Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

९९ वर्ष्यानंतर

आ
आंद्रे वडापाव
Wed, 05/17/2023 - 06:57
💬 123 प्रतिसाद
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार) आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार).. तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%) तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली. ९९ वर्ष्यानंतर ऍसेट् हिं = ५७० रु ऍसेट्स मु = १५७ रु ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील. बाकी तुमचं चालू द्यात... National Family Health Survey, India ##http://rchiips.org/nfhs/index.shtml ##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount

प्रतिक्रिया द्या
32233 वाचन

💬 प्रतिसाद (123)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 10:25 नवीन
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 10:26 नवीन
तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ... आणि हो सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको.. आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार
ग
गवि गुरुवार, 05/18/2023 - 08:34 नवीन
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही. बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 09:40 नवीन
उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ... तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही .. टाइम , रिलिजन, स्टेट वै
जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा.
सहमत सुदैवाने तसेच होत आहे.. २०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि गुरुवार, 05/18/2023 - 10:02 नवीन
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते. आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर.. कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील. नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार. सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
स
सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 14:57 नवीन
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे. उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही. यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 15:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 13:09 नवीन
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 13:25 नवीन
भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास ) आणि तिथून घसरणीला लागेल... आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 13:45 नवीन
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:01 नवीन
"लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर" यातील फरक तुम्ही सांगा बरं ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 14:46 नवीन
गुगलून पहा, स्वतः अभ्यास करा आणि मग लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
आ
आंद्रे वडापाव गुरुवार, 05/18/2023 - 14:49 नवीन
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. तुमचे मत सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/18/2023 - 15:38 नवीन
माझे मत व स्पष्टीकरण आधीच दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
स
सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 15:24 नवीन
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम. आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर तर लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे (लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर) वजा (मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर). आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके). यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये गुगलून पहा हवं तर
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 15:25 नवीन
Birthrate is defined as the number of individuals born into a population, whereas population growth is the result of birthrate and immigration minus death rate and emigration, or the total net increase in the population size.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 16:50 नवीन
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या. अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 16:51 नवीन
थेट संबंधित नसलेल्या* असे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
स
सुबोध खरे गुरुवार, 05/18/2023 - 17:14 नवीन
तितकेसे संयुक्तिक नाही मग किती संयुक्तिक आहे? धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात. याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
क
कॉमी Sat, 05/20/2023 - 15:00 नवीन
मग किती संयुक्तिक आहे?
