Skip to main content

कुकी कप

लेखक Mrunalini यांनी मंगळवार, 19/08/2014 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - २ १/४ कप बटर - १/२ कप साधी साखर - १/२ कप ब्राउन शुगर - १/२ कप अंडे - १ व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब चॉकलेट चिप्स - १/२ कप कुकिंग चॉकलेट - १/२ कप मिठ १ चिमटी बेकिंग ग्लास मोल्ड दुध कृती: १. एका मोठ्या बाऊलमधे बटर, साधी साखर, ब्राउन शुगर एकत्र घेउन electric bitter ने फेटुन घ्यावे. c1 २.

शेजारी

लेखक मनिमौ यांनी सोमवार, 18/08/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
ंई आनी माझे शेजरी आमच चन्गल पतत . ़आल माझ्या मुलिच्चा वाध्दीवस होता आनि मी तील घेउन हौल् वर जतना शेजरच्या मुलिची आजी तिला ने म्हनत होति तर मी सान्गितली पाहुने आलेले आहेत तर तिला आता मी नेत नाही. झाले काल रत्री पासुन बोलने बन्द आनी पुर्न दुरलक्श्या आम्च्या आय करावे अशा लोकान्चेख्प्प्ळ खूप दीवसानी मरथी लिहिले आहे शू ले चूका आहेत तर माफी असावी

झीचा तद्दन टुकार आचरटपणा…….

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 18/08/2014 20:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं टोकीज म्हणून मिरवणाऱ्या झीनं आता अक्षरशः डोक्याची मंडई करायला सुरुवात केलेली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन हे चायनल सुरु करण्यात आले ते खूप छान वाटले होते. सुरुवातीला बरे वाटलेले सिनेमे दाखवून "ह्यांनी मराठीच्या पुनरुत्थानासाठी फार चांगली सुरुवात केली " असे म्हणणार होतोच पण तेवढ्यातच "प्रेक्षकांनी चायनलबद्दल असा काही विचार देखील मनात आणणे पाप आहे" असा ग्रह करून घेतलेल्या झीने स्वताच्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करायला सुरुवात केली आहे. काही ठराविक सिनेमे पुन्हा पुन्हा झळकू लागले पण एकदा चुकला तर परत लागतो म्हणून आम्ही आनंदाने ते स्वीकारले.

पेरू : भाग ४ : अरेकिपा शहर

लेखक समर्पक यांनी सोमवार, 18/08/2014 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
या भागात देशांतर्गत प्रवासाविषयी… प्रत्येक देशाची प्रवासाची साधने ही त्याची एक वेगळी ओळख असते. आता भारताचेच म्हणाल तर रेल्वे प्रवास ही एक ख़ासियत, अनेक प्रकारचे लोक पहावयास, अभ्यासावयास या प्रवासात मिळतात. हे लक्षात घेऊन विदेशातील प्रवासाचे आराखडे बनवावेत असे माझे मत आहे. मोठ्या शहरात मध्यवर्ती बाजारपेठेत वगैरे पाईच फिरणे मस्त, पण थोड्या अधिक अंतरासाठी कॅब न करता सार्वजनिक वहा़तूकसाधने उत्तम. एक तरी रात्रीचा प्रवास बसने करावा (सुरक्षित असल्यास, पण थोड़ा रिस्क तो बनता है।) आणि रेल्वे तर नक्कीच. तसेच, जलवहातुक असल्यास तीही अनुभवावी.

गोविंदा आहे.....म्हणूनच

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 18/08/2014 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीकृष्ण आमचा देव आहे दहीहंडी संस्कृतीची ठेव आहे आज तरुणाईला चेव आहे म्हणूनच आयोजकांचा धंदा आहे सामान्यांचा वांदा आहे वर चढणारा गोविंदा आहे म्हणूनच जोश थोडा मनात आहे उसन्या नशेची साथ आहे ही संस्कृतीवर मात आहे म्हणूनच टीशर्टवर कृष्णाची आकृती आहे ट्रकमधून ओसंडते विकृती आहे ही मुळी न आपली संस्कृती आहे म्हणूनच डीजेचा ठणाणा आहे गोविंदांचा धिंगाणा आहे आयोजकांचा ताठ बाणा आहे म्हणूनच थरावर लावायचा थर आहे समोर पैशाचा डोंगर आहे वाट बघणारं घर आहे म्हणूनच ही आयोजकांची स्पर्धा आहे गोविंदांची त्रेधा आहे बघ्यांचा जीव अर्धा आहे म्हणूनच स्पर्धा आहे आता, केवळ खोडी नाही नशा आहे आता, केवळ गोडी नाही काळजी
काव्यरस

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 18/08/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस लेखन करतानाचे टुलबार निष्क्रिय झाले होते आणी शेवटच्या भागात फोटो डकवायचे असल्याने ते डकवता येत नव्हते त्यामुळे हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्द्ल दिलगीर आहे. माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 18/08/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.

बाबूंचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 18/08/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.