हे राम ! व जालिंदर जलालाबादी
मास्तरांचा जालिंदर जलालाबादी ह्याच्या वरील माहीती पर लेख काय आला मिपा जगतात खळबळ उडाली, एका सामान्य प्रतीच्या लेखकाला मिपावर येवढी प्रसिध्दी मिळाली की दगडफोड्या, कावलिया व रेवा ह्यांना जालिंदर जलालाबादीच्या माहीतीपुर्ण लेखामुळे त्याच्यावर लेखन करावेसे वाटले व कावलिया तर सरळ त्यांना भेटायला गेला हे पाहून मनात आग धुसमसत होती, काय ती पुस्तके काय ती त्यांची नावे कधीच वाचायचे नाही असे ठरवले होते पण "चालते व्हा" चा उल्लेख झाला व जराशी खटपट करताच आमच्या गुप्त सुत्राद्वारे ते पुस्तक भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये मला उपलब्ध झाले, व प्रस्थापित लेखकांच्या वर खास करु महाजालावरील काही महान (
मिसळपाव
स्पर्धेचे नियम -
१) सदर स्पर्धा फोटो डकवल्यापासून किमान ७२ तास ते कमाल १२० तासांपर्यंत खुली राहील.
२) स्पर्धेची वेळ संपल्यावरच निकाल जाहीर करण्यात येईल.
३) स्पर्धेतील प्रथम विजेत्याचे नाव आमच्या खरडवहीत ठळक अक्षरात लिहिण्यात येईल!!
(अगदीच आग्रह झाला तर ठाण्याच्या मामलेदारची मिसळ खिलवू देण्याबद्दल विचार करण्यात येईल!!)
४) अन्य विजेत्यांची नावेदेखिल आमच्या खरडवहीत (ठळक नसली तरी) लिहिण्यात
स्थळ - घरचा बगिचा
दिनांक - ७. ८ आणि ९ एप्रिल, २००९
कॅमेरा - एका जगप्रसिद्ध कंपनीचा १.३ मेगा पिक्सलचा मोबाइल!!!!!!!