Welcome to misalpav.com
लेखक: सचीन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

>>> शरद पवार हे धर्मनिरपेक्ष वृतीचे नेते आहेत. फिदी फिदी फिदी फिदी . . . धर्मनिरपेक्षता म्हणजे अतिरेक्यांना सहानूभूती व पाठिंबा, फर कॅप घालून इफ्तार पार्ट्या झोडणे, मुस्लिमांना आरक्षण, हाज यात्रा व इतर सवलतींची खैरात अशी काहींची व्याख्या असते. >>> ९ खासदारांचे १९० करण्याचा अजेंडा त्यांच्या कडे नाही. कसे करणार? त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर (खरं तर महाराष्ट्रातले काही जिल्हे सोडले तर) कोणी हिंग लावून विचारत नाही.

तेरी दिवसाच्या सत्तेसाठी गुडघ्याला बाशींग बांधणार्याला काय त्याग माहीत सोनियाजींचा... सोनियाजी म्हणजे आपल्या भारताला लाभलेलं एक खंबीर नेतृत्व आहे व त्यांचा वारसा भारताचे लाडके व्यक्तीमत्व राहुलजी यशस्वीपणे चालवत आहेत... विष्णुने जसे सत्य रक्षणार्थ अवतार घेतले तसे गांधी घराणे भारताच्या उद्धारासाठीच आहे. काय त्या त्यागाला परीसीमा आहे की नाही.! असो मी तर माझे मत काँग्रेसच्या खंबीर नेतृत्वालाच देणार....

कधी वेळ मिळाला तर देशाची प्रगती किती वेगाने झालीये ते बघा… हा वेग तुम्हाला बैलगाडी पेक्षा हि कमी आहे वाटत नाही का ?>>>>>>> देशाची प्रगती अत्यंत वेगाने सुरु आहे देश मंगळावर जावून पोहोचलाय.युवा पिढी इंटर नेटच्या दुनियेत वावरत आहे WHATS UP KAY NI FACEBOOK KAY.दिवाळीला बाजारात गेले तर कुठेही जा कपड्यांच्या दुकानात जा कि इलेक्ट्रोनिक्स च्या दुकानात कि हॉटेलात तुडुंब गर्दी . लोकांची खर्च करण्याची क्षमत अफाट वाढलीय .बाप्पू तुम्हीच सांगा काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती . तुम्हाला उत्तर मिळेल

>>> काँगेसच्या राज्यात गेल्या १० वर्षात तुमची प्रगती झालीय कि अधोगती अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता).

बालका धर्मनिरपेक्ष नेता तो असतो जो देशातील सर्व धर्मियांना मान देतो जो इफ्तार पार्ट्याही झोडतो नि दिवाळीचा आनंदही लुटतो नि ख्रिसमसला हि शुभेच्छा देतो जो देशाच्या नागरिकांना धर्माच्या दृष्टीने न बघता एक भारतीय समजतो.

बरोबर, या देशावर मुस्लिम ख्रिस्ती बौद्ध बांधवांचा हिंदूच्या इतकाच हक्क आहे. किंबहूना हिंदूनी आपल्या या बांधवांच्या विकासासाठी योगदान दिले पाहिजे. हिंदूच्या विकासाबरोबरच ख्रिस्ती आणि मुस्लिमांच्या विकासाला प्राधान्य देणार्या पक्षालाच येणार्या इलेक्शनमध्ये निवडून द्या.

>>> मला एकच प्रश्न पडतो आहे~"माणुस स्व खुशीनी अंधत्व ,नेमकं का आणी कशासाठी स्विकारत असावा?" स्वखुशीनी अंधत्व की उपजत बावळटपणा?

स्मायलीच्या खाली 'worthy' असं लिहिलंय. काय करतीये कोण जाणे. - ति(लोत्त)मा ताई

अर्थात अधोगतीच. आणि हे कोणाच्याही अगदी सहज लक्षात येईल (काही अपवाद वगळता) हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे? गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका. कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय

>>> हा प्रश्न मी बाप्पुना विचारला होता उत्तर तुम्ही दिलेय कि बाप्पुंची अधोगती झालीय हा काय प्रकार आहे? अधोगती कोणाची झालीय ते लेख वाचल्यावर लगेच लक्षात आलं. >>> गुरुजी पोट हल्ली तुमचे जास्त दुखतेय जास्त हसू नका. मग तुम्ही लेखन आणि प्रतिसाद थांबवा. नाहीतर आम्हाला हसू आवरणार नाही. >>> कंत्राट घेतले नव्हते तर काय मेजवानीला होतात का? पदार्थांची नाव अचूक सांगताय अहो, या अतिरेक्यांना सहीसलामत सुखरूप सोडून दिल्याची लाजिरवाणी आणि देशद्रोही घटना काँग्रेसवाल्यांनी आपण मोठा पराक्रम केल्याच्या थाटात जगजाहीर केली होती (निवडणुकीत 'त्यांची' मतं हवी होती ना). त्यामुळे आम्हालाच काय पण सगळ्या जगाला हा 'मेजवानीचा पराक्रम' कळून भारताची नाचक्की झाली होती.

शांतीयात्रा काढण्याच्या मुर्ख लोकांच्या नादात कारगिलमध्ये आपले सातशे जवान मारले गेले... हा वाजपेयींचा पराक्रम जगजाहीरच आहे.

सन्मानाने मानाचे पागोटे देऊन त्यांना सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते. >>>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का?

काय मुद्दाम करताय का उपजतच काहीतरी कमी आहे? कंत्राटं, कंत्राटातला भ्रष्टाचार इ. काँग्रेसवाल्यांची कामं. आमचा असल्या कामांशी व काँग्रेसशी दुरूनही संबंध नाही.

>>> गुरुजी मेजवानीचे जावून द्या पागोट्याचे कंत्राट तरी तुमच्याकडे होते का? मुख्य म्हणजे कधी पागोटं घालणे, कधी फर कॅप, कधी गांधी टोपी, कधी फेल्ट हॅट तर कधी टापशी गुंडाळणे (आणि त्याखाली भ्रष्टाचार लपविणे) ही काँग्रेससारख्या निधर्मी पक्षाची कामं. आमचा याच्याशी संबंध नाही.

नाही गुप्तहेरा सारखी सारी माहिती देताय .मेजवानीला काय काय पदार्थ होते ते सांग्रसंगीत सांगताय, पागोटे दिले ते सांगताय म्हणून आपली एक शंका दुसरे काही नाही. तुम्ही गुरुजी आम्ही ढ पोर. तुमच्यापुढे आम्ही म्हणजे वाडग्या समोर वाटी......

पंतप्रधान - सुशील कुमार शिंदे. ( जातीय अडचण नाही ) कायदा मंत्री- सचिन सावंत माहिती व प्रसिद्धी- कुमार केतकर हुसेन दलवाई- कोणतं खातं द्यावं बरं ? नबाब मलिक- हुसेन दलवाईंचे राज्यमंत्री जितेन्द्र आव्हाड- जातीय सलोखा मंत्री नारायण राणे- रसायन उदयोग.

जनता बुद्धू नाहीये कॉंग्रेसने विकास केला नसता तर त्यांना जनतेने कधीच घरी बसवले असते. जसे अवघ्या ५ वर्षात भाजपला बसवले.