Welcome to misalpav.com
लेखक: राजु भारतीय | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहे मना वीट मानू नको बोलण्याचा .....

त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे ही त्यांनी मारलेली लोणकढी थाप आहे.
विश्वास ठेवा म्हणुन कोणी आग्रह केला नाही.
वास्तवात मी शाखेत जायचो तेव्हा शिवाजीने अफजलचा कोथळा बाहेर काढल्याचे सत्तरवेळा सांगायचे.
खरचं आहे की मग ते. का मग अफजलखानाला हार्ट अ‍ॅटॅक येऊन मेला असं सांगायच होतं का मग?
एका विशिष्ट ज्ञातीचे लोक शाखा चालवायचे किंवा त्याच ज्ञातीचे लोक प्रमुख पाहुणे असायचे
बाकीच्या ज्ञातीच्या लोकांना चालवायची बंदी केली होती का?
,गर्दी करायला आजूबाजुची पोरंटोरं बोलावयचे, ती पण प्रार्थना झाल्यावर टंगळमंगळच करायची.
प्राथना झाल्यावर शाखा चालु रहाते? कुठल्या जगावेगळ्या शाखेत जात होतात ते जरा सांगा की. बाकी तब्बेत अजुन सुधारलेली दिसतं नाही तुमची. नत्थुगुग्गुळ चा डोस डबल करा.

प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ? कारण अनादी कालापासून ही हिण्दुभूमी आहे म्हणून ! हिमालय्स्मारभ्यं याव हिण्दुसरोवरम | तं देव निर्मितं देशं हिण्दुस्थान प्रच़क्षते ( शुद्ध लेखन चु भु द्यावी घ्यावी) मुसलमानांची बाबरी मुसलमानांची बाबरी??? सर , जरा इतिहासाचा अभ्यास वाढ्वा . ते प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान आहे !त्यावर बाबराने आक्रमण केले.. याला प्राज्ञ मराठीत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ? अनेक वेळा चर्चा घडली आणि बिघडली.. नपुंसक सरकारने काही ही केले नाही. प्रभु रामचंद्र हा भारताचा राष्ट्र्पुरुष आहे आणि रामजन्मभूमी हा करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न होता. अनेक कारणांनी नाकरल्याच्या संतप्त भावनेचा उद्रेक हा बाबरी पतनाला कारणीभूत ठरला. विहिंप चे आंदोलन हे फक्त तात्कालिक कारण ठरले ! मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ? तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थच समजला नाही. "हिंदू" आणि "कडवा" हे परस्पर विरोधी शब्द आहेत ! हिन्दू शब्दात मुसलमान च काय पण अखिलमानव जातिला सामावून घेण्याची शक्ती आहे. संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ? संघाचे पदाधिकारी अथवा प्रचारक मुसल्मान नाहीत कारण त्यांची उपासना पद्दह्ती ते मान्य करणार नाही! त्यांचेच अन्य बांधव त्यांना जगणे मुष्किल करतील ! ईश्वर अल्ला तेरे नाम " हे म्हणण्यासाठी जी सहिष्णुता लागते , ती दुर्दैवाने त्यान्च्या उपासना पद्द्ध्तीत समाविष्ट होऊ शकत नाही ! पण त्या मर्यादेत राहून अनेक मुस्ल्मान संघाचे हितचिंतक आहेत च की! आणि सण साजरा करण्यासंदर्भात - संघ ही हिंदूचे सारे सण साजरे करत नाहीच , ज्यामुळे आपला विजिगिषु इतिहास आणि दिव्य परंपरांचे आणि पराक्रमी महापुरुषांचे स्मरण होते अश्याच सणांची संघात पद्ध्त आहे. रच्याकने तुम्ही कोणते मुस्लिम सण तुमच्या घरात साजरे करता ? (प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे ) फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल. कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !

कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !
+११२८३७ बहिष्क्रुतांच्या संघटनेतही राष्ट्रिय पातळीवर पोहोचावे, आणि मग तिथुन बाहेर पडुन परत एक लेख इथे टाकावा.

दोन गोष्टी करा. १. वाचन वाढवा. २. कधीतरी जवळच्या शाखेत जा आणि एक आठवडा काढा.
मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?
रझा अ‍ॅकॅडमी वाल्यांनी दिवाळीचे आकाशकंदील लावले की संघवाले शिर-खुर्मा करणारेत.

