देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
खरंच काय हो ?
भारताला ६० वर्षे होऊन गेली स्वतंत्र होऊन… आणि काही वर्षांचा अपवाद वगळता देश कौन्ग्रेस वाल्यांकडे च आहे. आणि आजूनही देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही?
कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?
सचीनभाऊ पायलागू,
बाकी तुमच्या कल्पनातीत कल्पनाशक्तिला माझा सलाम..!! एखद्या सुमार सम्पादकालासुध्धा हेवा वाटावा अशी आहे ती, अगदी उर भरुन आले हो माझे.
तुमच्या सूर्यप्रकाशाइतक्या तेजस्वी सत्याचे प्रयोग आपण नन्तर पाहू. मला सतत छळणार्या एका प्रश्णाला उत्तर दिलेत तर बरे होइल, करण मला वाटते आपला या विषयाचा अभ्यास फारच दान्ड्गा दिसतोय सबब तुमच्याकडून त्याचे उत्तर नक्की मिळेल, माझा प्रश्ण :-
" या देशाला गेल्या १००० वर्षात १९४७ पूर्वी व १९४७ नन्तर आजपावेतो सर्वात जास्त कोणी, कसे व किती लुटले ??? परकीयानी की स्वकियानी ???? या देशाला लूटणे हे परकीयान्चे उद्दीष्ट्च होते व तो आपला अधिकारच आहे असे त्यान्ची समजूत होती परन्तु १९४७ नन्तर आलेल्यानी किती लूट केली अगदी कालपरवापर्यन्त ??? " मला पामराला वाटते १९४७ नन्तर आलेल्यानी हे बरोबर काय ?? याचे उत्तर दिलेत तर मला वाटते तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल.
सत्तेवर कोणाला यायला हवे.........??????????
ह्या प्रश्णावरूनच लक्षात येते ती तुमच्यासार्ख्यान्ची उडालेली घाबरगुन्डी आणि ढुन्गणाला पाय लाउन पळता थोडी झालेली भुई, नाही का ??? अरे एव्ह्ढी जर झोप उडाली...???? तर ती उडालेली परत येण्यासाठी येथे एखादा धागा टाकायचा होता कुणाचा सल्ला तरी मागायचा होता, अगदी मोफत मिळाला असता, असो. तुर्त इतकेचविनोद१८
कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे तुम्ही कोण? निवडणुका होणार आहेतच! काँग्रेस आली नाही तर लगेच निष्पक्ष झाल्या नाहीत असे गळे काढू नका. काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.
काँग्रेसशिवाय साधारण ८-१० वर्षे तरी देशाने बघितली आहेत. पैकी ५ वर्षे तर खरंच सुस्थितीत बघितली आहेत. सबब, जनतेच्या सूज्ञपणावर विश्वास ठेवायला हरकत नसावी.>>>>>>>>>>>बरोबर आहे तुमचे ती पाच वर्षे खरच सुस्तीथित गेली होती पण नेते लोकांची. फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते. कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले
सचिनभौ प्रतिसादही देत आहे धाग्यावर. मस्त आता जंगी सामना व्ह्यायलाच हवा!
खरंय! खरे काय ते कळूनच ह्या डोळ्यावर झापडे लावून, ऑफिसच्या ए.सी. ची गार हवा खाऊन 'भोपळ्यात बी गार' झालेल्या ह्या नव मध्यमवर्गाला.
अरे प्रतिसाद काय देताय उपहासानं, लेख पाडलाय वाघानं!
सगळ्यांचा एकच दावा, सचिनभौच खरा सिंहाचा छावा!!
सचिनभौ होहोदे चर्चा, होऊ दे खर्च!!
- (सचिनभौ समर्थक) सोकाजी
>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला हल्ला मला वाटते ती देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल कि प्रधानमंत्री नि संरक्षण मंत्री ह्यांना लपून बसावे लागले होते.
