नवे प्रतिसाद हे नाव बदलून कृपया ताज्या घडामोडी हे करावे , म्हणजे काय होईल की नवे प्रतिसाद कोणी क्लिक करणार नाही. किंवा ताज्या घडामोडी वगैरे व्यर्थ धागे संपादीत करावेत आणि जिथल्या तिथे काढून टाकावेत.
ताज्या घडामोडी ही मिपाने सदस्यांना मोक्षप्राप्तीकरता दिलेली सुविधा आहे. मीपण बऱ्याच जणांना ह्या मार्गाने मोक्ष दिला आहे. मोक्ष दिलेल्यांची यादी बरीच मोठी असेल. जुन्या सदस्यांकडे ह्याची माहिती असेल तर त्यांनी जाहीर करावी.
ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात.
बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.
ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात त्या सोबत माई, आज्ञा, आंद्रे, बिरुटे सर सुद्धा.
बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.
"ताज्या घडामोडींवर माझे विचार" असा अर्थ घ्यायचा असतो. संस्थळ हे वाचकांना व्यक्त होण्यासाठी असते. दोन चार ओळींत मतं कळतात.
बाकी घडामोडींसाठी Hindustan Times, Free press Journal हे पेपर्स पाहतो. India Today मध्ये सात दिवसांत पूर्ण माहिती येते. राजकीय,सामाजिक आणि मनोरंजन तिन्ही मुख्य विषयांचा उहापोह.
मराठी माध्यमाची 'वर्तमानपत्रे ' यांत का नाहीत? कारण मराठी चानेलवाल्यांनी अगोदरच कंटाळा येईपर्यंत भूगा केलेला असतो. एबिपीमाझा चानेलचा 'माझा कट्टा' मात्र पाहतो. चालू घडामोडींतील व्यक्तींच्या मुलाखती असतात.
प्रतिसाद विशिष्ट लेखावर असतात. त्यामुळे ते पाहिजे. ताज्या घडामोडी ही माहिती असते.
ताज्या घडामोडी ही बिनकामाची माहिती असते! रिकामटेकड्यांचा पास टाईम!!

खरे आहे. तसेही आंतरजालावर फार कमी माहिती उपयोगाची असते.
तसे कशाला ? खुद्द मिसळपाव.com चेच नाव बदलून 'ताज्या घडामोडी' करावे. हाय काय अन नाय काय.
काकांशी बाडीस
ताज्या घडामोडी ही मिपाने सदस्यांना मोक्षप्राप्तीकरता दिलेली सुविधा आहे. मीपण बऱ्याच जणांना ह्या मार्गाने मोक्ष दिला आहे. मोक्ष दिलेल्यांची यादी बरीच मोठी असेल. जुन्या सदस्यांकडे ह्याची माहिती असेल तर त्यांनी जाहीर करावी.
मीपण* मिपाने असे वाचावे
कोण कोण हो?
असहमत
ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात.
बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.
सहमत आहे...
असहमत
ताज्या घडामोडी ह्या धाग्यांमुळे मला तरी बरीच माहीती मिळते. बहुतेक वेळा जी माहीती ह्या धाग्यांमधे मिळते ती "आता विषय निघाला आहे तेव्हा सांगतो" अशी असते. प्रतिसाद देणारा व्यक्ती त्यासाठी वेगळा धागा काढेलच याची शाश्वती नसते किंवा त्यावर एक वेगळा धागा काढावा ईतपत त्याची महती ही नसते. श्रीगुरुजी किंवा चंसुकु हे आपला माहीतीचा खजिना नेहेमी रिता करत असतात त्या सोबत माई, आज्ञा, आंद्रे, बिरुटे सर सुद्धा.
बाकी दिसेल त्या धाग्याचे कश्मीर करणारे महाभाग आहेतच. वाचकाने चांगले ते घ्यावे, ईतरास फाट्यावर मारावे.
"ताज्या घडामोडींवर माझे विचार" असा अर्थ घ्यायचा असतो. संस्थळ हे वाचकांना व्यक्त होण्यासाठी असते. दोन चार ओळींत मतं कळतात.
बाकी घडामोडींसाठी Hindustan Times, Free press Journal हे पेपर्स पाहतो. India Today मध्ये सात दिवसांत पूर्ण माहिती येते. राजकीय,सामाजिक आणि मनोरंजन तिन्ही मुख्य विषयांचा उहापोह.
मराठी माध्यमाची 'वर्तमानपत्रे ' यांत का नाहीत? कारण मराठी चानेलवाल्यांनी अगोदरच कंटाळा येईपर्यंत भूगा केलेला असतो. एबिपीमाझा चानेलचा 'माझा कट्टा' मात्र पाहतो. चालू घडामोडींतील व्यक्तींच्या मुलाखती असतात.
मला वाटलं हा धागा मध्यंतरी विश्व-संपादक या नावाने जगप्रसिद्ध झालेल्या व्यक्ति संबधित आहे की काय !