कविता
मन
मन विचाराचे घर
मन कृतीचे आगर
मन अथांग सागर
मन मधुर साखर
मन आभाळीचा रंग
मन आत्मरंगी दंग
मन देहाचा आरसा
मन मायेचा वारसा
मन चंचल चंचल
मन कधी अविचल
मन मोकाट मोकाट
मन कधीचे मुकाट
मन धावे सैरावैरा
मन माळावरला वारा
मन गरीब पामर
मन कधी अनावर
मन वेडेही भासते
मन मनात हासते...
देवीची शेजारती
|| देवीची शेजारती ||
नीज अंबे अर्पितो तुजला शेज फुलांची
अंबे शेज फुलांची
पुरले मनोरथ घ्यावी आरती भक्तांची ||धृ.||
पूजन केले तुझे आम्ही नवविधा भक्ती
अंबे नवविधा भक्ती |
ज्ञानदीपातूनी प्रगटल्या आज आत्मज्योती || १ ||
षड्रिपूंचा पंखा करुनि वारा घालितो
अंबे वारा घालितो |
पंचप्राण एकवटून शेजारती गातो || २ ||
दया क्षमा शांती यांचा नाजूकसा शेला
अंबे नाजूकसा शेला |
सगुण साकार रूपावरी मी प्रेमे पांघरला ||३||
सहस्रकोटी सूर्य तेज असे हास्यमुद्रा
अंबे असे हास्यमुद्रा |
वेळ झाली निजावयाची सुखे करी निद्रा ||४ ||
जागे कराया येऊ आम्ही पहाटेच्या प्रहरी
अंबे पहाटेच्या प्रहरी |
मी माझे तारांगण सादर करतो
कोण कुठे कोणाचा आदर करतो
पाठीवरती वार बिरादर करतो
प्याद्याला आदेश रणाचा देतो
नि तिथुनी घुमजाव बहादर करतो
गाभाऱ्याला सोडत नाही क्षणभर
देवाचे रक्षण जमगादर करतो
तुला न बाधो शिशिर येथला म्हणुनी
मी अवघ्या देहाची चादर करतो
आळ नको घेऊ, झाडाझडती घे
(मी माझे तारांगण सादर करतो)
देव दयाळू आहे कळल्यापासुन
रोज नवे कन्फेशन फादर करतो
डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस
उरल्या त्या फक्त आठवणी
सुखरूप आणि सुरक्षित अशा गावातून बाहेर पडलो
निघून आपल्या परिवारातून जगामध्ये आलो
नशीब आजमावण्या कठीण परिश्रमही केले
जगणे ना मजला कधीही कळाले
हसण्याचा आवाज माझाच माझ्या पडतोय कानी
जणू काही मलाच चिडवू पाहतोय
गाणी गायलेली शाळेतील माझ्या
माझ्या जखमांवर फुंकर घालताहेत
एकेक मित्र उडत येवून हातांनी मोठा घेर बनवताहेत
बनून डोक्यातले विचारचक्र गरगर फिरताहेत
थंडीच्या दिवसातील थंडी उन्हाळ्यातही वाजतेय
"आजारी पडलो का ?" म्हणून हात कपाळावर जातोय
उडता आले असते तर गावी उडून गेलो असतो
परतता आले असते तर भूतकाळाला घट्ट बांधून ठेवले असते
भिंतीच्या कोपऱ्यात लपून बसावेसे वाटतेय
बाहेर
"जलवंती" वर प्रवेश करण्याआधीचे इशारे
महासागराचे अथांग पाणी........
संकटे एकटी कधीच येत नाहीत
पाण्याइतक्याच खोल अशा नियतीची सदैव साथ घेऊन येतात
वरचे असीम आकाश.......मनातल्या साऱ्या आकांक्षा चुरडून टाकणारी निराशेची पोकळी
दूर राहिलेला किनारा.......कधीकाळी पाहिलेली स्वप्ने ........
आठवणीतच राहिलेले आप्तस्वकीय
तरीसुद्धा
तरीसुद्धा
प्रवास कुणी टाळत नाही
पाय थांबत नाहीत
हात थकत नाहीत
डोळे शिणत नाहीत
मन मात्र स्वप्नांचे पंख लावून दिशाहीन असीम आकाशात विहार करतच रहाते
अशा प्रवासाला शेवटचा मुक्काम नसतो
असते ती फक्त अर्ध्यातून सुटलेली सोबत
कधी घरादाराची
कधी सख्या-सवंगड्यांची
जिवलगांची
कधी कधी तर स्वतःची सुद्धा.
"जलवंती"ची ओळख
"जलवंती"
एक अजस्र नौका
जी कधीही बुडणार नाही असा तिच्या निर्मात्याचा विश्वास होता
"Titanic, can never sink"
"Titanic"
केवळ नौका नव्हे, हे एक स्वप्न!
केवळ एका मानवाचे नव्हे
तर
नियतीला सतत आव्हान देणाऱ्या समस्त मानवजातीचे स्वप्न
हि तिची कथा
जलवंतीची
त्या कलाकाराची
त्या नौकेची
जी कधीच बुडू शकणार नव्हती
कधीच ! ! !
जलवंती
“जलवंती” च्या निमित्ताने
साल आता नेमके आठवत नाही. १९९२ किंवा ९३ असेल.
“Titanic” नावाचा नवीन सिनेमा आला होता. पाहिला. त्यात न आवडण्यासारखे काहीच नव्हते.
प्रचंड आवडला.
जगण्यासाठी पुरेसे
भूतकाळाला निरोप देवून ,भविष्याकडे वाटचाल कर
सारे कटू अनुभव सोडून, प्रकाशाची वाट धार
विषारी अशा भूतकाळाला, पाण्यामध्ये बुडवून टाक
दंश करण्या भविष्याला, संधी त्याला देवू नको
भूतकाळ चांगल असो वा वाईट, त्याला परत आणता येत नाही
भविष्य असते आपल्या हातात, ही संधी गमवू नको
लोकांना दे सोडून नि, सोड त्यांच्या विचारांना
ते काय विचार करतात, याशी तुझे कर्तव्य नाही
तुझ्याबद्दल कितीही चुकीचे विचार असतील त्यांचे
पण स्वतःला चांगले ओळखणारा, तुझ्याशिवाय दुसरा कोण
लोकांच्या मनाचा ताबा घेण, अवघड निश्चितच असेल
पण स्वतःच्या मनाशी संवाद साधण, किती बर कठीण असेल
वेळ ही दवा आहे , प्रत्येक दु:खासाठी प्रत्येकाच्या
घड
माझी पहिली अहीराणी कविता
बठा चालना गयात
ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं
ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत
जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस
फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस
ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत
पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं
सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे
ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे
मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत
पण तो वट्टा
काव्यरस
मिसळपाव