काही प्रश्र्न......
गेली कित्येक वर्षे काही प्रश्र्न मनांत आहेत.
१. गुजरात मधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर आग गाडी जाळलीच नसती तर दंगल झाली असती का?
२. मुझफ्फर नगर दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे जाट मुलीची छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का?
३. आज काल हिंदी सिनेमांतील हिंदू नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
५. काश्मीर मधील हिंदूंचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
९. गुन्हेगारीत हिंदू व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात, भाग का नसतो?विशेषतः सामुहीक बलात्कार आणि स्त्रियांची छेड छाड.
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.
💬 प्रतिसाद
(68)
आ
आदूबाळ
Wed, 03/12/2014 - 16:01
नवीन
८. पाकिस्तान आणि बांगला देशातील हिंदूंचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या क्रिकेटच्या संघात हिंदू व्यक्ती का नसतात?
हिंदूंचे प्रमाण स्थलांतरामुळे कमी झाले असावे.
क्रिकेट संघात हिंदू व्यक्ती असतात ना. पाकिस्तान संघातला जुना विकेटकीपर अनिल दलपत आणि सध्याच्या संघातला फिरकी गोलंदाज दानिश कनेरिया ही चटकन आठवणारी उदाहरणं.
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
हा प्रश्न नीट कळला नाही. रुपया बलवान म्हणजे नक्की काय? "स्थिर" याअर्थी बलवान का?
डॉलर/पाऊंड/युरोच्या तुलनेत दुसर्या चलनाचे किती युनिट्स मिळतात हा बलवानतेचा निकष नाही. [समजा, उद्या "होन" असं नवीन चलन काढून त्याची किंमत ठेवली आजचे शंभर रुपये, तर १ होन = $०.६५ अशी किंमत होईल. पण याचा अर्थ होन हे रुपयापेक्षा सरस चलन ठरत नाही.]
एका येनची डॉलरच्या तुलनेत किंमत खूपच कमी आहे, पण येन हे जगातले एक बलवान चलन आहे.
तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/12/2014 - 17:43
नवीन
"स्थिर" याअर्थी बलवान का?
हो. बहूदा अर्थ कारणात, एखादे चलन "स्थिर" असणे, म्हणजेच ते चलन "बलवान" असते, असे मला वाटते.नक्की असेच असते का? हे इथले अर्थ तज्ञ सांगतीलच.
तेलाची / सोन्याची आयात कमी करून "बॅलन्स ऑफ पेमेंटस" सुधारेल, हे नक्की.
म्हणजेच, आजच्या घडीला, जो भारतीय जास्त प्रमाणात स्वयंचलीत वाहने वापरत नाही (आणि वापरायची वेळ आलीच तर, सार्वजनिक वाहनेच वापरतो) आणि जो सोन्यात गुंतवणूक करत नाही तो राष्ट्राभिमानी होवू शकतो का?
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 03/12/2014 - 18:22
नवीन
बलवान ही सापेक्ष (रिलेटिव) कल्पना आहे. कशाच्या तुलनेत बलवान? दुसरं चलन हा मापदंड होऊ शकत नाही. मग दुसरा काही मापदंड असू शकतो का?
पर्चेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी), बिग मॅक इंडेक्स असे काही मापदंड सुचवले जातात. पण प्रत्येकाला आपापले फायदे-तोटे आहेतच.
-
मानवतावादी आहे असं म्हणता येईल.
राष्ट्राभिमान आर्थिक बाबींत आणणं गैर आहे असं मला वाटतं. "स्वदेशी वापरा" हा सल्ला आजच्या जगात आत्मघातकी ठरेल.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/12/2014 - 18:43
नवीन
आत्मघातकी कधीच ठरणार नाही.
किंबहूना "जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्या स्वदेशी वस्तू वापरणे तर अजिबातच नाही."
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 03/12/2014 - 19:52
नवीन
दुरुस्ती: स्वदेशीच वापरा हा आग्रह आत्मघातकी ठरेल.
त्यानिमित्ताने: स्वदेशी म्हणजे नेमकं काय?
भारतीय उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (नॅनो)
परदेशी उत्पादकाने भारतात बनवलेली वस्तू (बकार्डी)
भारतीय उत्पादकाने परदेशात बनवलेली वस्तू (लँड रोव्हर)
??
"जागतीक दर्जाच्या आणि सामान्य माणसाला पण परवडतील अशा किंमतीच्या आणि त्वरीत उपलब्ध होणार्या कोणत्याही वस्तू वापरणे तर अजिबातच आत्मघातकी ठरणार नाही"
यात स्वदेशी/परदेशी किंवा राष्ट्राभिमान वगैरेचा काहीच संबंध नाही. नसावा.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/13/2014 - 03:51
नवीन
गेल्या ५०/६० वर्षांत झालेला निर्यात प्रधान (ज्यांची निर्यात, आयाती पेक्षा जास्त आहे) देशांचा आर्थिक महासत्तेत झालेला उदय (उदा. साउथ कोरिया.जर्मनी,जपान) हेच दाखवते.
आणि मनापासून धन्यवाद....मला (नॅनो),(बकार्डी)आणि (लँड रोव्हर) ह्या संज्ञा माहीत न्हवत्या.
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 03/13/2014 - 04:08
नवीन
बकार्डी पिऊन नॅनो चालवली की आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो (असे म्हणतात)
बाकी मुवी, हे प्रश्णबिश्ण सोडा आणि एखादी पाकृ टाका नाहीतर कट्ट्याचं जमवा!
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/13/2014 - 05:38
नवीन
आपण लॅन्ड रोवर चालवीत असल्याचा भास होतो
(आणि मग अपघात झाला, की माणूस त्याच्या कुवती प्रमाणे शिक्षा भोगतो किंवा मग महानायक तरी होतो.)
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 03/12/2014 - 16:15
नवीन
मुवि तुमी गहन विचार कदी पासुन कारायला लागला ?
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/12/2014 - 17:48
नवीन
ह्यालाच "गहनविचार" म्हणतात का?
असेल; असे पण असेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 03/12/2014 - 16:19
नवीन
प्रश्न क्र. (१) ते (९) ची खरी उत्तरे जो देईल त्याला/तिला "जातीयवादी", "हिंदुत्ववादी", "संघाचा हस्तक", "पुराणमतवादी", "प्रतिगामी", "फूट पाडणारा" इ. शेलक्या विशेषणांनी झोडले जाईल. या प्रश्नांची जे खोटी/चुकीची उत्तरे देतील त्यांचा "निधर्मी", "सर्वधर्मसमभावी", "उदारमतवादी", "पुरोगामी" इ. विशेषणांनी गौरव केला जाईल.
>>> १०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
आयात कमी करून रूपया बलवान होणार नाही. आयात ही वाईटच असते व निर्यात ही चांगलीच असते हा गैरसमज आहे. तेलाची आयात कमी झाली तरी तेलाचे देशांतर्गत भाव वाढतील. त्यामुळे इतर सर्व वस्तूंचे भाव वाढून व्याजदर वाढतील. त्यामुळे चलनफुगवटा होऊन प्रत्यक्षात रूपया कमजोर होईल. याचा अर्थ आयात वाढवून रूपया मजबूत होईल असे पण नाही. आयात निर्यातील समतोल असणे महत्त्वाचे आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 03/12/2014 - 16:19
नवीन
फारच व्यापक प्रश्न आहेत .
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/12/2014 - 16:19
नवीन
फारच मोठा आवाका आहे!
बिरबलाची गोष्ट आठवली... बादशहा विचारतो की, "भाकरी का करपली?, घोडा का अडला?, पान का सडलं?" सगळ्याचे उत्तर एकच - न फिरवल्याने. तसेच काहीसे या सगळ्याचे समान उत्तर आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/12/2014 - 16:46
नवीन
कालचाच गोंधळ बरा होता त्या मानाने!
- Log in or register to post comments
स
संपत
Wed, 03/12/2014 - 17:28
नवीन
++++++++++१
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 03/12/2014 - 17:38
नवीन
+७८६
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 03/12/2014 - 17:41
नवीन
.
