Skip to main content

स्थिरचित्र

ए रोझ फॉर ए रोझ

लेखक मदनबाण यांनी शुक्रवार, 28/10/2011 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबांचा गुलाब. गुलाबांचा डॉल्फीन.

कास........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 28/09/2011 21:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जरा हाही स्लाइडशो बघा ! जयंत कुलकर्णी

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

मोराची चिंचोली

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 22/09/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
a अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता.

फुलांची बाग - मी काढलेली काही फुलांची छायाचित्रे

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/09/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मी काढलेल्या छायाचित्रांचा एक स्लाईड शो टाकत आहे. लोड व्हायला थोडा वेळ लागेल पण खात्री आहे बघितल्यास निराशा होणार नाही. पहिल्य चित्रावर क्लिक केल्यास दोन त्रिकोण दिसतील. त्याच्यावर क्लिक केल्यास पुढचा फोटो दिसेल. अर्थात तुम्हाला हे माहिती असेलच. :-) निसर्गाचे उपकार !

निर्वात--पोकळी

लेखक स्व यांनी रविवार, 11/09/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे? मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत? काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा?