Skip to main content

पुराण

चार चारोळ्या

लेखक माहितगार यांनी शनिवार, 08/08/2026 20:28 या दिवशी प्रकाशित केले.

 जेमिनीसाहाय्य कृत  चार चारोळ्या


 १. आयटी सेल आणि ट्रोल आर्मीसाठी (The IT Cell Special)
 

पक्षाचा अजेंडा चालवून, हा रोज रोज ओरडतो,
विरोधकांच्या प्रत्येक मुद्द्याला, अंधपणे तोडतो.
'तो अंधभक्त' म्हणताना, हा स्वतःची विवेकबुद्धी गहाण ठेवतो,
एका बोटाच्या नादात हा, तिप्पट आंधळा होऊन मिरवतो!


२. पक्षबदलू नेते आणि कार्यकर्त्यांवर (The Party-Hoppers)
 

दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 28/08/2023 04:40 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली. -- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः १. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ? २. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ?