रोहीत वेमुला
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल"
वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली
जाते, का ? तर दलित आहे म्हणून
दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे
मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ?
दलित आहेत म्हणून
हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर
विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं,
का ?
तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर
तो आदिवासी आहे म्हणून
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी
आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
गेला असं म्हणता येणार नाही.
हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.रोचक आहे.एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल.गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.