आजोबांना बोलतं करून एका मोठ्या कालखंडाचा सामाजीक इतिहास तुम्ही सहज लिहून गेलात.अभिनंदन.
आजोबांच्या बद्दल काय लिहावे ?
आज तारखेस मला राहते घर सोदून दुसरीकडे बिर्हाड थाटायचे या विचारानीसुध्दा हुडहूडी भरते आणि आजोबांनी तर जशी गरज पडेल तशा जागा बदलल्या.एव्हढा मानसीक लवचीकपणा बघायला मिळत नाही .मला वाटतं की त्यांच्या यशाचे गमक या लवचीकतेतच आहे.
अभिनंदन.
खूपच रोचक आहे. सरळ माणसाच्या स्वभावाचा गैरफायदा घेणं हा काही लोकांचा जन्मजात अवगुण असतो, पण आजोबांनी आपल्या स्वभावात कटुता येऊ दिली नाही, हे किती विशेष! खरंच खूपच कमालीचं व्यक्तिमत्व आहे!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
अरे वा! हा भागही रोचक आहे
आजोबा दहिसरकर आहेत हे वाचून अजूनच जवळचे वाटु लागले आहेत :)
येऊ दे पुढील भाग.... वाचतो आहोत
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
प्रतिक्रिया