मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।
💬 प्रतिसाद
(53)
आ
आयुर्हित
Mon, 07/07/2014 - 07:20
नवीन
१००% सहमत
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 07/07/2014 - 07:31
नवीन
@याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. >>>> तेच तर खरं! पण समजून आणि विशेषत: उमजून घेतलं.. तर धर्मवेड कमी होतं .. अनावश्यक धर्माभिमानही गळुन पडतो. पण ज्यांना या 'सगळ्याची' झींग चढलेली असते.. ते स्वत: टाइट होतातच.पण जे सुजाण यात मर्यादेत राहू पहातील..किंवा पूर्ण बाजुला होऊन आपल्या बळावर जे मिळेल..ते स्वीकारुन जगू लागतील.. त्यांना ही-माकडं 'खाली ओढतात'..जागोजाग शिव्याशाप देत..आणि उपदेशाचे डोस पाजत..बळचकर टोचत फिरतात...यांचं काय करायच?
आमचे एक व्यवसाय बंधु असेच एका पंथाच्या आध्यात्मिक टोळीचे गेली दहा वर्ष शिकार झालेले होते..होते म्हणायचं,कारण त्यांना मी वारंवार या मायाजालाबद्दल सांगायचो..ते ऐकत नव्हतेच.पण ३ महिन्यापूर्वी त्यांची या टोळीकडून अशी जबर कोंडी झाली..की वैतागून त्यांनीच हा नाद सोडला. त्यामुळे ही मंडळी 'फटका-बसल्याशिवाय' सरळ होत नाहित..हे माझ्या लक्षात आलं..पण तोपर्यंत हे जे दुसय्रांना लस लावत फिरतात.. त्याला कायद्यानी अटकाव बसेल अशी काही योजना करायला हवी का नको???
- Log in or register to post comments
ध
धन्या
Mon, 07/07/2014 - 07:52
नवीन
डॉक्टर साहेब, कंडीशनिंगचे छान उदाहरण दिलेत तुम्ही. श्रद्धेच्या बाबतीत माणसंही या प्रयोगातील माकडांप्रमाणेच वागतात.
तीन चार हजार वर्षांच्या "कंडीशनिंग"चा प्रभाव एकदम नाहीसा होणार नाही. तो हळूहळू माणसांना आंजारुन गोंजारुन कमी करावा लागेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2