राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे..
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.
या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्यापैकी बदलतो माझ्या मते.
माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?
💬 प्रतिसाद
(111)
व
विकास
Wed, 03/02/2016 - 17:41
नवीन
हायकोर्टाने अंतरीम जामिन देत असताना केलेले वक्तव्य फारच रोचक आहे... थोडक्यात सांगायचे तर न्यायमुर्ती म्हणाल्या की जर हाताला अथवा पायाला इन्फेक्शन झाले तर प्रथम अँटीबायोटीक्सच्या गोळ्या देऊन आजार बरा करायचा प्रयत्न केला जातो. पण रोग चिघळू लागून जर पसरायची भिती असेल तर हाताचा अथवा पायाचा तो भाग कापावा लागतो. आजचा अंतरीम जामिन म्हणजे अँटीबायोटीक्सच्या गोळ्या देण्यासारखे आहे...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 03/03/2016 - 06:27
नवीन
म्हणजे सकृतदर्शनी कोर्टाला गुन्हा झाला आहे हे मान्य आहे तर.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/03/2016 - 07:54
नवीन
Bbc ला आलेल्या बातमीत कन्हैय्या ला जामीन देतांना सांगितलेले 11 पॉईंट जसेच्या तसे इथे पेस्ट करीत आहे।
1 . आदेश की शुरुआत में ही जज ने पूछा है कि जेएनयू छात्रों, शिक्षकों और प्रशासन को इस सवाल का जवाब ढूंढना चाहिए कि इस वसंत जेएनयू में शांति का रंग क्यों नहीं बिखरा.. जज ने आदेश में कहा है कि नौ फ़रवरी को हुए कार्यक्रम के दौरान 30 नारे लगे. उन्होंने फ़ैसले में सात नारों का ज़िक्र किया है.
3. आदेश में कहा गया है कि सरकार ने अब तक इस बात पर ऐतराज़ नहीं जताया है कि कन्हैया वीडियो फ़ुटेज में नारे लगाते नहीं दिखते. हालांकि सरकारी वकील ने उनके ख़िलाफ़ गवाहों का ज़िक्र किया है.
4. आदेश में हार्दिक पटेल के ख़िलाफ़ राजद्रोह के केस का ज़िक्र किया गया है और गुजरात हाईकोर्ट की टिप्पणी को भी शामिल किया गया है.
5. जज ने आदेश में कहा है कि छात्र संघ अध्यक्ष होने के नाते कैंपस में होने वाले किसी भी राष्ट्रविरोधी कार्यक्रम की ज़िम्मेदारी कन्हैया की समझी जाती है. वह जिस अभिव्यक्ति की आज़ादी की बात कर रहे हैं, वह भारत की सीमा की रक्षा करने वाले सैनिकों की वजह से है.
6. आदेश में कहा गया है कि ये मामला देशविरोधी नारों का है, जिससे राष्ट्रीय एकता को ख़तरा होता है. नारे लगाने वाले ये भूल जाते हैं कि वो यूनिवर्सिटी के सुरक्षित वातावरण में इसलिए सांस ले पा रहे हैं क्योंकि भारतीय सेना दुनिया के सबसे ऊंचे युद्ध क्षेत्र में है, जहां ऑक्सीजन भी इतनी मुश्किल से मिलती है कि अफ़ज़ल गुरु और मक़बूल बट के पोस्टर सीने से लगाकर नारे लगाने वाले एक घंटे भी न रह पाएं.
7. जज ने कहा है कि इन नारों से 'उन शहीदों के परिवारों के हौसले टूट सकते हैं, जिनके शव तिरंगों में लिपटे हुए घर पहुँचे.'
8. अदालत ने यह भी कहा कि अभिव्यक्ति की आज़ादी पर भी अनुच्छेद 19 (2) के तहत बंदिशें लगाई गई हैं. नारों में जिन भावनाओं का ज़िक्र है उन पर उन छात्रों को विचार करने की ज़रूरत है, जिनके फ़ोटो अफ़ज़ल और मकबूल के पोस्टर के साथ रिकॉर्ड में हैं. जेएनयू शिक्षकों को भी चाहिए कि वो छात्रों को सही रास्ते पर लाए
9. जज ने कहा है कि कुछ छात्रों ने जैसे नारे लगाए, वो अभिव्यक्ति की आज़ादी के अधिकार के तहत नहीं आते. ''मुझे यह एक तरह का संक्रमण लगता है, जिससे ऐसे छात्र पीड़ित हैं और महामारी बनने से पहले इसके नियंत्रण और उपचार की ज़रूरत है. जब भी किसी अंग में इन्फ़ेक्शन होता है तो पहले एंटीबायोटिक दवा दी जाती है और अगर इससे काम नहीं चलता तो फिर दूसरा उपचार होता है. कभी-कभी इसके लिए सर्जरी की जाती है. अगर इन्फ़ेक्शन की वजह से अंग इस हद तक संक्रमित हो कि गैंग्रीन हो जाए तो अंग को काटना ही अकेला उपाय बचता है.''