हा हल्ला काँग्रेसच्या कारकीर्दीत झाला असता तर नक्कीच पप्पू आणि कुटुंबीय हातात ढालतलवार घेऊन लढायला गेले असते.
>>> कंदाहार प्रकरण मंत्री महाशय स्वत अतिरेक्यांना घेऊन त्यांच्या मित्रांकडे सोपवून आले होते.जनतेला असली सुस्तिथी नकोशी वाटलेली असावी म्हणून पुढच्या निवडणुकीत घरी बसवले
सप्टेंबर १९९३ मध्ये काश्मिरमध्ये लष्कराने मशिदीला वेढा घालून १०-१२ अतिरेक्यांना कोंडले होते. डिसेंबर १९९३ मधील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून तत्कालीन काँग्रेस सरकारने वेढा उठवून सर्व अतिरेक्यांना हलवा-पुरी, चिकन बिर्याणी (हलाल पध्दतीने केलेली), बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. हातात सापडलेल्या पण तरीही सहीसलामत सोडून दिलेल्या नंतर किती सहस्त्र निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले असतील खुदा जाने. इतर असंख्य पापांप्रमाणेच हे महापापही काँग्रेसचंच.
जनतेने या देशद्रोही नालायकांना १९९६, १९९८ व १९९९ अशा लागोपाठ ३ निवडणुकात कंबरड्यात लाथ घालून घरी बसविले होते. २०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.
सत्ता येणार ती राहुलजी आणि काँग्रेस यांच्या पुरोगामी विचारांची .
जातीयवादी आणि फेकू लोकांच्या हातात सत्ता देऊ नका.>>>>> जनता सुज्ञ आहे. देशातील गोरगरीब, दलित, सामान्य माणसे ह्यांचा पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्ष. देशातील सर्वधर्मियांचा ज्यांच्यावर विश्वास आहे असे कॉंग्रेस चे नेतृत्व आहे. भारतात कॉंग्रेस पक्ष सोडून असा कोणता पक्ष आहे कि त्यातील एखाद्या नेत्याबद्दल देशातील सर्वधर्मियांना विश्वास वाटतो?
कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का?
कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का?
>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर असताना कधी देशाच्या सर्वोच्च अशा संसदेवर हल्ला झाला का?
काँग्रेस सत्तेवर नसताना कधी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुम्बई स्टॉक एक्सचेंज, एअर इंडिया इमारत, मुम्बईतल्या लोकल्स इ. असंख्य ठिकाणी असंख्य हल्ले झाले होते का?
>>> कोणत्या अतिरेक्याला कॉंग्रेस चे राज्य असताना स्वताच्या शेजारी विमानात बसवून एखाद्या मंत्र्याने त्याच्या साथीदाराकडे नेले का?
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?
>>> देशाला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
देशाची वाट लावायला कॉंग्रेस शिवाय तरणोपाय नाही हि बाब सूर्यप्रकाशा इतकी सत्य आहे.
>>> पण कॉंग्रेसचा का? इतर पक्ष का नको असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
आम्हाला नाही असला प्रश्न पडत. देशाची वाट लावण्याचे कौशल्य काँग्रेसइतके दुसर्या कोणत्याच पक्षाकडे नाही.
>>> २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. देशाला लोकशाहीची ओळख झाली.हि अनमोल लोकशाही जपण्याचे महत्वाचे काम कॉंग्रेसने केले.
फिदी फिदी ...
>>> अफाट लोकसंख्या,हजारो जाती, अनेक भाषा, विविध धर्म ह्या साऱ्या घटकांचा समतोल सावरत कॉंग्रेसने देशाचा डोलारा सावरला. त्याच बरोबर देशाला विकासाच्या वाटेवर आणले.
देशाचा विकास काँग्रेसमुळे झाला नसून काँग्रेस अनेक वर्षे सत्तेवर असूनसुद्धा झालेला आहे.
