Welcome to misalpav.com
लेखक: उद्दाम | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मी बॅट्मॅन ह्यांचे प्रतिसाद वाचून कधी कधी मोक्ष पदाला गेलो आहे... परत एकदा बॅटमॅन ह्यांच्या प्रतिसादांचा चाहता....मुवि....

णिषेध !षिणेध! धिणेष! प्रचारकाला एजंट म्हण्ण्याची पापे कुठे फेडाल ,कर्मविपाकातल्या जिलब्या आता तूमाला खाव्या लागणार. -किसलेला(grate) विचारवंत(thinker)

पण तुम्ही आरेसेसचे आहात किनै????? नाकबूल केले तर ingrate थिंकर म्हणावे लागेल :P

इथे येवून details विचारण्यापेक्षा आणि ऊठ सूट हिंदू धर्माच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा लोक google वर का नाही आधी search करत ? आपल्याकडे पुष्कळ धार्मिक पुस्तके ग्रंथ आहेत ती का नाही वाचत . शाप कशासाठी देतात ? नक्की कोणी कोणाला शाप दिलाय , कशासाठी दिलाय हे हि माहित नाही . अश्या लोकांनी खुशाल धर्मांतर करावा न. हिंदू धर्माला असल्या भोंदू हिंदूंची काही गरज नहिये.

अगं म्हशी, मागं तूच तर हंबरली होतीस ना की "नेटवरच्या लिंक्सना कशाला किंमत द्यायची..हम्म्म्म्माऽऽ" म्हणून! मग आता काय झालं एकदम? खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.

मोक्ष दिला....आणि मला एक नविन विषय मिळाला.आता ह्यांतच पी.एच.डी. करतो... कपाळमोक्ष की बॅटमॅनमोक्ष

श्रीयुत बॅ.मॅ. .. का बरे गरीब गायीला म्हशीबरोबर बान्धतोस ??? अरे म्हैस 'रेकते' हम्बरत नाही. *clapping* विनोद१८

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . तिचा नाव वेदवती . रावणाला वासनेची मस्ती चढली होति. त्याने तिचा आणि भगवान विष्णूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा वेद्वातीने रावणाचा स्पर्श झाला म्हणून आपल्या शरीराला अग्नीमध्ये समर्पित केल. पण जाताना तिने त्याला शाप दिला कि मी पुन्हा येईन आणि तुझ्या मृत्यूचा कारण बनेन आणि भगवान विष्णू स्वतः तुझा वध करतील . तुला मुलगी होईल वगेरे … काहीही फेकलाय ह्या लेखात . सीता रावणाची मुलगी असण्याचा सम्बन्ध येतोच कुठे? सीता तर रावणाची स्वामिनी होति. रावण हा खरं तर विष्णू , लक्ष्मीचा महान सेवक होता . म्हणून तर श्री रामांनी त्याला अनेकवेळा सीतेला सोडून देवून शरण येण्याचा सल्ला दिला .

"काहीही फेकलाय ह्या लेखात." त्यांना टंकायला आवडते म्हणून ते टंकतात...आणि ते जे काही टंकतात तेच ब्रह्म वाक्य असे पण ते समजतात....उगाच का ब्रह्म्देवाने भारतात राहून प्रुथ्वी निर्माण केली...

रावणाचा सावत्र भाऊ कुबेर हा लंकेचा राजा होता. रावणाने त्याच्याकडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान देखिल बळकावले. त्याच विमानातून तो जात होता तेव्हा एका पर्वतावर त्याच्या दृष्टीला वेदवती दिसली. तिचा मोह होऊन तो त्या पर्वतावर थांबला. वेदवतीला जेव्हा त्याचा हेतू लक्षात आला तेव्हा तिने त्याला त्यांच्या नात्याची आठवण करून दिली. ती कुबेराची सुन होती.. म्हणजेच रावणाची देखिल सुन म्हणजेच कन्येसमान. पण रावणाने तिचे न ऐकता तिला भ्रष्टं केले. त्यावेळी तिने तिच्या तपःसामर्थ्याने अग्नी निर्माण केला, आणि त्यात जळून गेली. त्यावेळी तिने त्याला शाप दिला कि कुणाही स्त्री चा तिच्या इच्छेविरूद्ध उपभोग घ्यायचा प्रयत्नं केला तर त्याला मृत्यु येईल. आणि मंदोदरी ही एका अप्सरेची मुलगी होती. आणि त्याच अप्सरेच्या कुळात सितेचा जन्मं झाला होता. म्ह्णून मंदोदरी तिला मातेसमान होती. म्ह्णून ती रावणाची कन्या. असे काहीसे आहे. या शापांच्या यादीत वालीने रामाला दिलेला शाप आहे का? सुग्रीव आणि वाली या दोन बंधुंच्या भांडणात रामाने सुग्रीवाची बाजू घेतली. खरं म्हणजे वालीची बाजू न्यायाची होती. आणि तीही कशी तर वाली आणि सुग्रीवाचे द्वंद्व चालू असताना झाडाआडून त्याने वालीचा वध केला. तेव्हा वालीने शाप दिला की आमच्या घरात जशी दुही झाली आणि त्याचा फायदा तू घेतलास .. तसेच तुझ्या घरातही होईल आणि तुझे कुळ नाश पावेल. आणि पुढे तसे घडलेही. अर्थात या सर्वं पुराणातल्या कथा... त्या तिथेच असलेल्या बर्‍या, नाही का?

