Welcome to misalpav.com
लेखक: वडापाव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नका लिहू असल काही. जर कुणी निर्दयी असेल. दुसर्‍याला हानी पोहोचवणारा असेल तर त्याला तसच उत्तर देणारी कथा लिहा. वाचुन वाचुन फरक पडतो. या असल्या कथेचा पुढचा भाग मग नायकाने डोळे पुसले अन बारा दिवस झाल्याबरोबर दुसर्‍या लग्नाचा बार उडवला असा असू शकतो.

शेवटची कलाटणी आवडली . पण कथा अजिबात पटली नाही . एक तर ती आजच्या काळातली नहि. आणि त्यात घडली असेल तर कोणा अडाणी बाई च्या बाबतीत जिला कोणाचाच आधार नाही म्हणून नवर्याचा माजुरडे पणा सहन करतीये अश्या बाई च्या बाबतीत घडलेली सांगितली असती तर पटली अस्ति.