क्रिडा जगत
भारत
Primary tabs
वर्ल्डकप चालु होण्याआधी सगळ्याच भारतीयांना वाटत होते की आपली टीम लवकरच बाहेर पडणार
पण हे सगळी चित्र भारताने 3 मँचेस जिंकुन पालटले.
3 महिने आधी तिथे जाऊन राहिल्याने आपली टीम तेथील हवामानाशी जुळली आहे पण इतर टीमनां याचा फटका बसतोय.