10. जज के मुताबिक़ न्यायिक हिरासत में रहते हुए कन्हैया ने इन घटनाओं पर विचार किया होगा और मुख्यधारा में बनाए रखने के लिए अभी उन्हें शुरुआती पारंपरिक तरीक़े से ही उपचार दिया जा रहा है और इसीलिए उन्हें छह माह की अंतरिम ज़मानत पर छोड़ा जा रहा है.
11. जज ने कहा है कि कन्हैया के परिवार की आर्थिक हालत देखते हुए ज़मानत की रकम इतनी ज़्यादा नहीं हो सकती कि वह अंतरिम ज़मानत ही न ले पाए. हालांकि अदालत ने कहा कि कन्हैया को यह लिखकर देना होगा कि वह ऐसी किसी गतिविधि में भाग नहीं लेंगे, जिसे राष्ट्रविरोधी कहा जाए. साथ ही उन्हें कैंपस में किसी भी राष्ट्रविरोधी गतिविधि पर नियंत्रण की कोशिश करनी होगी. उनकी ज़मानत देने वाला कोई ऐसा व्यक्ति या शिक्षक होगा जो न सिर्फ़ उनकी पेशी तय कर सके बल्कि यह भी ध्यान रखे कि उनके विचारों और ऊर्जा का रचनात्मक इस्तेमाल हो.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/03/2016 - 11:34
नवीन
मराठी भाषांतर मुद्दाहून करत नाही आहे ,कारण अनुवाद करतांना ध चा मा होऊ शकतो , तेव्हा जस्टीस प्रतिभा राणी
ह्याच्या मूळ वक्तव्य जसे च्या तसे देत आहे.
बोलबच्चन स्वातंत्र्याच्या बाजारगप्पा आणि जे एन यु च्या मोठ्या बाता त्याच्या परंपरा प्रतिष्ठा ह्या बाजारगप्पा मारणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक मारली आहे.
अरुंधती ते विनायक सेन ह्यांच्यावर राजद्रोहाचे आरोप ठेवू जे साध्य झाले नाही ते ह्या केस मुळे झाले आहे.
जे एन यु मध्ये देशविरोधी इतिहास विद्यार्थ्यांच्या माथी मारला जातो , त्या पार्श्वभूमीवर हे भाष्य अधिक परिणामकारक ठरते.
While Kanhaiya Kumar and his apologists in the media may be chest thumping because he got bail, it is very instructive to read the bail order by Justice Pratibha Rani.
She minces no words in stating that the slogans raised in JNU were antinational and reminds us all that our rights are to be exercised only with our duties. She even calls this mentality an 'infection' and warns that 'if the infection turns into a gangrene, it has to be amputated'.
Excerpts from the judgement..
41. Suffice it to note that such persons enjoy the freedom to raise such slogans in the comfort of University Campus but without realising that they are in this safe environment because our forces are there at the battle field situated at the highest altitude of the world where even the oxygen is so scarce that those who are shouting anti-national slogans holding posters of Afzal Guru and Maqbool Bhatt close to their chest honoring their martyrdom, may not be even able to withstand those conditions for an hour even.
m
42. The kind of slogans raised may have demoralizing effect on the family of those martyrs who returned home in coffin draped in tricolor.
43. The petitioner claims his right regarding freedom of speech and expression guaranteed in Part-III under Article 19(1)(a) of Constitution of W.P.(Crl.) No.558/2016 Page 20 of 23
India. He has also to be reminded that under Part-IV under Article 51A of Constitution of India fundamental duties of every citizen have been specified alongwith the fact that rights and duties are two sides of the same coin.
44. The petitioner belongs to an intellectual class pursuing Ph.d. from International School of Studies, Jawaharlal Nehru University, which is considered as hub of intellectuals. He may have any political affiliation or ideology. He has every right to pursue that but it can be only within the framework of our Constitution. The feelings or the protest reflected in the slogans needs introspection by the student community whose photographs are available on record holding posters carrying photographs of Afzal Guru and Maqbool Bhatt.
45. The faculty of JNU also has to play its role in guiding them to the right path so that they can contribute to the growth of the nation and to achieve the object and vision for which Jawaharlal Nehru University was established.
46. The reason behind anti-national views in the mind of students who raised slogans on the death anniversary of Afzal Guru, who was convicted for attack on our Parliament, which led to this situation have not only to be found by them but remedial steps are also required to be taken in this regard by those managing the affairs of the JNU so that there is no recurrence of such incident.
47. The investigation in this case is at nascent stage. The thoughts reflected in the slogans raised by some of the students of JNU who organized and participated in that programme cannot be claimed to be protected as W.P.(Crl.) No.558/2016 Page 21 of 23
fundamental right to freedom of speech and expression.
I consider this as a kind of infection from which such students are suffering which needs to be controlled/cured before it becomes an epidemic.
