व्यर्थ न हो बलिदान...
२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो.
इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.
ह्या वेदनारहीत सरकार कडुन काहीही होणार नाही.पोकळ आशा काय कामाची
जागल्या
>>त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
असा प्रार्थना करुन न्याय मिळत नसतो तो भांडूनच मिळवायला लागतो.
इथे न्यायासाठी ज्यांच्याशी भांडायच ते नाकर्ते सरकार आपलेच. आपल्याच नाकर्तेपणाने निवडून आलेले.