>>> कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. १८८५ साली स्थापन झालेल्या कॉंग्रेसने महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल ह्यासारखे अनेक खंदे स्वातंत्र्य सेनानी देशाला दिले. त्यांच्या आणि अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनमोल सहकार्याने देश स्वतंत्र झाला.
नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद इ. नी अत्यंत हालअपेष्टा सोसल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यांनाही जर गाद्यागिरद्या, लोडतक्के, पंखे इ. सुविधा असलेली स्थानबद्धता मिळाली असती तर देश कधीच स्वतंत्र झाला नसता.
>>> स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर महात्माजींनी कॉंग्रेस पक्ष विसर्जित करा असा सल्ला दिला होता. पण देशाला स्वातंत्र्य पर्यंत आणल्यावर असे निर्नायकी अवस्थेत सोडणे चुकीचे होते. कॉंग्रेस जणांनी महात्माजींचा हा सल्ला झुगारला. खुद्द महात्माजींचा सल्ला झुगारून आपल्यात पक्षांतर्गत लोकशाही आहे हे कॉंग्रेस ने सिद्ध केले.
कसली डोंबलाची लोकशाही? दारूची चटक लागलेला प्रत्यक्ष आपल्या मातापित्यांचे सुद्धा ऐकत नाही. मग सत्तेची चटक लागलेले गांधींचे काय ऐकणार?
>>> १९४८ साली महात्माजींचा निर्घुण खून करण्यात आला त्यानंतर स्वतंत्र भारतात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवली ती कॉंग्रेसने आज भारतात एकही असे गाव नाही जेथे कॉंग्रेस पक्ष नाही .
भारतात असे एकही गाव नाही जिथे दारूगुत्ता, भ्रष्टाचारी, गावगुंड नाहीत.
>>> देशातील सर्वसामान्य, धर्मनिरपेक्ष,गोरगरीब, दलित मागासवर्गीय ह्यांना हा पक्ष आपला वाटतो. आणि कॉंग्रेस च्या नेत्यांनीही ह्या लोकांचा विश्वास तुटू दिला नाही. देश आज जो विकासपथावर आहे त्याचे मुख्य कारण कॉंग्रेसने सत्ता जनतेसाठी राबवली. जाती धर्माच्या नावावर कधीही राजकारण केले नाही. सर्वसामान्य माणूस हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला मग तो कुठल्याही जाती धर्माचा का असेना.
खि खि खि खि ...
>>> आता जी २०१४ ची निवडणूक होत आहे त्यात कॉंग्रेस च सत्तेवर येईल ह्यात शंका नाही मात्र दुर्दैर्वाने कॉंग्रेस सत्तेवर आली नाही तर देशाकडे नेतृत्व करण्यासाठी कुठले पर्याय आहेत जे आपल्या नेतृत्वाने देशाला सावरू शकतील. माझ्या मते कॉंग्रेस चे सरकार आले नाही तर तीन नेते असे आहेत ज्यांच्याकडे देशाचे नेतृत्व आले तरी देशाचा विकास करण्याची आणि देशातील सर्वसामान्यांना बरोबर घेवून जाण्याची त्यांची क्षमता आहे.
हे ३ नेते म्हणजे दिग्विजय, बेनीप्रसाद वर्मा आणि अमरसिंग
>>> त्यातील पहिले नाव आहे शरद पवार साहेबांचे.शरद पवार ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात जाणता राजा म्हणून ओळखले जाते.
महाराष्ट्रात पूर्वी प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जाणारे नेते होते. ते जेव्हा काँग्रेसच्या दारात ९ महिने ताटकळत होते, तेव्हा जनतेला खरी ओळख पटली. जाणता राजा ही उपाधी अशीच आहे.
>>> महाराष्ट्राचा आतापर्यंतचा सर्वात कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राने प्रगतीपथावर वाटचाल केली. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला आणि धडाडीने काम करण्याची क्षमता असलेला नेता. अल्पसंख्यांक, स्त्रिया, शेतकरी ह्यांच्या समस्येची जाण असणारा आणि ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणारा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार जर प्रधानमंत्री झाले तर ते भरीव कामगिरी करू शकतात ती क्षमता त्यांच्यात आहे.
हसून हसून पोट दुखायला लागलं.
>>> दुसरा नेता म्हणजे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्य मंत्री मायावतीजी. त्यांनी उत्तर प्रदेशात जो सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग करून सत्ता खेचून आणली होती ते आश्चर्यजनक होते. केडर बेस पार्टी म्हणून ब स पा कडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच देशातील दलित व अल्पसंख्याकामध्ये मायावतीजी ह्यांच्याबद्दल आदराची भावना आहे. शतकानु शतके सामाजिक विषमतेखाली पिचणाऱ्या समाजाला देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्तेवर आणून दाखवणे हे मायावतींचे ऐतिहासिक कर्तुत्व आहे. जर उत्तर प्रदेशात त्यांचा पक्ष ४० जागा पर्यंत मजल मारू शकला तर त्या सत्ता स्थापन करण्यात महत्वाची भूमिका अदा करू शकतात.
मायावती जर पंतप्रधान झाली तर पुढील ५ वर्षात भारतातल्या पानपट्टींच्या ठेल्यांची जेवढी संख्या आहे, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने तिचे स्वतःचे पुतळे उभारले जातील.
>>> तिसरा नेता म्हणजे मुलायम सिंग यादव. जयप्रकाश नारायण सारख्या कर्तुत्ववान नेत्याचा मुशीत तयार झालेला कर्तुत्ववान नेता. नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगार. ज्यावेळी लोकपाल बिल आणून घटनेचे उल्लंघन करण्याचे प्रयत्न चालू होते तेव्हा मुलायम सिंग आणि लालूप्रसाद यादव हे ह्या बिलाच्या विरोधात ठामपणे उभे राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेश विकास करत आहे.
आता बास झालं हं. हसून हसून गडाबडा लोळायला लागलोय.
>>> मात्र दुर्दैवाने ह्यांच्या पैकी कोणीही सत्तेवर आले नाही तर मात्र देश निर्नायकी अवस्थेपर्यंत पोहोचण्याची स्तिथी आहे भारताचा दुसरा पाकिस्तान होईल अशी साधार भीती वाटते. आज आपण मोकळ्या वातावरणात राहत आहोत. लोकशाहीचे फायदे उपभोगत आहोत. पण नंतर मात्र पाक, अफगाणिस्थान इथे जशे फतवे निघतात तसे फतव्याचे राजकारण होण्याची शक्यता आहे.
तुमचं वय किती? तुही इयत्ता कंची?
>>> आधुनिक लोकशाहीत मंगळावर स्वारी करणारा आपला देश पुराणकाळात जाण्याची शक्यता वाटते
तुमच्या बालबुद्धीचा हेवा वाटतो.
असेच लेख लिहीत चला आणि करमणूक करत चला.
२०१४ मध्येही यांच्या पृष्ठभागावर जनता असाच सणसणीत लत्ताप्रहार करणार आहे.>>>>>>>
गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी
>>> गेली ११ वर्षे जनता कोणाच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे ते हि सांगा गुरुजी
गेली साडेनऊ वर्षे काँग्रेसची टोळी जनतेच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करत आहे आणि तुमच्यासारख्यांना या लाथा गोड वाटत आहेत.
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने वेढा देऊन कोंडले असताना कोणत्या आणि किती अतिरेक्यांना हलाल चिकन बिर्याणी, हलवापुरी, बिसलेरी जल इ. पदार्थांची मेजवानी देऊन सन्मानाने पाकिस्तानला जाऊन देण्यात आले होते?>>>>
गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले
>>> गुरुजी तुमच्या कडेच हे पदार्थ बनवण्याचे कंत्राट दिलेले होते वाटते पदार्थांची नावे अगदी बरोबर सांगताय म्हणून विचारले
नाही हो. आम्हाला कसं हे कंत्राट मिळणार! कंत्राटं हिसकावणे आणि त्याद्वारे प्रचंड खादाखादी करणे ही तुमच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची कामं.
कशाला कॉंग्रेसच्या बगल बच्च्यांच्या व नाठाळांच्या नादी लागताय ?
रविवारच्या दिवशी मस्त आराम करा झाली तेवढी करमणूक भरपूर झाली>>>>
शरद पवारांच्या आजाराविषयी प्रतिसाद दिल्यामुळे नाठाळ कोण आहे हे कळले . जा रविवारचा दिवस आहे बालका खेळत बस
सध्या शरद पवारची अवस्था एक पाय यु पी ए मध्ये तर दुसरा पाय तिसऱ्या आघाडीत ठेवता ठेवता त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या प्रदीर्घ स्वप्नावर मात्र मधल्या मध्ये पाणी पडतेय बघा
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते
म्हणजे काय हो?
मुस्लिम नेत्यांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी झोडणे कि गल्लीत कोणी विचारेना व दिल्लीत कोणी भिक घालेना म्हणून परत दिल्लीश्वरांचे बूट पोलिश करणे?
प्रतिक्रिया
---^---
. +1 :) :)
खरंच काय हो ?
सचिन राव
स्मायली
:)
पवार जाणते आहेत हो पण ????????????????
मुखवटा
+१
भ्रष्टाचाराचा एकही आरोप
छान लेख.
हसावे कि रडावे ते कळत नाहीये.
सत्तेवर कोणाला यायला हवे.........??????????
(No subject)
आजचा सवाल- सचीनभौची सेंच्युरी
वटवटवाघुळे
लेख आवडला
सत्ता येणार ती राहुलजी आणि
तुमच नॉलेज मायनिंग करणारे
ग्रेटथिंकरांची विनोदबुद्धी
चायला....खुप दिवसांनी अतिशय
कोणी सत्तेवर यावे हे सांगणारे
नाव मुलायम असले तरी
नाव मुलायम असले तरी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेण्यात वाकबगारमित्रानो , आपण एक खेळ खेळूया तुमच्या मता प्रमाणे ह्या लेखातील सर्वात इनोदी विधान सांगा !आम्च्या मताप्रमाने
(No subject)
काँग्रेसशिवाय साधारण ८-१०
फक्त अपवाद संसदेवर झालेला
ज्जे बात!
>>> फक्त अपवाद संसदेवर झालेला
सत्ता येणार ती राहुलजी आणि
छान, काँग्रेसच योग्य पर्याय
कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर
>>> कॉंग्रेस ६० वर्षे सत्तेवर
मला आधी हे सांगा की हा शरद
अॅलर्ट
>>> देशाला कॉंग्रेस शिवाय
गुर्जी साहेब ,
भाजपच्या सतरंज्या
२०१४ मध्येही यांच्या
>>> गेली ११ वर्षे जनता
भाजपच्या काळात रामराज्यच होते
सप्टेंबर १९९३ मध्ये लष्कराने
तुम्ही बालीश प्रश्न विचारू
आला का लायनीवर ?
>>> गुरुजी तुमच्या कडेच हे
कशाला कॉंग्रेसच्या बगल
सध्या शरद पवारची अवस्था एक
डोळे दिपवणारा लेख
शरद पवार हे धर्मनिरपेक्ष
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते
धर्मनिरपेक्ष वृतीचे नेतेम्हणजे काय हो? मुस्लिम नेत्यांच्या मांडीला मांडी लावून इफ्तार पार्टी झोडणे कि गल्लीत कोणी विचारेना व दिल्लीत कोणी भिक घालेना म्हणून परत दिल्लीश्वरांचे बूट पोलिश करणे?Pagination