48. Whenever some infection is spread in a limb, effort is made to cure the same by giving antibiotics orally and if that does not work, by following second line of treatment. Sometimes it may require surgical intervention also. However, if the infection results in infecting the limb to the extent that it becomes gangrene, amputation is the only treatment.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 03/04/2016 - 06:53
नवीन
बाकी उमर आणि भट्टाचार्यविरूद्ध सबळ पुरावे नाहीत म्हणे.
पण त्याच वेळेस हे मात्र मान्य केले गेले आहे की घोषणा दिल्या गेल्या आहेत. कोर्टाच्या टिप्पण्णी मध्ये हा मुद्दा बहुधा होताच की विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कँपसमध्ये होणार्या घटना>ची जबाबदारी सदर प्रतिनिधींची असते.
पुढे काय होते हे बघणे रोचक ठरावे. आता केजरीवाल कन्हैयाच्या भाजूने उतरणार असे दिसते. त्यांनी वातावरणनिर्मिती केलेली आहे.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Fri, 03/04/2016 - 15:23
नवीन
मुळात कनैह्या च्या विरोधात विडीयो नाही आहे हे दिल्ली पोलिसांनी कोर्टाला सांगितले आहे
तरी कोर्टाने त्यास पूर्ण जमीन का नाही दिला ,
कारण स्पष्ट आहे
प्रसार माध्यमांनी असे वातावरण निर्माण केले कि दिल्ली पोलिसांनी कनैह्या विरुद्ध केस फक्त आणि फक्त विडीयो वर आधारित उभी केली आहे हा त्यांचा भ्रम होता.
अजूनही दिल्ली पोलिसांनी चार्ट शिट कोर्टात सदर करतांना पुरावे काय असणार आहेत ते गुलदस्त्यात ठेवले आहे.
ते पाहणे मनोरंजनचे ठरेल ,
माझ्या पाहण्यात अनेक दीड शहाणे भारतविरोधी घोषणा देणे हा भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे असे बडबडत होते
कोर्टाने जी निरीक्षण ह्या जमीन देतांना नोंदवली त्यात असा हक्क असू शकत नाही ते सांगितले आहे मुळात ह्या निरीक्षणाची सुरवात उपकार ह्या सिनेमातील एका गाण्याच्या दोन ओळीनी झाली त्यात जज ने लष्कराच्या जवानांची उदाहरणे दिली
ते तात्त्विक व तर्तिकदृष्ट्या बरखा दत्त किंवा कनैह्या चा वकिलांना पटले नाही पण जज ची निरीक्षणे व निकाल ह्यांचा आदर करणे लोकशाहीत अपेक्षित असते व जशी ही केस पुढे जाईल तेव्हा अजून बरेच काही बाहेर येईल , अनेकांची पितळे उघडकीस येतील
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 03/04/2016 - 16:43
नवीन
"कन्हैया म्हणजे बाल केजरीवाल" असे आजच काही वाहिन्यांवर दाखवित होते.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Fri, 03/04/2016 - 16:52
नवीन
बास क्या गुर्जि... आम्हि खफ वर लिहिलय कि भारताला आणखि एक युगपुरुष मिळालाय म्हणुन.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 03/05/2016 - 18:32
नवीन
ककुने जश्या आझादीच्या घोषणा दिल्या, त्या ऐकून केजरीवालांनीही त्याच धर्तीवर घोषणा तयार केल्यात.
“Hum kya maangte – azaadi, LG ke hastakshep se azaadi, kendra ke hastakshep se azaadi, janta ko nirnay lene ki azaadi, rajnaitik ahankaar se azaadi. (What do we want — freedom, freedom from LG’s interference, freedom from Centre’s interference, people’s freedom to take decisions, freedom from political high-handedness),” Kejriwal tweeted.
http://indianexpress.com/article/cities/delhi/kejriwal-hums-kanhaiyas-azadi-tune-want-freedom-from-central-interference/
केजरीवालांचे आझादीचे स्वप्न नक्कीच प्रत्यक्षात येईल. त्यासाठी त्यांना लोकसभेत व राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत मिळवून घटनादुरूस्ती करावी लागेल. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांना असेच गुलामीत सरकार चालवावे लागणार आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 03/04/2016 - 17:24
नवीन
कन्हैय्या बंगालमध्ये 'सीपीआयएम'साठी प्रचार करणार अशी बातमी वाचली मगाशी.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 03/03/2016 - 15:16
नवीन
हि विचार स्वातंत्र्याची गळचेपी आहे.
आम्ही यावर सर्वोच्च न्यायालयात आणी त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू. आंतर राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाचा दरवाजा खटखटवू. चार सैनिक मेल्याचा काय मोठा तोरा मिरवता. त्यांचा पगार आमच्याच करातून जातो आणी हुतात्मा होण्यासाठीच तर ते सैन्यात भरती झालेले आहेत.
वैचारिक क्रांती आलीच पाहिजे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3