला असल्यने त्यने वेद्वतीला पुडच्या ज्म्नी बायको करन्यचे वचन दिले. अनि वेदवती पुडच्या जम्नि थिरुपती बालाजीची बायको पदमावथी बनली. पन मग सीता रवनाची मुल्गी कशी झाले?

मला तर एक पण शाप समजला नाही..... मुळात आपण जे काही चांगले आहे ते शोधतो.... ते शाप वगैरे शोधण्याचे आणि बायकांना शोधण्याचे काम इतर जणांना करू द्यात. चला आज मस्त समस्त गंध्रर्वांची गाणी ऐकू आणि पडले राहू त्या स्वर चांदण्यांत.

मुत्कविहरी,तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती जर चुकेचे असेल,तर नककी कहरी महिते कय अहे हे अपलय्ल समझने महततवचे अहे.असे मलआ वतते.

बलगन्धर्व, तुह्मी खुप चानगल्या मनचे अहेत. पन अप्ल्या देवआन्बद्दल जी काय थोदेफर म्हायती आप्लयाला अहे,ती तन्कनअधि नककी असे तन्कन्यचि कहरी प्रेरन कय अहे हे अपन लोकन्न समझावने महततवचे अहे.असे मलआ वतते. मोकलय भशेचे पन्दित अहत तुह्मी, तुमच्य पयवर लोतन्गन.

आम्हाला या लेखनश्यलीमुले वातले की म्कट वीहरि देवांनम्द चे चहते असून त्यनी त्य्बद्द्ल कही महिती दिली आहे.

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे ;)

प्न मल पहल्ल्यांदा हे संअगा कि टूमचे "सुद्द्लेकन" वचन्याचा शाप तुमि मिपावाचकांना क दिलाहे? कारण तुमची सही तर सही आहे Wink उत्तर द्या ते चोप्य पस्तेद अहे. मी अनेकदा शुद्द बाहशा तनकन्याचा प्रयन्त करतो... पन त्याल कुहुप वेल लग्तो. मलआ तुमचयशे भबह्र कहे बोलयचे असेल. तर ते बह्रबहर तनकतना अशुद्द होते. पन प्लिस मझया भवना समजुन ग्य्हा.

तुमचं लिखाण वाचून मला मिपावरच्या माझ्या आडनावभगिनीची आठवण झाली. तुमच्यासारखंच लिहायची बिचारी. आता कुठे असेल देव जाणे. =))

तुमची स्वाक्षरी प्रतिसादांपेक्षा अंमळ जास्त शुद्ध वाटते, फार कष्ट पडले असतील नै टंकायला!!

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

तुम्च्यसर्खे ज्येश्थे स्द्स्य ज्र असे वगयल लगले तर मिपचे कसे व्हयचे? न्विन स्द्स्यम्न प्रोतहन दययचे सोदुन तुम्हे त्यन दिस्चोउरगे क्र्त अहत. मि यच प्रोतेस्त क्र्तो

कदाचित हि लिंक तुम्हाला उपयोगाची ठरावी. येथे english मध्येच type करावे ते आपल्या मीपा च्या शुद्ध भाषेत उमटत राहील http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/ - changala dattya

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण) वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....

पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते रामाला नाशीकपासून लंकेत जायला सहा महिने लाग्ले. रावणाला पेटी लंकेपासून दूर मालदीव वगैरे भागात फेकता आली असती. किंबहुना शेतात फेकायच्या ऐवजी त्याने ती समुद्रात फेकली हे जास्त सयुक्तीक वाटेल. पेटी फेकायला तो अयोध्या शेजारच्या जनकाच्या राज्यापर्यन्त आला हे पटत नाही

नाकातुन तीर मारतो... ते पण गहन विचार कर्रुन. अरे तो मुद्दाम शब्द राहिलाच की? तुम्ही मुद्दाम गहन विचार करत नाही असे मी किंचीत विचार करुन ठरवले आहे.

राम चालत फिरत होता. रावण पुष्पक विमानातून फिरत होता. ( पुष्पक विमान नाकारणे हे म्हणजे तुम्ही नास्तिक / बुद्धीप्रामाण्यवदी /परधर्मीय / हिंदु विरोधी / चार्वाकवादी / ब्रिगेडी / डाव्या पक्षाचे / रिपब्लिक / काँग्रेसवादी / संघविरोधी / अंनिसवाले यापैकी काहीतरी आहात याचा पुरावा ठरेल. त्यामुळे या मताचा आदर ठेवलाच पाहिजे. )

पुष्पक विमानाची फॅक्टरी चैनैजवळच सापडली आहे, असा हिंदुत्ववाद्यांचा दावा आहे. २००८ मधील 'द हिंदू 'या वृत्तपत्रातली बातमी इथे पहा.. खरेच आपल्याकडे विमानं होती का हो.

बहुतांश कथांमध्ये असे दिसते की इतरत्र मिळालेल्या वरदानांमुळे जेव्हा सम्बंधित लोक उद्दाम झाले आणि त्यांनी अन्न्याय्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शाप मिळालेत.. तेव्हा वरांचे प्रमाण शापांपेक्षा जास्त दिसते.. असो भाउ तुम्ही पण जरा सावध, नाहीतर तुम्हाला पण पंख कापण्याचा शाप मिळायचा :)

शापयादी आवडली. असेही कंपायलेशन करणे गरजेचे आहे. बाकी, उद्दू काका आणि ग्रेट्या हे दोघेही आरेसेस एजंट आहेत असे आमचे स्पष्ट म्हण्णे आहे. (बॅटविजय सिंह)

मोकळाया दिशा आमुच्या गेलो आम्ही रानात लोकांना मिळाला मोक्ष बसल्या बसल्या वावरात. भेंडी हाय काय त्यात जोडला ट ला ट झाली कं नाय कविता.