पहिले आपत्य आणी ते ही कवीता म्हणून धाडसी अहात म्हणले. बरेच चांगले कवी कवयित्री मुक झाले आहेत. रणांगणात आता काहीच बाजीप्रभुच्या बादलां सारखे नेटाने टिकून आहेत. त्यात अनंत यात्री,संदिप चांदणे,कानडाऊ इत्यादी.
आता तुम्ही ताज्या दमाचे धारकरी, लिहीत रहा आम्ही प्रतिसाद देत राहू.
कविता आवडली...
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
पहिले आपत्य आणी ते ही कवीता म्हणून धाडसी अहात म्हणले. बरेच चांगले कवी कवयित्री मुक झाले आहेत. रणांगणात आता काहीच बाजीप्रभुच्या बादलां सारखे नेटाने टिकून आहेत. त्यात अनंत यात्री,संदिप चांदणे,कानडाऊ इत्यादी.
आता तुम्ही ताज्या दमाचे धारकरी, लिहीत रहा आम्ही प्रतिसाद देत राहू.
कवीता आवडली हे वेगळे सांगावयास नकोच.
चांगल्या,वाईट असा भेदभाव न करणारा "कवितेचा" फॅन.