Skip to main content

आमचे आगोबा [मिपाक्विता]

लेखक टवाळ कार्टा यांनी शनिवार, 19/03/2016 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

लेखक मार्गी यांनी शनिवार, 19/03/2016 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

भारताबाहेरील ऐतिहासिक हिंदू मंदिरे - भाग १

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 19/03/2016 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील मित्र आणि मैत्रिणींनो, इंटरनेटमुळे आजकाल कुठल्याही गोष्टीबद्दलची माहिती अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे. पण ही माहिती विखुरलेली असते आणि मुख्य म्हणजे ही माहिती इंग्रजीमध्ये असते.

यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 19/03/2016 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्या अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति.

खुन्या

लेखक मंदार कात्रे यांनी शनिवार, 19/03/2016 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
विलवडे गावातील सगळी मंडळी आज देवळात एकत्र जमली होती . एका मोठ्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर गहन चर्चा सुरू होती . भुस्कूटे बाबा भयानक संतापला होता . भुसकुटे बाबा गावातील फार मोठा मांत्रिक होता . देवर्षी बाबाचा दरारा फार मोठा होता ... पण याच भुसकुटे बाबाचा थोरला मुलगा रमानाथ आत्यंतिक वेदनेत तळमळत गावातील सरकारी दवाखान्यात पडला होता ,आणि गावावरचे हे संकट निवारण्यासाठी गावाची बैठक देवळात सुरू झाली होती ... याचे कारण असे की रमानाथ कॉलेज ला शिकायला होता . कॉलेज गावातून 20 किमी लांब होते . पहाटे 5.00 वाजताची एस टी पकडून तालुक्याच्या गावात जावे लागायचे ...

भारतमाता की जय - वारीस पठाण आणि सर्वपक्षीय ठराव

लेखक गॅरी शोमन यांनी शनिवार, 19/03/2016 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"भारतमाता की जय" चा जयघोष स्वातंत्र्य पुर्व काळापासुन होत आहे. भारतमाता की जय असे म्हणणे स्वातंत्र्यपुर्व काळात देशद्रोहाचे लक्षण असेल तर स्वातंत्र्योत्तर काळात असे न म्हणणे म्हणजे देशद्रोह आहे की काय असा चर्चेचा सुर आहे. ओवेसी यांनी तर घटनेत असे कुठे म्हणले आहे अस म्हणत उजव्या आणि कडव्या देशप्रेमी विचारधारेला कडाडुन विरोध दर्शवला आहे. उजवी विचार धारा सातत्याने आपल्या देशप्रेमाचे प्रदर्शन संघ स्थानावर करते जेणे करुन परकीय आक्रमणांच्या पुर्वी अनेक राजेशाही मधे विभागलेला खंडप्राय देश जरी तिर्थस्थाने, पुराणे आणि संस्कृतीने एकत्र असला तरी एकछत्री नव्हता.

ती आणि तो

लेखक भरत्_पलुसकर यांनी शनिवार, 19/03/2016 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
गद्य लिहू का पद्य फारच गोंधळ झाला. सध्या आमचं दिल के चैन रातोंकी नींद लुटून शांत झोपलेल्या एका मैनेस हे काव्यपुष्प द्यायचे आहे. तुम्हाला काय वाटतं? कसं झालंय? तू आहेस ना...

नजरानजर अचानक

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 18/03/2016 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
समजावले मनाला माझ्या कितीतरी मी हे पाहणे तुजकडे नाही बरे रे नेहमी.. का ऐकते न मन हे सांगीतले जरी मी वळुनी पुन्हापुन्हा का बघते तुलाच नेहमी.. गर्दी बघून तिकडे रुसतो मनी इथे मी एकांत पाहुनीया हसतो खुषीत नेहमी.. नजरानजर अचानक होतोच बावरा मी त्रेधा उडे कशी मग अवघड स्थितीत नेहमी.. .
काव्यरस