मला फाटे फोडायचे नाहीयेत पण एक बेसिक प्रश्न पडला.. जर वेदवती तपःसामर्थ्याने अग्नि निर्माण करु शकत होती तर ती रावणाला स्वतःला हात लावण्यापासुन रोखु शकत नव्हती का? अग्नि निर्माण करायचाच होता तर आधीच करायचा आणि त्यात रावणाला जाळुन मारायचं.. स्वतःच्या शक्तिचा डिफेन्सिव्ह वापर करायचा ना..सगळं होइस्तोवर सहन का करायचं?

तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी ईशय लागत्यातच.. म्हणुनशान द्येव असलं कायबी करत बसत हुतं... त्येनला म्हैतय त्येन्नी लै शॅनपणा क्येला तर मंग त्येनच्या स्टोर्या कुण लिवणार ..अन त्यावर पैकं कमावणार्याच काय.. रामनंद सागराला स्टोर्या कोण द्येणार.. पीलीयन रायडर?

थोडा फायदा होत आहे हं. पण ते जरा पथ्याचे बघा जरा. बाकी हे असले काही चघळण्यापेक्षा तुमच्या जातबांधवांबरोबर जात का नाही? का तिथे पण तुम्हाला घेत नाहीत?

"शत्रू" बरोबर.... आता अजात, विचार, की नक्की कुठले ते मात्र समजत नाही... असो.... निदान एका वाक्यावर यायचे इतपत तरी पथ्य पाळलेत...पण पुर्ण पाळाहो... थोडा फायदा होत आहे... पथ्य पाळलेत की फार छान होईल बघा...

वेदवतीने असे का केले/ अथवा केले नाही याची मला काही कल्पना नाही. आणि तिला त्याबद्दल विचारून शंका निरसन करता येणे शक्य नाही आता.

तत्कालीन पुष्पक विमानात ऐर होस्टेस असतील का ? असतील तर त्या मानविणी,यक्षिणी का राक्षशिणी असतील ? फ्लाईट डोमेस्टिक असेल कि विंटरन्याश्णल ?

म्या आटोबोट न्हाय गालबोट हाय...आस ब्हार्या म्हणत हुता कालपास्नं ...कुट पांगलं काय म्हैत..ब्हार्या आर्र गड्या कुट हाय तू.. जम्नीत ग्येला का ,येताळाना धर्ला तुला..

बहुदा राक्षशिणी असाव्यात, कारण श्रीलंकेची फ्लाईट होती ना ती. आणि अर्थातच इंटरनॅशनल.

मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण) वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- .... ( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)

तुम्ही लोकांना का पेपर घालता आहात? तुमचा काय आभ्यास आहे ते पण सांगा ना. ( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.) असेल असेल .. शेवटी काय? पुराणातली वांगी सगळी ....

काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . कैतरीच बै! नवरा कायम घरातच सापावर झोपलेला असताना पुन्हा त्याचीच तपस्या करायला बायकोने भूलोकात का यावे?

या देवांना कंटाळा कसा येत नाही, अनादी अनंत काळ एकाच सापावर बसुण राहणे(त्यो साप अमर आहे कि त्याचाही नंतर' अन्थोनी' होतो?) वीणा खाजवत एकच वाक्य बडबडत बसणे, मेनका आणि उर्वशी अनादी काळ नाचत्यात.. त्येच बघत बसणे..अरे काय चेंज हाय की नाय...

हा प्रश्र्न मला पण पडला होता... पण मिपावर आलो आणि उत्तर मिळाले... एकाच मुद्द्यावर टंकत राहणे,(तो मुद्दा पण नंतर अमर होतो की त्याचा पण नंतर "गाढव" होतो?) काय असे तो पाव्/अर्धा मेंदू खाजवत एकच धोशा लावत बसणे.वगैरे वगैरे.... बाकी अजून तुम्ही पथ्य सुरु केलेले दिसत नाही.... असो.... बाकी चालू द्या...

तुमच्या बिहारी स्वभावावर औषध म्हणून नथुगुग्गुळवटी आणि विदारीष्ट काढा पाठवत आहे... आनंद मानुन घ्या तो... आपला बिहारी मित्र प्वॉट साफ नसल्याने खंग्रीगिरी करतोय हे आस्मादींकाना(म्हंण्जी मी स्वोत्ता) बघवत नाय.. ढसा ढसा ढसा ढसा..

असे काय करता... परवा तर आपण स्वतःच कबूल केलेत की आपण नक्की कोण आहात? आणि हे परत परत सिद्ध कशाला करत आहात? कारण पोटाचा आणि खंग्री पणाचा पण काही संबंध नसतो हो.. कारण,,, मागे एका लेखात पण आपण नगू ची चर्चा केली होती.तुम्ही नुसतेच नगू घेता पण पथ्य पाळत नाही असे दिसत आहे. असो.... बाय द वे ,,,, तुम्ही पो.पा. मॅडमचे माजी विद्यार्थी दिसता....

बलगनदहर्व / बयातमयान / इते तुमी तनकन्याच परयतन करतय पन नककी कय हओअतय कई कल नहई. पन असए तनकनयात बहरईच वएल जतओ. अआणई नककई कय तनकलेय ते क्ल्त नहई. मातर वचनआअरालआ मतर बहरपऊअर कशट पदतआत. लईच मजजा यएतए. अएअक शनका : बलगनधर्व्.तऊमई तऊमचई सवकशरई कओणाकडऊन तनकौन गहेतली?

विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच इद्म्बन करत येना) हि भस बघुन मरथिचच जुन रुप असव अस वततयल्ल लगल्लय. परकऋत भशेचे अत लुपतपर्रय झहलेले रुप. मोदि लिपिच कस होत नै क लिहिनरल क तर्रस नै पन वचनराआलाअ लय तरस. तसच झलय. त्यच लिप्पिच जलिय अवताआआआर्र वत्तु रहयलय.

त्रिवार निशेध हे तुम्ही असे काहीतरी लिहीता आनि नव्या मिपाकरान्चा उत्साह घालवता...

"परकऋत भशेचे" "मोदी लिपी"
ठ्यॉ.....=)) ;) परकर या वसतराचा य इथ कय समबनध? "मोदी लिपी" मोदीनी तवडहच करयचए बकई हओअतं?

तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर क वसतर...घलयच कि केस कपयच? अन मोदिनि पन्तप्रधन व्हयच त इतक केलच पहिजे. बकि मोदि लिपि हि अलिकदच्य गुज्जु लिपिशि थोदि सिमिलर पन अहे.

हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस स्च्रिप्त वोर्क्स इन थिस रेप्ल्य? विथ थिस स्च्रिप्त ओने चन व्रिते लोत्स ओफ बूक्स इन मरथि

अन्द मन्य विल बे फूलेद इन्तो बेलिएविन्ग थिस इस सोमे सोर्त ओफ चोदे =)) थिस इस थे पेर्फेच्त स्च्रिप्त फोर व्रितिन्ग नोत ओन्ल्य मरथि बुत अल्सो एन्ग्लिश इन थिस फोरुम.

भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय ह्यांनी सनत कुमारांचा (हे ४ सनत कुमार त्यावेळी प्रजापती दक्षाच्या शापामुळे लहान मुल झाले होते ) अपमान केला . त्यांना वाटले हि लहान मुले भगवान विष्णूंना भेटायला जातात म्हणजे काय? त्यांनी त्यांची टिंगल केलि. वारंवार सांगून हि त्यांनी ऐकले नाही तेव्हा सनत कुमारांनी त्यांना शाप दिला कि श्री हरींचे द्वारपाल आहात म्हणून एवढा माज आलाय का तुम्हाला ? आता तुम्ही तुमचं हे द्वारपाल म्हणून करत असलेलं कार्य आणि भगवान विष्णू दोघांनाही विसरून जाल आणि राक्षस होवून राहाल हा गोंधळ ऐकून श्रीहरी बाहेर आले आणि त्यांनी स्वतः सनत कुमारांची क्षमा मागितली तेव्हा जय विजय घाबरले आणि क्षमा मागू लागले तेव्हा त्यांची दया येवून त्यांना उशाप दिला कि ३ जन्म तरी तुम्हाला भूलोकावर रहावच लागेल . तेव्हा जय विजय नि श्रीहरींना विनंती केली कि ३ हि जन्मात त्यांना श्रीहरीन च्या हातून मृत्यू यावा . त्या नंतर जय हिरण्याक्ष झाला . विजय हिरण्य कश्यपु. पुढच्या जन्मामध्ये दोघे रावण आणि कुंभकर्ण झाले . त्याच्या पुढच्या जन्मात शिशुपाल आणि दुसर्याचा नाव आठवत नाहीये पण शेवटची २ अक्षरे 'दुर्ग ' अशी आहेत

इतक्या लवकर अशा कथा देवू नका. अति सत्य (संक्षिप्त रूप अ.सत्य) कथा लवकर पचत नाहीत काही लोकांना... त्यांचे अजून नथूगुग्गुळ औषध सुरु आहे...... अजून ते शाप आणि बायका ह्यांतच अडकलेले आहेत.तिथून सुटका झालीच (म्ह्नजे स्वतःहून केलीच तर) की मग ते वर आणि नर ह्यांच्या कडे वळतील.