तहान
कालीदासाने पाठवला हजारो वर्षापुर्वी एक मेघ
प्रेयसीकडे प्रेमाचा संदेश घेऊन
काल आम्हीही पाठवला
मुद्दाम तयार केलेला एक मेघ
प्रेमी युगुलांना प्रेमाची स्फ़ुर्ती देणाऱ्या प्रेमपुजाऱ्याकडे
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाला जपण्याकरता.
काय झाले शंभर कीलोमिटर व्यासाचा आणखी एक व्रण उठवला तर?
आधीचेच हजारो व्रण त्याच्या चेहऱ्यावर आहेतच!
व्रण देऊन धुळीचे टन घेऊन उठला तो मेघ.
आमच्या स्वतःवर असलेल्या गाढ प्रेमाचा संदेश तो आता तिथे पसरवेल.
त्या अबोल प्रेमपुजाऱ्याला आमचे येवढेच सांगणे आहे,
बाबारे, आमची तहान फ़ार मोठी आहे.
तुझ्या अंतरंगात छुपवून ठेवलेला थोडासा ओलावा,
तो तुला काय कामाचा?
आम्ही तो घेऊन दुषीत करा
मिसळपाव
ह्या वीराला शत शत नमन !
*
सरकारला तर कधीच विसर पडला आहे ह्या शहिदाचा पण जनतेला ही त्याचा विसर पडावा हे दुर्भाग्य !
ह्या शहिदाचे विस्मरण होऊ नये म्हणून आपण काय करु शकतो ह्या बद्दल आपण येथे चर्चा करु ह्या भावनेने हा धागा सुरु करत आहे....!