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 17:25 नवीन
बहुविवाह विदा. NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?) १. इतर धर्म - २.५% २. ख्रिश्चन - २.१% ३. मुस्लिम - १.९% ४. हिंदू - १.३ % (गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.) ह्याचा अर्थ हा - भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे. त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/18/2023 - 17:26 नवीन
https://m.timesofindia.com/india/why-polygyny-is-not-about-muslims-alone/articleshow/93179376.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॉमी
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 05/18/2023 - 18:16 नवीन
केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल. बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ? एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 04:35 नवीन
भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे .. लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ... आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
त
तर्कवादी Fri, 05/19/2023 - 15:58 नवीन
आंद्रे वडापाव, आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील. पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते. त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते. पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत. मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 05/19/2023 - 16:14 नवीन
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार. याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
आ
आंद्रे वडापाव Fri, 05/19/2023 - 17:18 नवीन
होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत. "हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे. (असो माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे) भारताची लोकसांख्या १४० कोटी. त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत. रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६% म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी ४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी १५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात. तरीही हिंदू खतरेमे कसा ? आणि ८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 06:21 नवीन
हिंदू खतरेमे कसा ? शहामृगी वृत्ती सोडून द्या. इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत. Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh) काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला? पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
इ
इपित्तर इतिहासकार Tue, 06/27/2023 - 06:52 नवीन
पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही. इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ?? मग ते उजवे असो वा डावे.... काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 14:01 नवीन
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव
इ
इपित्तर इतिहासकार Tue, 06/27/2023 - 06:55 नवीन
शतप्रतिशत सहमत. बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात...... अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२
त
तर्कवादी Fri, 05/19/2023 - 20:43 नवीन
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 06:11 नवीन
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्‍या लोकांना पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत. West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commission-oppose-deportation-of-rohingya-children-in-supreme-court/story-oseFASq9vinxbjSL19WUjI.html हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
त
तर्कवादी Tue, 05/23/2023 - 09:48 नवीन
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आंद्रे वडापाव Wed, 05/24/2023 - 08:15 नवीन
होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी... आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
च
चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 14:19 नवीन
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको ) हज ला सबसिडी वाढवा इत्यादी अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ . जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 06:06 नवीन
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे १०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे. काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे. पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे. पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
च
चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 14:06 नवीन
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही? जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
स
सुबोध खरे Sat, 05/20/2023 - 05:52 नवीन
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्कवादी
च
चौकस२१२ Sat, 05/20/2023 - 14:24 नवीन
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे .. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
T
Trump Sun, 05/21/2023 - 09:22 नवीन
हा धागा आणि काही प्रतिसादांचा मुळ पायाच गंडलेला आहे. त्यामुळे निष्कर्षही वांझोटा आणि व्यवहाराला धरुन नाही. मुळातच हा विषय 'मु' यांचे उपद्रवमुल्यामुळे सुरु झाला आहे. १. प्रत्येक समाज, माणुस आणि त्याची मुल्ये वेगळी असतात. त्यामुळे १ 'हि' घेतला आणि १ 'मु' घेतला त्यांची बरोबरी करुन उत्तराची बेरीज शुन्य केला असा प्रकार दाखवण्याचा उद्योग आहे. व्यवहारात असे होत नसते. २. मालमत्ता (असेट्स) सजीव नसतात, ती स्वत:हुन काही निर्णय घेत नाही. माझ्या माहितीत कोणत्याही मालमत्तेची हानी झाली म्हणुन मानवी हक्काची ओरड होत नाही. ३. 'मु' यांचे उपद्रवमुल्य भरपुर आहे. १० टक्के 'मु' ९० टक्के सभ्य समाजाला भारी पडु शकतात. कारण गुन्हेगाराला फक्त गुन्हा करायचा असतो. संरक्षकांना तो थांबवायचा असतो. ते कुत्र्यांचे शेपुट कितीही वेळ नळीत ठेवले तरी सरळ होत नाही. हे दंगलीच्या वेळी चांगले जाणवता ४. घटना ही भारतीय समाजाने तयार केली आहे. ती जेव्हा भारतीय समाजाला गरज पडेल तेव्हा बदलता येऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे घटनेच्या मुळ पायाला धक्का लावता येऊ शकत नाही ह्या युक्तीवादाला फारसा अर्थ नाही. जेव्हा जेव्हा सनदशीर मार्ग बंद होतात तेव्हा त्याची जनतेमध्ये खुप दुरोगामी आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. ५. जेव्हा फाळणी झाली तेव्हाच जर लोकसंख्येची अदलाबदल झाली असती तर भारतीय समाजाचा कितीतरी वेळ, साधनसामुग्री वाचली असती. भारताने एक सुवर्णसंधी गमावली. ६. जर फाळणी ही मालमत्तेचा खटला आणि निकाल म्हणुन पाहीला तर 'मु' समाजाचा भारतावर कोणताही हक्क उरत नाही. त्यामुळे त्यांचे इतर हक्क आणि अधिकार न्याय्य नाहीत. ७. माझ्या अनुभवानुसार 'मु' हा फक्त अल्पसंख्याक असे पर्यंत धर्मनिरपक्ष / पंथनिरपेक्ष असतो. धागाकर्त्याचे जर या विषयी मतभेद असेल तर त्यांचा विदा द्यावा. अगदी मनमिळावु 'मु' त्याच्या पंथावर टिका करत नाही, त्यांचे सहपंथी सोडुन इतरांना साथ देत नाही. जास्तीत जास्त तो गप्प राहतो. ८. काही शहामृगी शाकाहारी माणसांना वाटते की मी शाकाहारी आहे त्यामुळे मी जंगलात गेलो तरी मला कोणी खाणार नाही. पण तसे नसते. खाणारा / मारणारा शाकाहरी किंवा मांसाहरी असा भेद करत नसतो.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/22/2023 - 01:25 नवीन
७. ८. लै भारि बोललात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
च
चौकस२१२ गुरुवार, 05/02/2024 - 12:38 नवीन
६,७,८ सहि रे सहि जगात मु या "आस" ए ट" चे सगळ्यांशी भांडंन "ज्यू" म्हणू नका "खी" म्हणू नका "बु" म्हणू नका ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump
ड
डँबिस००७ Sun, 05/21/2023 - 11:57 नवीन
वाळुत डोक खूपसुन बसणार्याची काय वाट लागते हे वेळोवेळी ऊदाहरणाने मू समाजाने दाखवून दिलेल आहे. काश्मिरमध्ये पंडीतांचा नरसंहार करणार्या अतिरेक्यांना पंडीत लोकांचा ठाव ठिकाणा त्यांच्यांच शेजार्यांनी /ओळखीच्या लोकांनी दिला होता. अनेक वर्षे हिंदु पंडीतांकडुन ह्या मू शेजार्यांनी पैश्याची मदतही स्विकारलेली होती, पण वेळ येताच पंडीतांच्या मानेवर सुरी फिरवताना त्या सर्व उपकाराची आठवण सुद्धा आली नाही. पगार तयार आहे अस खोट सांगुन गिरीजा टिक्कुला कॉलेज मध्ये बोलावणारी तीची मू मैत्रीणच होती. पुढे गिरीजा टिक्कुचा गँग रेप केला गेला व तिला लाकडाच्या वखारीत नेउन तिचे सॉ मशिनवर जिवंत असताना दोन तूकडे केले !! अशी अनेक उदा आहेत. सर्वच ईथे सांगत बसत नाही. तामिळनाडुतल्या आलाथूर तालूक्यात मू समाजाने आपली लोकसंख्या ६५% पेक्षा जास्त होताच, नारायणमंगलम गावातील मंदिराच्या सर्व कार्यक्रमावर बंदी आणली. ताना सरकारला काहीही फरक पडला नाही, शेवटी न्यायालयाने दखल घेउन बंदी परतवली. ९९ वर्षांची वाट बघत हिंदु समाजाची दिशाभुल करत रहा. एखाद्या गिरीजाचा श्राप आपल्या डोक्यावर घ्या !!
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 05/24/2023 - 14:00 नवीन
कर्नाटकात कॉंग्रेस सरकार येताच, भारतातुन आपले चंबुगबाळे आवरलेल्या "अँन्मेस्टी ईंडीया" ने कर्नाटक कॉंग्रेस सरकारला पत्र लिहुन तीन गोष्टींची मागणी केलेली आहे. १. भारतीय न्यायलयाने संमत केलेली शाळा कॉलेजातली हिजाब बँदी उठवावी. २. गो मांसावरची बंदी मागे घ्यावी. ३. मु दुकानांवर बहीष्कार घालणार्या हिंदुवर कारवाई करण्यात यावी. भाजपाला मत न दिल्यामूळे हिं समाजावर होणारे परीणाम ईतक्या लवकर दिसु लागतील असे वाटले नव्हते.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 05/24/2023 - 14:00 नवीन
https://youtu.be/evGsxtx9U8Q
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 05/25/2023 - 14:47 नवीन
एक विचारवंतांची विचारपूर्वक मुलाखत .. शेठ द्वेषींना पचणार नाही म्हणा https://www.youtube.com/watch?v=sVtqY3XLd9Q
  • Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार Fri, 06/23/2023 - 05:42 नवीन
धागा काढणाऱ्याला शेअर मार्केटची अलंकारिक भाषा काढून "NFHS सर्व्हे नुसार पाहता मुसलमान लोकसंख्या वाढणार नाही, अन् तशी भीती निराधार आहे" इतका सोपा दोनोळी विषय क्लिष्ट जडजांबल का करावा वाटला ते कळत नाही. Keep it simple silly, हे तत्व काथ्याकुट सदरात कम्पल्सरी करून टाकावे चालक मालकांनी. अन् इतकं सिंपल म्हणणं उगाच द्राविडी प्राणायाम करून मांडल्यामुळे नेहमीच्या यशस्वी खेळाडूंना फुल टॉस दिल्यासारखे झाले हे.... बाकी काय आपापले एजेंडा धरून सगळेच "चालू" आहेत. चांगभले.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Fri, 06/23/2023 - 19:38 नवीन
जाहीर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशी होणार याची उत्सुकता होतीच. कारण विकिपीडिया सारखे मिपा काही नियंत्रित माध्यम नाही. माहितीची खातरजमा करणं, माहितीची सत्यता जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत तिला स्वतःच्या तर्काच्या आधारे खरं खोटं समजावं अशी सूचना देणं, खोटी माहिती स्वतःहून काढून टाकणं आणि संबंधित सदस्यांवर लक्ष ठेवणं अशा सुविधांचा अभाव असतांना राजकीय चर्चा होणार नाही हे धोरण सदस्यांच्या सद्सदविवेकबद्धीवर सोडल्यासारखे दिसले. परंतु संपादक मंडळाच्या धोरणाची चिकित्सा करण्याचं कुठलं धागारूपी व्यासपीठ नव्हतं. या राजकीय सदृश्य धाग्यावरील चर्चा सुरु झाल्यामुळे या संधीचा फायदा उठवावा असं ठरविलं. सर्व प्रथम माझा आय डी धारातीर्थी पडण्याचा संभव आहे. परंतु आपण कोणी लोकोत्तर आत्मा आहोत असा काही समज नसल्यामुळे हा प्रतिसाद देत आहे. संपादक मंडळाच्या आक्षेपांमध्ये दोन मुद्दे आहेत. त्यामध्ये इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा. हा मुद्दा खूपच धूसर आहे आणि संपादक मंडळाच्या निष्पक्ष असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सदस्य एकमेकांचा मान ठेवत नाही असं म्हटलं असतं तर वाद घालणाऱ्या दोन्ही सदस्यांना सारखं वागवलं जातंय असं वाटलं असतं. पण नाही. संपादक मंडळाला एक विशिष्ठ विचारसरणी आणि त्या विचारसरणीची माणसं जवळची वाटतात हे त्यांच्याच वाक्याने स्पष्ट झाले. कदाचित तोच संपादक मंडळाचा उद्देश असावा. दुसरा मुद्दा आहे तो राजकीय मंडळींचा मान ठेवण्याचा. खरं तर गेल्या काही वर्षात नोटबंदी आणि लॉकडाऊनचा अतिरेक वगैरे गोष्टी बघितल्या तर सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ खेळणारे हे निर्णय होते. माणूस करवादून अगदी देवाला देखील शाप देतो आणि इथे राजकीय नेत्यांचा मान राखण्याचा मुद्दा अधोरेखित करावा हे जरा जास्तच झाले. त्यातही महात्मा गांधी, नेहरू, राजीव गांधी, आणि मनमोहन सिंग यांच्यावरील गाळीव रत्ने अजूनही मिपाच्या खजिन्यात असतील. तेव्हा पहिल्या मुद्द्यासारखाच हाही मुद्दा ते ”आदरणीय” नेते कोणते हे न सांगताही समजण्यासारखे आहे. मिपा प्रशासन आजही सरंजामी मानसिकतेत आहे आणि मिपा सदस्य उपकृत असण्याच्या अंमलाखाली. हे दोन्ही जोखड जातील तो सुदिन.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 06/24/2023 - 05:53 नवीन
इतर मिपा सदस्यांचा मान ठेवला जात नाही असा पहिला मुद्दा.
चर्चा करणारा सदस्य (कधी कधी) इतर (बाकीच्या काही) सदस्यांचा न ठेवता वैयक्तिक आक्रमण किंवा ताशेरे लिहितात असा अर्थ मला तरी जाणवला. त्यात परस्परांना किंवा अन्य काही रचनेने फार फरक पडला असता असे कल्पूनही वाटत नाहीये. नीलकांत आणि प्रशांत यांना मी अत्यंत दीर्घकाळ जाणत असल्याने ते कोणत्याही बाजूने दूरान्वयानेही बायस्ड नाहीत हे निश्चित माहिती आहे. सरंजामशाही मानसिकता वगैरे फार दूरची गोष्ट. इतका मोठा प्लॅटफॉर्म सांभाळणे ही मोठी जबाबदारी आहे. बहुतांश सर्व सदस्य अनामिक असताना आणि हे व्यवस्थापक मात्र उघड असताना अनेक निर्णय घेण्यामागे जी विचार प्रक्रिया असते ती आपल्याला, म्हणजे इतर सदस्यांना दिसणे अशक्य आहे. त्यामुळे अनेक आरोप होऊ शकतात, होत असतातच. त्याचे प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देणे म्हणजे अधिकच गुंतागुंत होऊ शकते. काही बाबतीत सर्व बाजूंनी सम्यक मोजून मापून समान कारवाई होत नसेलही. पण तसा कोणताही प्लॅन किंवा हेतू असण्याची मला त्या लोकांबाबत काडीचीही शंका नाही. समाजात जे आणि ज्या प्रमाणात (पर्सेंट) आहे ते तत्सम प्रमाणात इथे प्रतिबिंबित होते. त्यात जाणून बुजून घडवलेला बायस नसतो हे नक्की जाणवले आहे. तेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल अशा विचाराने आजवर इथे वावर ठेवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

User account menu

  • येण्याची नोंद

सदस्य आगमन

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा