कथा आवडली.
अवांतरः अश्वत्थाम्याबद्दल अजिबातच दया वाटत नाही.
अतिअवांतर ( कदाचित अनावश्यक माहिती) : पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात अश्वत्थाम्याला ३००० वर्षे भटकावं लागेल असा शाप मिळाल्याचा उल्लेख आहे. ते म्हणतात महाभारत संपून ५००० वर्षे उलटून गेली. त्यामुळं नर्मदा परिक्रमा अथवा इतर कुठंही अशी व्यक्ती भेटली म्हणजे अश्वत्थामा भेटला असं समजणं अथवा तसा उल्लेख चुकीचा आहे.
हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे येथील दुसर्या पुलिकेशीचा शिलालेख. पीडीएफच्या पेज क्र. ४ वर गेलास तर ३३वे कडवे पहा. तिथे दिलेय की इ.स. ६३४ साली महाभारत युद्ध संपून ३७३५ वर्षे झाली म्हणून. म्हणजे तेव्हापासून जर पुढे १२६५ वर्षे मोजली तर इ.स. १८९९ साली महाभारत युद्ध संपून ५००० वर्षे झाली असे म्हणायला पाहिजे.
http://www.sdstate.edu/projectsouthasia/upload/Aihole-Inscription-of-Pulikeshin-II.pdf
पण इथे एक गोम आहे. नुसत्या या पुराव्यावर विश्वास ठेवला तर महाभारताचा काळ हडप्पापूर्व येतो, आणि हडप्पापूर्व काळात वैदिक काळ नेला तर.......यू नो द्याट ;) प्लस तितक्या जुन्या काळात महाभारताशी संबंधित ठिकाणी म्हणण्यासारखे विशेष पुरावेही सापडले नाहीत. जे सापडलेत ते मुख्यतः इ.स.पू. ११००-८०० या काळातले आहेत.
अर्थात मूळ प्रश्न सुटला नाही हे वेगळे सांगायला नकोच.
धन्स रे. :)
बाकी हेमाद्रीच्या यादवप्रशस्तीमध्ये देवगिरीच्या यादवांचे कुल नहुषापासून - )नहुष, ययाती, यदु...वसुदेव, कृष्ण....) सुरु होते असे दाखवले आहे. बहुधा त्यांची ४४ वी पिढी. =))
आधार बघून नक्की सांगतो.
अरे ते दाखवणारच :) समजा पर पिढी ५० वर्षे जरी धरली तरी इसपू फार तर १४०० पर्यंत जातो हा प्रकार. आधार पहा जरूर.
एनीवे, जनमेजय आणि महापद्म नंद यांच्यात साधारणपणे हजारेक वर्षांचे अंतर आहे म्हणतात बॉ. पाहिले पाहिजे.
चेपु वर काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध साईनाथ नावाच्या कालाकाराचं पेज पाहण्यात आलं. हा देवदेवतांची चित्रं काढतोच... पण त्याचा रामायण - महाभारताचा अभ्यासदेखील बराच असावा. त्यावरच त्यानेअश्वत्थाम्याबद्दल लिहीलं आहे. मनोरंजक धागा आहे.
@मनीषा - कथा आवडली.
जे.पी.
पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ वरदानंद भारतींच्या पुस्तकात
वरदानंद भारतीं तेवढे खरे आणि बाकीचे खोटे हे कशाच्या आधारावर म्हणता आहात?
अग्निकोल्हा ह्यांच्या मताशी सहमत. भगवान विष्णूंनी मारुती रायांना चीरांजीवित्वाचा आशीर्वाद तर अश्वथाम्याला चीरांजीवित्वाचा शाप दिला
प्रतिक्रिया
चांगली.
+१
सुंदर!
****
सुंदर...
मस्त
एक genuine शंका
१४ ओळींची कविता........
कथा आवडली.
...
पण ३००० वर्षांनंतर
ते म्हणतात महाभारत संपून ५०००
उद्या म्हणशील आभाळाला आधार
(No subject)
मला ठाऊक नाही. ऐकिव
हा बघ आधार. इ.स. ६३४ चा ऐहोळे
एक शंका वाजवतो
अर्थातच! अहो अजिंठा-वेरूळची
धन्स रे.
अरे ते दाखवणारच समजा पर पिढी
चेपु वर काही दिवसांपूर्वी
मोली आर्ट म्हणून पेज आहे तेच
छान कथा.
सुंदर कथा , आवडली.
कथा आवडली.
छान कथा...
मारुतीराया प्रमाणे चिरंजीव
शत-शब्दकथा आवडली.
कथा आवडली.
पूजनीय अनंत दा. आठवले उर्फ
भगवान विष्णूंनी मारुती
+१