नावाला साजेसेच हुच्च विचार्,आपल्या ज्ञान पाजळ्ण्याने आपण एकदाही सन्घाच्या शाखेत गेलेले नाहीत यावर मात्र आपणच शिक्कामोर्तब केलेत हे अतिउत्तम झाले.

http://marathivishwakosh.in/khandas/khand18/index.php?option=com_content&view=article&id=10486 हा गुरुचरित्रात वर्णिलेला प्रसंग आहे. _________________________________________________ श्रीपाद श्रीवल्ल्भ कुरवपूर येथे कृष्णेत स्नान करावयास जात, तेव्हा तेथे कपडे धुणारा एक धोबी त्यांना नेहमी वंदन करीत असे. त्याने एकदा एका म्लेंच्छ राजाला आपल्या परिवारासह नदीत नौकाविहार करताना पाहिले. ह्या राजासारखे वैभव आपल्याला मिळावे, अशी इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. ती जाणून श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले, तुला असे राजवैभव मिळेल व पुढल्या जन्मी म्लेंच्छ होऊन तू ते भोगशील पण वैभव मिळाले, तरी गुरुंचा वियोग होईल ह्या जाणिवेने त्या धोब्याला वाईट वाटले. त्यावर श्रीपादगुरुंनी त्याला आश्वासन दिले, की नरसिंहसरस्वती ह्या नावाने आम्ही तुला भेटू. त्याप्रमाणे पुढील जन्मी हा धोबी बीदरचा मुसलमान बादशहा झाला आणि नरसिंहसरस्वतींचा तो उपासक बनला. _____________________________________________________________________ ही गुरुचरित्रातील कथा आहे. या कथेनुसार धोब्याला पुढचा जन्म म्लेंछ म्हणजे मुसलमान धर्मात मिळाला आणि तोही दत्तगुरुंच्याच इच्छेवरुन. जर एक धोबी म्लेंछ व्हावा हे महाराजांच्या इच्छेने घडते, तर भारतातील इतर म्लेंछही त्यांच्याच इच्छेने जन्म घेत असणार. मग त्यांची संख्या वाढते की कमी होते, याची चिंता इतर पामरांनी का करावी? :)

सगळ्या धोब्यांना हा शाप मिळाला आहे की काय? म्हणजे या जन्मीचा धोबी तो पुढच्या जन्मीचा मुसलमान असे काही आहे की काय? गुरुचरित्रात असे लिहिले आहे? भलतेच मजेशीर अर्थ लावता ब्वॉ तुम्ही.

अक्कल गहाण ठेवली असल्यास किमान त्याचे जाहीर प्रदर्शन करु नये अशी नम्र विनंती हे तुम्हालाही लागू आहे ना? :)

मग त्यांची संख्या वाढते की कमी होते, याची चिंता इतर पामरांनी का करावी? खरय तुमच...... आपण गुरुचरीत्राचे पारायण करता हे वाचोन पामराना आनन्द झाला.

आण्णा, अहो आमचा जन्म आणि संगोपनच कुरुंदवाड ग्रामी झालेले आहे. नरसोबावाडीच्या नदीत आम्ही पोहायला शिकलो. मग भवसगारात पोहायला आम्हाला येईलच ना हो? :)

प्रथम दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा,"नरसोबावाडीच्या नदीत आम्ही पोहायला शिकलो. मग भवसगारात पोहायला आम्हाला येईलच ना हो? "या भवसागरात तरुन जाण्यासाठी शुभेच्छा,तरी सुद्धा अभ्यास कमी पडतोय,तेव्हा श्रीगुरुचरित्र या ग्रन्थाचा सखोल अभ्यास करा,आणि मग बोला,कारण मी आपल्याला एक व्यनि केलेला होता त्याचे उत्तर आपण देवु शकला नव्हतात्,हेसुद्धा लक्षात असुद्या.

एखादा प्रश्न ऑप्शनला सोडला तरी परिक्षा तरता येते. शिवय तुमचा प्रश्न आज अनुत्तरीत राहिला, तरी उद्या त्याचे उत्तर कदाचित आम्हाला मिळेल. प्रश्न पुन्हा एकदा खरडावा ही नम्र विनंती.

प्रतिसादांवरुन तर तुम्ही एकच काय सर्वच प्रष्ण ऑप्शनला ठेवुन परिक्षा तरुन गेला आहात अशी शन्का येतेय.

खाकी चड्डी घालून बघा म्हणजे समजेल.

ऑ ????? *crazy* *bomb* @= इतकं झालं ? *drinks* *DRINK* :drink: आणि आम्ही झोपलो होतो का काय ? *SCRATCH* *DIABLO*

या धाग्यावर आता कोणतीही विधायक चर्चा न होता फक्त उखाळ्यापाखाळ्या काढणे सुरू झाल्याने वाचनमात्र करत आहोत.