भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती.
आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल.
हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल. ही संरक्षण दलांचीही मागणी होती. आजवर या सीमेचे रक्षण करणे अवघड होते. घुसखोरी रोखणे अवघड होते.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
हा करार झाला ते एक चांगलं
एन्क्लेव्ह
ज्यांना एन्क्लेव्ह समजून घ्यायचे असतील
बरोबर.
अरे वा !
...
+१००
हेच महत्वाचे होते….
लोंढे पण परत देणार का?
मग हितेश ला पण परत जावं लागेल
इश्श!
ओ
सहज
योग्य निर्णय
बांगलादेश
१०००० एकर विरुद्ध ५१० एकर हा
पूर्वीचे करार
...
बर केलं
प्रा. डॉ.,
हे विधायक कधी नव्हे तर सर्व
...
त्या वाटणी जमिनीवर राहणार्या रहिवाशांचे काय
चला... एक काम तरी धड झालं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsफोटोत