मूर्ती तुम्हीपण
खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे.
निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य.
मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात. बकरी ईद ला नदया वहाव्यात ऐसे रक्ताचे पाट रस्त्याने वाहत असतात. झोपड़पट्टित चार माळ्याचि इमारत बांधून त्याच्या बाजूला एखाधी मशिद बांधली की पूर्ण वस्ति untouchable होते. अर्जुनाला बघायला महाभारतात जायला नको , इथेच जमिनित भोंके पाडून महापालिकेच्या पाइपातुन अवैध पाणीपुरवठा घेतला जातो. कारण मशीदित वजू साठि चोवीस तास पाणी लागते ना?
आमच्या मुस्लिम बन्धुचि कुरानावर अपरम्पार श्रद्धा असते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार ही त्यांच्यात खाजगी बाब असते. एखाद्या स्त्रिला न्याय मिळत असेल तर कायदे बदलले जातात. लवकरच सर्व जग इस्लाम स्वीकारणार आहे हयावर मियाभाईची अतोनात श्रद्धा असते. त्यामुळे घटस्फोटासारखे मामले शरीयत नुसार सोडवण्याकडे भर असतो पण चोरीच्या मामल्यात मात्र इंडियन पीनल कोड चालतो.
मूर्तिसाहेब याचं धर्मांधानि आज़ाद मैदानावर हैदोस घातला होता. तेव्हा रमझान् चा महीना असल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली नव्हती. पण मावळ प्रांतात मात्र शेतकर्यावर गोळीबार करताना सरकार जराहि कचरले नव्हते ते का? तेंव्हा मात्र तुम्ही विचारवंत समाधि लावुन बसला होतात.
मूर्तिसाहेब हां आक्रोश आहे हिंदुत्वाचा ! एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही. साहेब दूसरे करतात म्हणून नको तुमच्या मनाला विचारा .
मगच योग्य टिप्पणी द्या.
राजद ही इंफोसिस पेक्षा मोठी आहेच आणि मॅनेज करायला फार अवघड आहे. क्षेत्र वेगळे आहे आणि आउटकम वेगळे आहे म्हणुन कर्तृत्व कमी होत नाही.हे नक्कीच. पण, त्या कर्तृत्वाचा उदो उदो करावा की निषेध करावा हे ठरवताना ते कर्तृत्व "समाजासाठी सकारात्मक पद्धतीने उपयोगात आणले आहे" की फक्त "वैयक्तीक (यात त्या व्यक्तीचा गोतावळाही अंतर्भूत आहे) स्वार्थ साधण्यासाठी" या कसावर/शर्तीवर ठरवावे. अन्यथा, "काय फाटका माणूस होता. पण पाच वर्षांत कोट्यवधीची माया जमवली बघा. फारच भारी माणूस निघाला." असे भ्रष्ट राजकारण्यांबाबत कौतूकाचे उद्गार नेहमी ऐकू येतातच म्हणा ! त्याऐवजी, "किती भ्रष्ट माणूस आहे. मी भरलेल्या करातून चोरी करून आणि अधिकारांचा गैरव्यवहार करून त्याने हा पैसा कमावला आहे." ही सत्य परिस्थिती जाणून, ते बोलण्याची धमक असलेले किंवा कमीत कमी पुढच्या निवडणुकीत त्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी मतदान करणारे नागरिक बहुसंखेने दिसावेत अशी इच्छा आहे.