काही ओळखीच्या स्त्रिया
"वाट पंढरीची बाई कशी झाली ओली ? नाहत होती रुख्मीणी केस वाळवीत गेली ." दोनच ओळी पण एक नविन जग डोळ्यासमोर उलगडणारी . आपल्या लोकगीतांची पण कामालाच आहे. किती सामर्थ्य आहे यांच्यात? एक मोहक क्षण आपल्याला स्पर्शुन जातो. त्या पंढरपूरच्या विठ्ठला मागे हि रुख्मिणी धावत गेली खरी, पण त्या विठोबाला तिची खबर होती कि नाही कोण जाणे. आपला इतिहास पण अश्याच रुख्मिणींच्या जिवावर जगू पाह्तोय. आत्ताच नाही पण शेकडो हजारो वर्षा पासून.
मागे एकदा मी माझ्या मैत्रिणीला विचारला होतं "का करतात माणसं लग्न?"
" Because we need a witness in our life.
मिसळपाव
तसा कुठल्याच खेळात मी जास्त 'जोरात' नाही!
क्रिकेट असो फुटबॉल साधे पत्ते पण…
ते आपलं सात-आठ, पाच-तीन-दोन पर्यंतच मजल…
सगळच अगदी 'बेसिक लेव्हल' असलेलं
पण खेळ हा ज्या त्या परिस्थिती वर खेळला जात असतो!
गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करायचं नसेल तर बाद झालच नाही पाहिजे…
हे झालं रोजच्या खेळण्या बद्दल!
पण जर सामना प्रतीश्ठेचा असेल तर स्वतःला बाद करवून,
जास्त 'लायकीच्या' सहकार्यास सामना जिंकण्यास मदत करणे…
ते करायलाही जिगर लागते!