- Log in or register to post comments
य
यसवायजी
Wed, 03/12/2014 - 18:06
नवीन
+००७
;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/12/2014 - 18:15
नवीन
+१८५७
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 03/12/2014 - 18:40
नवीन
+१९४७ ;)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Wed, 03/12/2014 - 18:50
नवीन
+१९९३
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 03/12/2014 - 19:19
नवीन
वेल लेफ्ट !!
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Wed, 03/12/2014 - 20:22
नवीन
+९११
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 03/13/2014 - 07:05
नवीन
++++++++++++++++++++२६/१/१९५०
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/14/2014 - 06:04
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/12/2014 - 19:03
नवीन
अहो, हे तर सामान्य प्रश्र्न आहेत.गोंधळ कसला?
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 03/13/2014 - 02:22
नवीन
++--//?::#$%&#@!
- Log in or register to post comments
स
संपत
Wed, 03/12/2014 - 17:47
नवीन
माझेदेखील काही प्रश्न:
१. ९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?
२. आज काल हिंदी सिनेमांतील मुस्लीम नायकांचे प्रमाण कमी का झाले आहे? पूर्वी खान मंडळींचे राज्य होते.. आता जुने नायक सोडल्यास नवीन नायकात मुस्लीम चेहरा अभावानेच दिसतो.
३. भारताच्या क्रिकेटच्या संघात मुस्लीम, ख्रिश्चन व्यक्ती लोकसंख्येच्या मानाने इतक्या कमी का असतात?
४, आर्थिक गुन्हेगारीत गुजराती व्यक्तींचे लोकसंख्येच्या प्रमाणात भाग खूप जास्त का असतो?विशेषतः शेअर बाजार प्रकरणात
बाकी प्रश्न सुचतील तसे..
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/12/2014 - 18:20
नवीन
९२ सालची मुंबईमधली दंगल नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून.
प्रश्न#२ ते ४: प्रत्येकास व्यक्ती म्हणून (कलाकार ते गुन्हेगार म्हणून बघण्याऐवजी) धर्म-भाषा आधारीत बघत असल्याने असे वाटत असावे. अशाच (स्युडोसेक्यूलर) वृत्तीने गांधीहत्येनंतर एका व्यक्तीने केलेल्या गुन्ह्यासाठी समाजाच्या एका घटकासच गुन्हेगार समजले गेले, इंदीरा हत्येनंतर हजारो शिखांचे हत्याकांड झाले, गोध्रानंतरच्या दंगलीत केवळ एकाच धर्माच्या लोकांची झालेली हत्या दिसली, वगैरे वगैरे...
- Log in or register to post comments
स
संपत
Wed, 03/12/2014 - 18:36
नवीन
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..
आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 03/12/2014 - 18:53
नवीन
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळले आहे तर..
स्युडोसेक्यूलर्स कसे बघतात हे सांगितले आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्हालाच माहीत. :)
कारण इतिहासात चारएकशे वर्षांपूर्वी बाबराने देऊळ पाडले म्हणून
आणि तरीही तुम्ही तसेच बघता आहात.
माझे अर्धेच वाक्य घेऊन तुम्ही निष्कर्ष काढत आहात यात सर्व काही आले. त्यापुढे मी "आणि नजीकच्या सेक्यूलॅरीजमच्या नावाखाली स्युडोसेक्यूलर्सनी समाजात दुही निर्माण केली म्हणून. " असे देखील म्हणले होते. पण ते अजून पचायला अवघड जातयं असे दिसते. असो, मी फक्त इतिहास बघतोय. तो न लक्षात न घेता अथवा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून स्युडोसेक्यूलर्सप्रमाणे निष्कर्ष काढत नाही आहे.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 03/13/2014 - 06:10
नवीन
मुळात जर बाबरी मस्जिद पडलीच गेली नसती तर दंगल झाली असती का?
माझ्या वाचना नुसार बाबरी मस्जिद पाडली गेली नसुन,तो फक्त बाबरी ढाचा होता.{गुगलबाबा वर या बाबतीत शोध घेतला जाउ शकतो.या वर अधिक वाचायला नक्कीच आवडेल.}
एक असाच दुवा देतो :- सहमति में ही है समाधान
मुवि यांनी त्यांना पडलेले प्रश्न दिलेलच आहेत त्यात भर टाकतो.
१) काश्मिर मधे गेल्या दोन दशकात २०८ पेक्षा अधिक मंदिरे पाडली गेली, त्यावर या देशातील किती {तथा कथित धर्मनिरपेक्ष्}पक्षांनी, वॄत्तवाहिन्यांनी,वॄत्तपत्रांनी आरडा-ओरड केली ?कोणत्या हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आंदोलन केले ? ते किती सफल झाले आणि त्याला किती प्रसिद्धी मिळाली ?किती मुस्लिम संघटनांनी,मुल्ला /मौलविंनी यांची निंदा केली ?इतके झाल्यावर सुद्धा तिथे दंगली झाल्या का ?
{या पैकी काही देवळांची यादी :- List of Temples Destroyed by the Islamic Terrorists }
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 03/13/2014 - 21:42
नवीन
१९९२ च्या दंगलीला श्रीकृष्ण आयोगाच्या रिपोर्टानुसार जबाबदार असलेले मुसलमान गुंड व बाळ ठाकरे, मधुकर सरपोतदार वगैरे शिवसैनिक आणि हिंदू गुंड ही सर्व मंडळी स्युडोसेक्युलर आहेत ही नवी माहिती या प्रतिसादातून मिळाली.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 03/13/2014 - 23:56
नवीन
आता नुसते हिंदूंना गुंड म्हणत झोडपणे संपले वाटतं ... बराच फरक पडलेला दिसतोयं!
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/14/2014 - 13:29
नवीन
तसे फरक बरेच आहेत... गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे. किंवा एका नरराक्षसाचे विकास*पुरुषात रुपांतर होणे.... किंवा भारताच्या आद्य लोहपुरुषांनी ज्या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती त्याच संघटनेची 'पूर्वपीठिका' असणाऱ्यांना ते आद्य लोहपुरुष अचानक सरकारी पैसा खर्च करुन पुतळा उभारण्याइतके प्रातःस्मरणीय होणे... किंवा भारताच्या आद्य राष्ट्रपित्यावर आडून आडून वा उघडपणे टीका** करणाऱ्यांना सोयीस्कररीत्या त्या राष्ट्रपित्याचा गौरव करावा लागणे असे अनेक फरक सृष्टीत होतच असतात. The Only Thing That Is Constant Is Change
* यात वैयक्तिक उल्लेख नाही.
** टीका म्हणजे हत्या नाही.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/14/2014 - 14:07
नवीन
** टीका म्हणजे हत्या नाही.
मस्तच की हो! अजून एक सुधारणा!
गुजरात दंगलीच्या बाबतीत न्यायालयीन आदेशांचे स्वागत मात्र मुंबई दंगलीच्या बाबतीत न्यायमूर्तींनी दोषी ठरवेल्यांव्यतिरिक्त इतरांनाच झोडपणे.
वाक्य बरोबर लिहीले आहे. कदाचीत चुकून हे कोणी वाचले तर त्यातील फरक कळणार नाही म्हणून लिहीतो. गुजरात दंगलीची चौकशी ही न्यायालयीन कामकाज (कोर्ट केस) म्हणून झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व आले. मुंबईच्या संदर्भात तुम्ही म्हणत असलेले न्यायमूर्ती म्हणजे बी. एन. श्रीकृष्ण यांचा केवळ आयोग होता. कोर्ट केस नव्हती. ज्यांच्यावर कोर्ट केसेस झाल्या त्यात ते अडकले, (उदा. सरपोतदार) शिक्षा मिळाली वगैरे.
आणि हो मुंबईच्या त्या दंगलीबद्द्ल (१९९३ जाने-फेब) बोलताना राधाबाईचाळ पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 03/14/2014 - 15:41
नवीन
असो शब्दच्छलासाठी तुमचा मुद्दा योग्य असला तरी अद्याप श्रीकृष्ण आयोगाच्या लेजिटिमसीबाबत कोणी शंका उत्पन्न केलेली नाही. मात्र तुमचा मूळ दावा हा खालीलप्रमाणे होता. आयोगाच्या अहवालानुसार तुमच्या दाव्यात काही तथ्य दिसत नाही. आयोगाने कुठेही या (अगदी राधाबाईचाळीसकट) दंगलीसाठी बाबर किंवा सेटलवाड-आझमी वगैरे स्युडोसेक्युलरिस्ट लोकांना जबाबदार धलेले नाही.
अर्थात तेंडुलकर-पाध्ये-लागू यांना त्रास देणारे, पाध्यांची राडासारखी पुस्तके जाळणारे, सखाराम बाईंडरला त्रास देणारे (किंवा साहित्यिकांना बैल म्हणणारे, पुलंना झक मारुन जसाकाय स्वतःच्याच खिशातून पुरस्कार दिला असा अविर्भाव गाजवणारे) कै. शिवसेनाप्रमुख हे जसे हे सर्व करुनही कलेचे भोक्ते मानले जातात (प्लीज णोट- इथे हुसेनचे नाव नाही. सर्वजण हिंदू-म्हराटीच कलाकार आहेत..) तसेच अतिरेकी हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करुनही ते स्युडोसेक्युलर मानले जावेत असा तुमचा दावा असेल तर ते एकंदर प्रतिसादाशी तर्कसुसंगत ठरेल.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 03/12/2014 - 19:18
नवीन
व्वा. आता प्रश्न पडु लागले आहेत, ही अतिशय सकारात्मक बाब आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 03/12/2014 - 19:37
नवीन
अवघड प्रश्न विचारु नका हो , आधीच काँग्रेसी लोकांची गोची झालीये ... शिवाय इथे बरेच गांधीवाद लोक आहेत , त्यांना का बरे कोंडीत पकडता ??
४. अफगणीस्तान मधील मुर्तींचा नाश केला गेला तेंव्हा, भारताची नक्की भुमिका काय होती?
>>> मला इथे उपप्रश्न आहेत . बामियान बुध्द मुर्ती नाशाबद्दल बौध्दांची काय भुमिका होती ? किंवा बोधगया येथील बॉम्बस्फोटाबद्दल बौध्द लोकांचे काय मत आहे ?
६. जागेचे भाव अचानक कसे काय वाढले?
>>> माझ्यामतेतरी भाव अचानक बाढलेले नाहीत , रीयल इस्टेट ही नेहमीच महाग होती
७. भिवंडी, मुंब्रा ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
>>>अस्थिर म्हणजे ?
१०. तेलाच्या आणि सोन्याच्या आयातीचा, भारतीय अर्थ कारणावर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी तेल आणि सोने आयात केले तर, आपला रुपया बलवान होईल का?
>>>
हा खरा अवघड प्रश्न आहे . आणि हो , जर आपण तेलाचे आणि सोन्याचे एक्सेस उत्पादन करुशकलो तर नक्कीच ह्या निमित्ताने देशाबाहेर जाणारा करन्सी फ्लो कमी होईल आणि रुपया खचितच बलवान होईल !!
किंबहुना ,माझ्यामाहीती नुसार, करन्सी बलवान की कमकुवत हे त्या देशाच्या जीडीपी अर्थात ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट वरुन ठरत असते ... जितका जीडीपो जास्त तितकी करन्सी बलवान !!
बाकीच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहीत आहेतच , फक्त ती गांधीवाद्यांच्या तोंडुन ऐकायला मिळतात का ते पाहुया :)
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Wed, 03/12/2014 - 19:46
नवीन
असो. बिकांना +४२० आधिच केले आहे.
- Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर
Wed, 03/12/2014 - 20:01
नवीन
कुठं त्रास घेता, चला एक कट्टा करूयात.
- Log in or register to post comments
ब
बाळकराम
Wed, 03/12/2014 - 22:16
नवीन
तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे इथली तज्ञ मंडळी काय ते देतीलच, पण तुम्हाला प्रश्न पडायला लागले ते बघून मला मात्र आनंद झाला. आज प्रश्न पडू लागले, म्हणजे उद्या तुम्ही विचारही करु लागाल आणि कोणी सांगावे, हळूहळू तुम्ही अगदी तर्कसुसंगत सुद्धा विचार करु लागाल, हू नोज? उम्मीद पे दुनिया कायम है!
पण तुम्हाला हे असले प्रश्न वगैरे पडणं अलाऊड आहे का तेही एकदा मोदीबागेतून वा रेशीमबागेतून कन्फर्म करुन घ्या म्हणजे झालं. नाही म्हणजे, "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" वगैरे करायला काही विचारशक्ती असायची/ बुद्धी असायची गरज नाही पण तुम्ही एकदा प्रश्न विचारायला लागलात, विचार करायला लागलात की तुमचे संघजंती वरिष्ठ "मुवी विचार करायला लागला म्हणजे आता हा आता आपल्यातला राहिला नाही" असा काहीतरी विचार करुन तुमचा महात्मा गांधी करुन टाकायचे आणि मिपाकरांचं हक्काचं "गिर्हाईक" जाईल ही भीती आम्हाला वाटते म्हणून हा आगाऊ प्रपंच!
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
गुरुवार, 03/13/2014 - 05:51
नवीन
तुमचा संघजंती शब्द काही लोकांना आवडला म्हणुन प्रत्येक प्रतिसादात तो ओढुनताणुन पेरण्याचा अट्टाहास आवडला.
- Log in or register to post comments
ब
बाळकराम
Fri, 03/14/2014 - 21:03
नवीन
हे ही काही कमी नाही, कुठूनतरी सुरुवात झाली. तुम्हाला आता चांगल्या गोष्टी कळायला सुद्धा लागतील हा विश्वास वाटतो. धन्यवाद.
अरे हो, एक राहिलंच की- संघजंती सौंदाळा! हे कसं झ्याक वाटतंय! अगदी फिरंगोजी नरसाळा सारखं वाटतंय.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 03/13/2014 - 21:44
नवीन
बाळकराम, मस्त! तुम्ही तेंडुलकर आहात की गावसकर? नुसती दणकेबाज फटकेबाजी करताय म्हणून म्हटलं.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/14/2014 - 06:55
नवीन
कोणीही असोत पण 'जुने' आहेत इतके नक्की. (जाणते हा शब्द मुद्दामहून वापरलेला नाही)
- Log in or register to post comments
ब
बाळकराम
Fri, 03/14/2014 - 21:14
नवीन
तुम्ही जाणते हा शब्द वापरणार नाहीच- तुम्हाला थोडंच माहितीये जाणतेपणा म्हणजे काय ते? आणि जातीयवादाने, "सेल-बाय-डेट" उलटून गेलेल्या तत्त्वज्ञानाने "बुरसटलेलं" असण्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने शिकून योग्य वेळी "जुनं" झालेलं असलं कधीही चांगलं, नाही का? :)
- Log in or register to post comments
ब
बाळकराम
Fri, 03/14/2014 - 21:06
नवीन
मी खरंतर सेहवाग आहे (कधी कधीच खेळणारा!)) :D
- Log in or register to post comments
ज
जोशी 'ले'
गुरुवार, 03/13/2014 - 03:19
नवीन
असले जड प्रश्न पडलेलेच राहु द्या ओ...उचलले की काहिंच्या पोटात कळ येते.
- Log in or register to post comments
भ
भाते
गुरुवार, 03/13/2014 - 05:31
नवीन
प्रश्र्न कसले हि तर १०० मार्कांची प्रश्र्नपत्रिकाच आहे! १० मार्कांचे १० प्रश्र्न.
म्हणजे सगळे प्रश्र्न कम्पलसरी, ऑप्शनला एकही नाही.
जाऊदे, हा विषयच मी ऑप्शनला टाकला आहे, त्यामुळे माझ्याकडुन पास.
अवांतर : मुवि, ऊन्हाळा नुकताच सुरु झाला आहे. अजुन पुढले किमान तिन महिने काढायचे आहेत. इतक्यात वैतागलात?
चला, आणखी एक बियर कट्टा करूयात. ह. घ्या. :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »