Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐतीहासीक अजरामर वाक्ये...

अ
अडाणि
Tue, 05/05/2009 - 07:59
💬 59 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14986 वाचन

💬 प्रतिसाद (59)
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 05/08/2009 - 11:21 नवीन
बॉस, मला आवडलेल्या वाक्यामधे सगळ्यात जास्त आवडले हे वाक्य आजपर्यंत!!!! जबरदस्त. असा माज(चांगल्या अर्थाने)युक्त आत्मविश्वास पाहिजे... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमेरिकन त्रिशंकू
प
परिकथेतील राजकुमार Fri, 05/08/2009 - 11:26 नवीन
सहमत. च्यायला वाक्य वाचुनच माज आला एकदम अंगात ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आनंद घारे गुरुवार, 05/07/2009 - 16:33 नवीन
मला आठवलेली कांही वाक्ये नरो वा कुंजरो वा आधी लगीन कोंढाण्याचं नंतर रायबाचं उतरण्याचे दोर कापले आहेत गड आला पण सिंह गेला Et tu Brutus! Then Ceasor must die. And Brutus is an honorable man! To die or not to die? That is the question. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 05/07/2009 - 16:52 नवीन
विषय छान आहे. विकास, बिपिन आणि अमेरिकन त्रिशंकू यांचे प्रतिसाद आवडले. नवीनच माहिती समजली. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ट
टायबेरीअस गुरुवार, 05/07/2009 - 20:20 नवीन
"First They Ignore you, Then They laugh at you, Then They Fight you, Then They Join you (You win!)" मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
  • Log in or register to post comments
फ
फारएन्ड Fri, 05/08/2009 - 01:17 नवीन
"तुमचे राज्य येथे ५० वर्षे राहणार नाही" - स्वा. सावरकरांना ५० वर्षे शिक्षा ठोठावल्यावर चे हे त्यांचे उद्गार होते असे वाचलेले आहे. ऐतिहासिक पुरावा वगैरे माहीत नाही.
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 05/08/2009 - 02:39 नवीन
सावरकरांना कोर्टाने जेंव्हा दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली, तेंव्हा ते म्हणाले होते, "पन्नास वर्षे! तो पर्यंत ब्रिटीश सत्ता टिकली तर!" असे काहीसे ते वाक्य होते. तसेच त्यांनी अंदमानातील (डिप्रेस्ड झालेल्या) खंतावलेल्या राजबंद्यांना उद्देशून म्हणले होते (ऑलमोस्ट असे तरी आठवणीतून आहे, मिपावर मी हे आधीपण येथे लिहीले होते): ""आज आपण असहाय्य आहोत, आज आपला या अशा ठिकाणि अपमान होईल. पण उद्या असाही दिवस येईल की स्वतंत्र भारतातील जनता तिर्थक्षेत्र समजून अंदमानच्या या काळकोठडीचे दर्शन घेण्यास येईल आणि अभिमानाने सांगतील की हाच तो तुरूंग जेथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनीक राहीले होते..."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फारएन्ड
आ
आंबोळी Fri, 05/08/2009 - 12:51 नवीन
"तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !" ____मेथांबा आंबोळी
  • Log in or register to post comments
म
मि माझी Fri, 05/08/2009 - 13:07 नवीन
एडॉल्फ हिटलरची काही वाक्ये--> -- Germany will either be a world power or will not be at all. -- It is not truth that matters, but victory. -- How fortunate for governments that the people they administer don't think. -- If today I stand here as a revolutionary, it is as a revolutionary against the Revolution. मि माझी .. पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा