रणजीतसिंहांची कंजुषी
हीच गोष्ट एक सत्य कथा म्हणून शिख महाराजा रणजितसिंह यांच्याबाबत फार वर्षापूर्वी ऐकिली होती. त्या कथेत एक परदेशी व्यापारी त्यांच्या दरबारात अत्तरे विकावयास आला होता. राजानेही अकबराच्या बाबतीत लिहिले आहे तेच केले. जमिनीवर पडलेला अत्तराचा थेंब (बुंद) राजाने उचलून वापरला.त्यावर तो व्यापारी कुत्सित पणे हसला.
(आणि कथेच्या शेवटी तो म्हणाला की जमिनी वरचा एक थेंब टिपण्याच्या क्रियेमुळे आपली गेलेली इज्जत अत्तराने हौद भरल्याने परत येणार नाही.)
बुंद से गई, वो होजसे नहीं आती.
लेखनविषय आपण बालकथा लिहिले आहे,
जर लिहिताना हेतू बालकथा लिहायचाच असेल तर असे १०० शब्दांत बांधू नका. इथे कोणाला आवडो न आवडो बालगोपाळांना काय कसे वाचायला आवडेल असा विचार करून खुलवून लिहा.
पु ले शु.
प्रतिक्रिया
अकबर कोण आणि बिरबल कोण तेही
आता काय सांगणार?
@ शैलेन्द्र....ते
गुड ..अत्तराची चर्चा तर
:)
रणजीतसिंहांची कंजुषी
आओ....ते अत्तराला त्याल
धुरंधर बाबा -- काई कळंना .. ़
लेखनविषय आपण बालकथा लिहिले
चांगली सूचना आहे