आलि का मेट्रो ? म्हन्जे या नविन वर्शि तरि येइल का ? कि आपलि बोलाचि कढि आणी बोलिचाच भात ....या मेट्रो पाइ आम्हि मुंबईकराणी किति खास्ता खल्या , ते आंमचे आम्हाला ठाऊक , मुख्यंमंत्रि लाख झेंडा हलऊन जातात, दर वेळी पेपरात फोटो पण येतो छापुन ( हसरा फोटो येतो बर का ) पण ति मेट्रो बया काहि चालु होत नाहि....त्या मेट्रो रेल्वेच्या बांधकाम मजदुराणी जेव्हढा घांम गाळला नसेल तेवढा घाम बेस्टच्या ३४० क्रमंकाच्य प्रवाशि मंडळीनि गाळला आसेल आनि अजुनहि गाळत आहेत. ३४० बस म्हन्जे घाटकोपर ते अंधेरि प्रवासाचे एक -मेव सुलभ साधन. ( जे लोक घाटकोपर ते कर्जत/कसारा पट्यात रहातात त्यान्च्या साठि, आता अंदाज लावा किति प्रवासि ते ) या मेट्रोने घाटकोपर ते अंधेरि मार्गि आसा अढतळा निर्माण करुन ठेवला कि घाटकोपर ते साकिनाका प्रवासाला जिथे पुर्वि ७ मिनिट लागत होते तिथे सकाळच्या वेळी ४५ ते ५० मिनिट खर्चि पडू लागले, संध्याकाळी विचारु नका, हापिसातुन घरि जावेसे वाटायचे नाहि , आश्या तंडुबं बस भरुन येत आसत, हल्लि पाप केले तर बप्पा कान नाहि कापत घाटकोपर ते मरोळ /अंधेरि पट्यात नोकरि मिळऊन देतो, आणी म्हन्तो भोग आता आपल्या कर्माचि फळे, सकाळी बसचि रांग भारत केफे ते थेट झुनझन- वाला कोलेजला टेकते...संध्याकाळी येताना तर रांगच नस्ते, हापिसात दिवसभर काम कारुन ( आम्हि करतो हो ) संध्याकाळी ऊरलि- सुरलि ताकत या बसच्या चरणी वहायचि . साकिनाका सिग्न्ल विचारु नका , त्यचे वेगळे वर्णन करावे लागेल,( ''तेरि मां का, साकि -नाका '' हा वाकप्रचार कुठे उगम पावला असेल यंचि काल्पना वाचकाना आलिच आसेल ) आनि पोत्यतले सारे दयणीय श्ब्द खर्चि घालावे लागतिल, हे सारे या मेट्रो पाइ. आता आनखि आसवे गाळत बसत नाहि , जमेचि बाजु तेवढि सांगतो, या ३४० क्रं बसच्या रांगेत , आनेक जोड्प्याचि मने मात्र जुळुन आलि आहेत, आनेकंचि मांडवा पंर्यत सुध्दा गेलि आहेत. तसा मि या नरख यातनेतुन आता शाप मुक्त झालो आहे, ( प्रवासाचे म्हनत आहे मि , लग्नाचे नाहि ) पण मनातलि धास्ति आजुन जात नाहि ... पुढे -मागे मेट्रो माई चालु झाल्या कि आंम्हि मोकळे अभिमानाने सांगायला ''मि सुध्दा घाम गाळला आहे या मेट्रो साठि..............
( लेखनाच पहिला प्रय्तन )
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
पहिलाच प्रयत्न आवडला!
@तसा मि या नरख यातनेतुन आता
या मेट्रोने घाटकोपर ते अंधेरि
साहेब
आवडेश . पुलेशु .
आणि
हाहाहा. छान लिहिले आहे.
च्यायला..मला वाटलं पुणे
>>हल्लि पाप केले तर बप्पा कान
.
आली एकदाची , आज आनंदी आनंद