Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ह्ये मात्र भारी हां जीवन्राव. शेवटी माणूस माकड होउन शुकी होतो असच महनाच ना तुमाला. आगे पूजे ! ये ग ये! एखांदी चांगली कमेंट टाक येथे.

धिस टाइप ऑफ हॅकलिंग इज नॉट टॉलरेबल आय से ! नव्या होतकरु लेखकाला जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा म्हणुन शवास घेवु देत नाहीत.

तसं नाही हो. मी खरंच त्यांचा पंखा आहे. लिखाणातल्या साफसफाईचा प्रश्न सोडला तर कथेचा एकंदरीत आशय चांगला आहे. कथेची मांडणीसुध्दा आवडलीच.

त्या टोपीविक्याचे माकड झालेल्या माणसाला जी माकडीण भेटली ना, ती त्याला रोज फांदीने बडवून काढायला लागली. अन त्याला ही ते आवडायला लागले. म्हणून तो परत आला नाही.

हायला!! हे बराय. स्वतःच कथा लिहायच्या स्वतःच वर आणायाच्या आणी स्वतःच कूट सोडवायचं? ८०० क्लबात कसे जावे यावर १ धागा काढाच. ;)

जीमो, तुम्हालाही एखादे माकड भेटले का हो ? इथे तुम्ही आम्हाला सोडून गेलात म्हणून सगळे दु:खाने रडत आहेत. लवकर परत या आणि आमचा माकडाचा जन्म आम्हाला परत द्या.

इथे टोपीवाला आणि माकड हे २ वेगळे संस्कुतीबंध आहेत. ंटोपीवाला हा एका विशिष्ट्य बेडीत अडकला आहे.म्हणजे बघा ना, कूणाची गांधी टोपी तर कुणाची हॅट.कुणाची हिरवी तर कुणाची भगवी. पण इथे मोजींनी टोपीला कुठलाही रंग दिलेला नाही.थोडक्यात सगळ्या टोपीवाल्यांना त्यांनी एकाच सुत्रात गुंफले आहे. आणि ते सुत्र म्हणजे एखादी मुलगी असलेल्या बापाचे. आता आपण माकडाकडे वळू या. माकडांना तसा कुठलाच घर-बंध नसतो.मिळाली तर फळे नाहीतर पाने खावून पण जगू शकतात.पण शेवटी माकड झाला तरी त्याला पण संसार-सूख हवेच असणार.म्हणून शेवटी तो टोपीवाल्याला पटवून त्याच्या मुलीशी लग्न करतो आणि संसारसुखाची टोपी आपल्या स्वतःच्या डोक्यावर चढवतो. तर इथे टोपीवला मात्र जबाबदारीतून मुक्त होवून माकड-चाळे परत एकदा करायला मोकळा होतो. थोडक्यात काय तर टोपीवाला होण्या पुर्वी भरपूर माकडचाळे करून घ्या. (वरील प्रतिसाद एक पण दादा कोंडके स्टाईल वाक्य नाही.मराठी भाषा वळवावी तशी वळते,हे वेसांनल.)

ज्जे बात. याच कारणामुळे आमी जिवनभौनां प्रबोधकार खिताब दिलता =))