इथे येवून details विचारण्यापेक्षा आणि ऊठ सूट हिंदू धर्माच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा लोक google वर का नाही आधी search करत ?
आपल्याकडे पुष्कळ धार्मिक पुस्तके ग्रंथ आहेत ती का नाही वाचत . शाप कशासाठी देतात ? नक्की कोणी कोणाला शाप दिलाय , कशासाठी दिलाय हे हि माहित नाही . अश्या लोकांनी खुशाल धर्मांतर करावा न. हिंदू धर्माला असल्या भोंदू हिंदूंची काही गरज नहिये.
अगं म्हशी, मागं तूच तर हंबरली होतीस ना की "नेटवरच्या लिंक्सना कशाला किंमत द्यायची..हम्म्म्म्माऽऽ" म्हणून! मग आता काय झालं एकदम? खरं तर अजून कुणाच्या धर्मांतरापेक्षा तुझ्या परलोकप्रवेशाने लै लोकांना बरे वाटेल.
काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती . तिचा नाव वेदवती . रावणाला वासनेची मस्ती चढली होति. त्याने तिचा आणि भगवान विष्णूंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला . तेव्हा वेद्वातीने रावणाचा स्पर्श झाला म्हणून आपल्या शरीराला अग्नीमध्ये समर्पित केल. पण जाताना तिने त्याला शाप दिला कि मी पुन्हा येईन आणि तुझ्या मृत्यूचा कारण बनेन आणि भगवान विष्णू स्वतः तुझा वध करतील .
तुला मुलगी होईल वगेरे … काहीही फेकलाय ह्या लेखात . सीता रावणाची मुलगी असण्याचा सम्बन्ध येतोच कुठे?
सीता तर रावणाची स्वामिनी होति. रावण हा खरं तर विष्णू , लक्ष्मीचा महान सेवक होता . म्हणून तर श्री रामांनी त्याला अनेकवेळा सीतेला सोडून देवून शरण येण्याचा सल्ला दिला .
"काहीही फेकलाय ह्या लेखात."
त्यांना टंकायला आवडते म्हणून ते टंकतात...आणि ते जे काही टंकतात तेच ब्रह्म वाक्य असे पण ते समजतात....उगाच का ब्रह्म्देवाने भारतात राहून प्रुथ्वी निर्माण केली...
रावणाचा सावत्र भाऊ कुबेर हा लंकेचा राजा होता. रावणाने त्याच्याकडून लंका जिंकून घेतली. त्याचे पुष्पक विमान देखिल बळकावले. त्याच विमानातून तो जात होता तेव्हा एका पर्वतावर त्याच्या दृष्टीला वेदवती दिसली. तिचा मोह होऊन तो त्या पर्वतावर थांबला. वेदवतीला जेव्हा त्याचा हेतू लक्षात आला तेव्हा तिने त्याला त्यांच्या नात्याची आठवण करून दिली. ती कुबेराची सुन होती.. म्हणजेच रावणाची देखिल सुन म्हणजेच कन्येसमान. पण रावणाने तिचे न ऐकता तिला भ्रष्टं केले. त्यावेळी तिने तिच्या तपःसामर्थ्याने अग्नी निर्माण केला, आणि त्यात जळून गेली. त्यावेळी तिने त्याला शाप दिला कि कुणाही स्त्री चा तिच्या इच्छेविरूद्ध उपभोग घ्यायचा प्रयत्नं केला तर त्याला मृत्यु येईल.
आणि मंदोदरी ही एका अप्सरेची मुलगी होती. आणि त्याच अप्सरेच्या कुळात सितेचा जन्मं झाला होता. म्ह्णून मंदोदरी तिला मातेसमान होती. म्ह्णून ती रावणाची कन्या. असे काहीसे आहे.
या शापांच्या यादीत वालीने रामाला दिलेला शाप आहे का?
सुग्रीव आणि वाली या दोन बंधुंच्या भांडणात रामाने सुग्रीवाची बाजू घेतली. खरं म्हणजे वालीची बाजू न्यायाची होती. आणि तीही कशी तर वाली आणि सुग्रीवाचे द्वंद्व चालू असताना झाडाआडून त्याने वालीचा वध केला. तेव्हा वालीने शाप दिला की आमच्या घरात जशी दुही झाली आणि त्याचा फायदा तू घेतलास .. तसेच तुझ्या घरातही होईल आणि तुझे कुळ नाश पावेल. आणि पुढे तसे घडलेही.
अर्थात या सर्वं पुराणातल्या कथा... त्या तिथेच असलेल्या बर्या, नाही का?
मला फाटे फोडायचे नाहीयेत पण एक बेसिक प्रश्न पडला..
जर वेदवती तपःसामर्थ्याने अग्नि निर्माण करु शकत होती तर ती रावणाला स्वतःला हात लावण्यापासुन रोखु शकत नव्हती का? अग्नि निर्माण करायचाच होता तर आधीच करायचा आणि त्यात रावणाला जाळुन मारायचं.. स्वतःच्या शक्तिचा डिफेन्सिव्ह वापर करायचा ना..सगळं होइस्तोवर सहन का करायचं?
"शत्रू"
बरोबर....
आता अजात, विचार, की नक्की कुठले ते मात्र समजत नाही...
असो....
निदान एका वाक्यावर यायचे इतपत तरी पथ्य पाळलेत...पण पुर्ण पाळाहो...
थोडा फायदा होत आहे... पथ्य पाळलेत की फार छान होईल बघा...
मुद्द्यांवरुन शापकथा तयार करा . ( ५ गुण)
वेदवती नावाच्या स्त्रीचा रावणाने विनयभंग केला --- रावणाला शाप , तुला मुलगी होईल ती तुझा नाश करेल --- रावण मंदोदरी लग्न ---- मुलगी ---- शाप आठवला --- रावणाने घाबरुन ती मुलगी पेटीत घातली --- पेटी शेतात फेकली --- ते शेत जनकाचे होते ---- ....
( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)
तुम्ही लोकांना का पेपर घालता आहात? तुमचा काय आभ्यास आहे ते पण सांगा ना.
( दक्षिण भारतीय रामायणात ही कथा आहे.)
असेल असेल ..
शेवटी काय? पुराणातली वांगी सगळी ....
काही कारणामुळे देवी लक्ष्मी मनुष्य रुपात भूलोकात येवून भगवान विष्णुंची तपस्या करत बसली होती .
कैतरीच बै! नवरा कायम घरातच सापावर झोपलेला असताना पुन्हा त्याचीच तपस्या करायला बायकोने भूलोकात का यावे?
या देवांना कंटाळा कसा येत नाही, अनादी अनंत काळ एकाच सापावर बसुण राहणे(त्यो साप अमर आहे कि त्याचाही नंतर' अन्थोनी' होतो?) वीणा खाजवत एकच वाक्य बडबडत बसणे, मेनका आणि उर्वशी अनादी काळ नाचत्यात.. त्येच बघत बसणे..अरे काय चेंज हाय की नाय...
हा प्रश्र्न मला पण पडला होता... पण मिपावर आलो आणि उत्तर मिळाले...
एकाच मुद्द्यावर टंकत राहणे,(तो मुद्दा पण नंतर अमर होतो की त्याचा पण नंतर "गाढव" होतो?)
काय असे तो पाव्/अर्धा मेंदू खाजवत एकच धोशा लावत बसणे.वगैरे वगैरे....
बाकी अजून तुम्ही पथ्य सुरु केलेले दिसत नाही....
असो....
बाकी चालू द्या...
तुमच्या बिहारी स्वभावावर औषध म्हणून नथुगुग्गुळवटी आणि विदारीष्ट काढा पाठवत आहे... आनंद मानुन घ्या तो...
आपला बिहारी मित्र प्वॉट साफ नसल्याने खंग्रीगिरी करतोय हे आस्मादींकाना(म्हंण्जी मी स्वोत्ता) बघवत नाय.. ढसा ढसा ढसा ढसा..
असे काय करता...
परवा तर आपण स्वतःच कबूल केलेत की आपण नक्की कोण आहात? आणि हे परत परत सिद्ध कशाला करत आहात? कारण पोटाचा आणि खंग्री पणाचा पण काही संबंध नसतो हो..
कारण,,, मागे एका लेखात पण आपण नगू ची चर्चा केली होती.तुम्ही नुसतेच नगू घेता पण पथ्य पाळत नाही असे दिसत आहे.
असो....
बाय द वे ,,,, तुम्ही पो.पा. मॅडमचे माजी विद्यार्थी दिसता....
भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय ह्यांनी सनत कुमारांचा (हे ४ सनत कुमार त्यावेळी प्रजापती दक्षाच्या शापामुळे लहान मुल झाले होते ) अपमान केला . त्यांना वाटले हि लहान मुले भगवान विष्णूंना भेटायला जातात म्हणजे काय? त्यांनी त्यांची टिंगल केलि. वारंवार सांगून हि त्यांनी ऐकले नाही तेव्हा सनत कुमारांनी त्यांना शाप दिला कि श्री हरींचे द्वारपाल आहात म्हणून एवढा माज आलाय का तुम्हाला ? आता तुम्ही तुमचं हे द्वारपाल म्हणून करत असलेलं कार्य आणि भगवान विष्णू दोघांनाही विसरून जाल आणि राक्षस होवून राहाल
हा गोंधळ ऐकून श्रीहरी बाहेर आले आणि त्यांनी स्वतः सनत कुमारांची क्षमा मागितली तेव्हा जय विजय घाबरले आणि क्षमा मागू लागले तेव्हा त्यांची दया येवून त्यांना उशाप दिला कि ३ जन्म तरी तुम्हाला भूलोकावर रहावच लागेल . तेव्हा जय विजय नि श्रीहरींना विनंती केली कि ३ हि जन्मात त्यांना श्रीहरीन च्या हातून मृत्यू यावा .
त्या नंतर जय हिरण्याक्ष झाला . विजय हिरण्य कश्यपु. पुढच्या जन्मामध्ये दोघे रावण आणि कुंभकर्ण झाले . त्याच्या पुढच्या जन्मात शिशुपाल आणि दुसर्याचा नाव आठवत नाहीये पण शेवटची २ अक्षरे 'दुर्ग ' अशी आहेत
इतक्या लवकर अशा कथा देवू नका.
अति सत्य (संक्षिप्त रूप अ.सत्य) कथा लवकर पचत नाहीत काही लोकांना...
त्यांचे अजून नथूगुग्गुळ औषध सुरु आहे......
अजून ते शाप आणि बायका ह्यांतच अडकलेले आहेत.तिथून सुटका झालीच (म्ह्नजे स्वतःहून केलीच तर) की मग ते वर आणि नर ह्यांच्या कडे वळतील.
प्रतिक्रिया
इतरांचे माहीत नाही पण....
णिषेध !षिणेध! धिणेष!
चालेल
वा बट्ट्मण्ण
इथे येवून details
हम्मा
दिला...
हम्बरणे....
अर्रर्र तेच्यायला....
मिपालाही कसलेकसले शाप मिळाले
काही कारणामुळे देवी लक्ष्मी
चूक...एकदम चूक....
ही कथा मी जरा निराळी ऐकली आहे.
मला फाटे फोडायचे नाहीयेत पण
तुमास्नी आमास्नी चघळाय कायतरी
+०.०००००००००००००००००००००००००००००००००००३
मी अजातशत्रु आहे.
+०.०००००००००००००००००००००००००००००००४
अजातशत्रु ??
ठ्यांव्व!!!!!
वेदवतीने असे का केले/ अथवा
तत्कालीन पुष्पक विमानात ऐर
त्ये ईमान बायांना होस्टेज
_/\_ हा आयडी AutoBot आहे काय
म्या आटोबोट न्हाय गालबोट हाय.
हे बघा रावणाचे पुष्पक यान.
एअर होस्टेस
मूळ रामायण ईसराया लागलोय !!!!
म्हशे,
तुम्ही लोकांना का पेपर घालता
.
या देवांना कंटाळा कसा येत
या देवांना कंटाळा कसा येत नाही
तुमच्या बिहारी स्वभावावर औषध
अहो....
बलगनदहर्व / बयातमयान / इते
विजुभउ (सल्ल तुमच्य नवाआआच
निशेध
ऩवे़ मिपाक़रही़ क़मी नाही़त़
खालील पैकेजेस बाजारात लवकरच
सही====> नानू सरंजामे म्हणाला
मंजे ,,,, आम्ही पण......
"परकऋत भशेचे"
तुमल नक्कि क महनयचय.....वस्तर
"तुमल नक्कि क महनयचय....
हि बत्मन होव दो योउ थिन्क थिस
चोउल्द्न्त अग्री मोरे विजुभौ!
भगवान विष्णूंचे द्वारपाल जय
काय हे....
हे सारं घडत असताना तुम्ही
Pagination